India

Indie Journal

Hindutva Parties Received Electoral Bonds From Beef Companies

Two Mumbai-based beef exporting companies - whose names appeared on the list of the purchasers of electoral bonds - were found to have donated the money to two big Hindutva parties in 2019, while both these parties were still in a coalition government in the state, new data released by the State Bank of India (SBI) revealed on Thursday.
Indie Journal

Back to back deaths trigger discussion on toxic work culture in journalism

In the last two weeks, Maharashtra has lost at least three journalists to cardiac arrests. However, the deaths of these journalists, barely in their 40s and 50s, and several others across the country, has triggered a discussion around the health and well-being of these professionals, chasing news and running the news cycle almost 24x7, most of them without a just remuneration or a conducive work environment.
man-animal conflict, drought, maharashtra

दुष्काळात मानव-वन्यप्राणी संघर्षात वाढ: शेतकऱ्यांसमोरील बिकट आव्हान

सुकलेली पिकं आणि पाण्याच्या चणचणीबरोबरच जंगलाच्या जवळील, संरक्षित जंगलांच्या बाहेरील गावांमधील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानव-वन्यप्राणी संघर्षाला सामोरं जावं लागत आहे.
इंडी जर्नल

दुष्काळी परिस्थिती आणि शेती प्रश्नाकडं दुर्लक्ष करणारा अर्थसंकल्प!

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र सरकारचा आर्थिक वर्ष २०२४-२५साठीचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. मात्र सादर झालेल्या हा अर्थसंकल्प राज्याच्या बिकट परिस्थितीचं भान नसलेला असून केवळ राजकीय फायद्यासाठी तयार केला असल्याचा आरोप शेतकरी नेते आणि विरोधी पक्षांनी केला आहे.
Kisan Sabha Protest at Manchar, Pune, Adivasi, Hirda

हिरडा उत्पादकांना न्याय कधी?

सुमारे चार वर्षांपासून रखडलेली निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई मिळावी म्हणून महाराष्ट्र किसान सभेच्या नेतृत्वात आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील हिरडा उत्पादक आदिवासी गुरुवारपासून मंचरला उपोषणाला बसले आहेत. जून २०२० मध्ये झालेल्या चक्रीवादळामुळे या भागातील हिरडा उत्पादक आदिवासींना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं होतं.
इंडी जर्नल

आधारमधील माहिती विनासंमती लोकसंख्या नोंदवहीत?

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अर्थातच ‘एनपीआर’साठी देशातील अनेक भागांमध्ये २०१५ साली गृह मंत्रालयानं लोकांकडून ‘ज्ञात संमती’ न घेता, ‘आधार’मधील माहिती वापरली असल्याचा आरोप सिटिझन्स फॉर जस्टीस अँड पीस (सीजेपी) या संस्थेनं केला आहे.
Pune adivasis protest for health services

पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागात आरोग्य सुविधांचा प्रश्न बिकट

जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर आणि खेड या तिन्ही तालुक्यांतील आदिवासींसाठी किसान सभेनं ग्रामीण रुग्णालय सुरु होण्यात होणारी दिरंगाई, अपुऱ्या आरोग्य सुविधा, १०८ रुग्णवाहिकांचा आभाव, अशा अनेक कारणांसाठी हे आंदोलन पुकारलं होतं.
Maharashtra small industry, workers

महाराष्ट्रातील लघु-मध्यम उद्योगांमध्ये कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर

डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्राच्या वेगवेगळता भागांतील अनेक कंपन्यांमध्ये झालेल्या दुर्घटनांत किमान १५ कामगारांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे. अशा नोंदणीकृत कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांच्या संख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.
Hirda compenation, Pune adivasi farmers

हिरडा नुकसान भरपाई न मिळाल्यास किसान सभेचा आमरण उपोषणाचा इशारा

चार वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानाची भरपाई पुणे जिल्हातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना अजूनही मिळाली नसल्यानं १५ फेब्रुवारीपासून अखिल भारतीय किसान सभेनं आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ३ जून २०२० रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात पुण्याच्या राजगुरूनगर, जुन्नर आणि आंबेगाव पट्ट्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना हक्काचं उत्पन्न मिळून देणाऱ्या हिरडा पिकाचं मोठं नुकसान झालं होतं.
Indie Journal/Tushar Bidave

Students, HoD arrested, SPPU's Lalit Kala Kendra vandalised

A day after the students of Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP), a right-wing student organisation allegedly attacked the students of Lalit Kala Kendra at Savitribai Phule Pune University (SPPU) and stopped their play performance, five of the performing students and their Head of Department have been booked by the Pune police. Meanwhile, members of Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) stormed and vandalised the vacant building of Lalit Kala Kendra, claiming that the play performed by the students there allegedly disrespected Lord Ram and Seeta.
Vadhavan port, people's protest

Vadhavan locals demand another public hearing, this time at project site

Villagers in the coastal village of Maharashtra’s Palghar district have called a protest march to the MPCB at Boisar on Thursday. While the District Collector recently held the mandatory public hearing in this regard, the villagers from the project-affected areas have alleged that the hearing was inadequate and have demanded another hearing.
Hazara students protest in Pune

Afghan students protest in Pune against Hazara genocide

Students from Afghanistan's Hazara community held a protest in Pune on Sunday, January 21. The students demanded action from the international community, including India, against the ongoing genocide of the Hazara community in Afghanistan and the suppression of women's rights by the Taliban.
ASHA workers, Pune, PMC, protest, Maharashtra

'आशा' कर्मचाऱ्यांना कशी मिळणार आशा

महाराष्ट्र सरकारनं दिलेली आश्वासनं पुर्ण न केल्यामुळं आशा कर्मचारी युनियननं पुणे महानगरपालिकेच्या समोर आंदोनल केलं आणि दिलेल्या आश्वासनांची लवकरात लवकर पूर्तता करण्याची मागणी केली. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील आशा वर्कर्सनं २२ दिवसांचा संप केला होता.
Uddhav Thackeray and Rahul Narvekar

Uddhav faction holds EC, Speaker to task over disqualification, Speaker denies with counter presser

In a fiery press conference held in Mumbai today, Shiv Sena (UBT) Party Chief Uddhav Thackeray lashed out at the Election Commission (EC) and Maharashtra Assembly Speaker Rahul Narwekar, following the latter’s verdict regarding the disqualification of Maharashtra Chief Minister Eknath Shinde and 15 other Shiv Sena MLAs, who rebelled and formed government with the BJP in 2022.
Pune, Central Building, Teachers protest

जिल्हा परिषद शाळांमध्ये इंग्रजी शिक्षकांना प्राध्यान्य मिळण्यावरून आंदोलन पेटणार?

शालेय शिक्षण विभागानं पवित्र पोर्टलवर काढलेल्या शिक्षकांच्या भरतीच्या जाहीरातीनुसार शिक्षक भरतीसाठी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येण्याच्या विरोधात आंदोलन पुकारलेल्या उमेदवारांनी आज उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पुण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात असताना त्यांना गराडा घालून त्यांच्यासमोर घोषणाबाजी केली.
मुस्लिम समाजाने दाखवलेली निष्क्रियता

मुस्लिमद्वेष, बहुसंख्यांकवाद फोफावताना मुसलमान समाजाने सत्तर वर्षांत काहीच केले नाही

अल्पसंख्यांकांनी राष्ट्रातील आपले योगदान, राष्ट्राच्या ओळखीतील त्यांचे राजकीय आणि सांस्कृतीक स्थान आधिकाधीक बळकट करणे हे बहुसंख्यांकाच्या लोकशाहीतील त्यांच्या सुखकारक भविष्यासाठी गरजेचे असते. पण मुसलमानांनी बहुसंख्यांकांचा राष्ट्रवाद सांस्कृतीक ,धार्मिक आधार शोधत दिवसागणिक बळकट आणि आक्रमक होत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची चुक केली.
महाबळेश्वर, पाचगणी, घोडे

पाचगणी परिसरात अनेक दशकांपासून घोड्यांच्या विष्टेनं प्रदूषित पाण्याचं सेवन!

महाबळेश्वर आणि पाचगणीतील लोकांना आणि पर्यटकांना गेली जवळपास पाच दशकं अतिसार, अन्नातून होणारी विषबाधा आणि अशा अनेक आजारांमागचं अतिशय धक्कादायक कारण गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे.
Savitribai Phule, SFI, Rally

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एसएफआयची 'लेखणी ज्योत' यात्रा

सरकारकडून शिक्षण क्षेत्राबाबत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांचा विरोध करण्यासाठी आणि देशातील मुलींच्या पहिली शाळा असलेल्या भिडे वाडाच्या जागी होणाऱ्या राष्ट्रीय स्मारकाच्या स्वागत करण्यासाठी सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधत 'स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया'नं (एसएफआय) भिडे वाडा ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत 'लेखणी ज्योत' यात्रा काढली.
Mauli temple Zolambe, Kavi art, demolition

Last Kavi temple in Maharashtra demolished by villagers for renovation

The last original Kavi Art edifice in Maharashtra, Mauli temple in Zolambe village in Sindhudurg district, was demolished on Thursday by the local villagers, in a bid to replace it with a modern-styled temple in the name of restoration, despite the orders by the Department of Archeology and Museums to prevent the destruction of the temple.
Kolhapur, Shirala

उसतोड कामगारांच्या खोप्यात चोरी, कामगारांवर उपासमारीची वेळ

शिरोळ तालुक्यातल्या अब्दुललाठ गावात उसतोडीसाठी आलेल्या कामगारांच्या खोप्यागेल्या आठवड्यात लुटल्या गेल्या. पोटापाण्यासाठी स्थलांतर करून आलेल्या या उसतोड कामगारांकडे पोटापुरती जेमतेम शिदोरी अन जेमतेम रक्कम असते. पण फडावर कसलीच सुरक्षा नसल्याने चोरांनी मिळेल ती वस्तू, धान्य, रक्कम अन किरकोळ सोनं चोरून नेलं.
Jammu-Kashmir, Poonch, custodial deaths

जम्मू-काश्मीर: पूंचमध्ये लष्कराच्या ताब्यात असताना तीन तरुणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरच्या पूंच जिल्ह्यात तीन नागरिकांचा लष्कराच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्यानंतर या प्रदेशात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बकरवाल समुदायातील या तीन तरुणांना २ दिवसांपूर्वी पूंच भागात लष्कराच्या गाड्यांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर लष्करानं ताब्यात घेतलं होतं. लष्कराच्या ताब्यात असताना त्यांचा छळ करण्यात आला आणि त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
इंडी जर्नल

महागड्या दरानं दिलेली दवाखान्यांच्या सफाईची कंत्राटं रद्द करावीत: 'आप'ची मागणी

वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग बाह्य यांत्रिक स्वच्छता सेवेसाठी काढत असलेल्या निविदेला मंगळवारी राज्याच्या वित्त विभागानं मान्यता दिली. मात्र या सेवेच्या निविदेसाठीचा प्राप्त किमान दर नक्की कोणत्या आधारावर ठरवण्यात आला याबद्दल स्पष्टोक्ती नसून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे, असा दावा आम आदमी पक्षानं केला.
Election Commission

निवडणूक आयोग की ताटाखालचे मांजर?

केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेतून सरन्यायाधीशांना वगळून, त्यावर पूर्णपणे सरकारी नियंत्रण प्रस्थापित करणारे वादग्रस्त विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत सत्ताधारी पक्षाचे बहुमत असल्या कारणाने ते मंजूर होणार, यात कोणतीही शंका नाही. निवडणूक आयोगाला सहजपणे गुलाम बनवण्यासाठी करण्यात आलेली ही अधिकृत व्यवस्था आहे.
sugarcane cutting labourers

साखर संघ आणि ऊस तोडणी कामगार संघटनांच्या चौथी बैठक तोडग्याविना

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ आणि ऊस तोडणी कामगारांच्या ७ संघटनांमध्ये पुण्यातील साखर संकुलात पार पडलेल्या चौथ्या बैठकीत तोडणी कामगार, वाहतुकदार आणि मुकादम यांच्या मजुरी दरवाढीबद्दल तोडगा निघाला नाही. त्यामुळे संघटनांनी मांडलेल्या प्रस्तावावर २५ डिसेबंरपर्यंत योग्य तो निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभर कोयता बंद करण्याचा इशारा या संघटनांनी दिला.
Workers protest, Pune, General Motors

जनरल मोटर्सच्या माजी कामगारांचं पुण्यात धरणे आंदोलन

गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेल्या जनरल मोटर्स कंपनीचे कामगार स्वत:च्या हक्कांसाठी लढत असताना महाराष्ट्र सरकारनं त्या कंपनीला बंद करण्याची परवानगी दिली आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना ढाब्यावर बसवण्यात आलं.
Pimpri Chinchwad, factory fire

पिंपरी चिंचवड: अनाधिकृत कंपनीत लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या तळवडे औद्योगिक क्षेत्रात एका कंपनीत लागलेल्या आगीत किमान ६ महिला कामगारांचा मृत्यू झाला. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार राणे फॅब्रिकेटर नावाच्या कंपनीच्या आवारात त्यांनी अवैधरित्या ठेवलेली पोटभाडेकरू कंपनी वाढदिवसाच्या केकवर लावल्या जाणाऱ्या स्पार्किंग मेणबत्तीची निर्मिती करत होती.
इंडी जर्नल

पुणे महानगरपालिकेत कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कोठडीत कचरा वेचण्याचं काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं गुरुवारी सकाळी मुकादमाच्या जाचाला कंटाळून कामावर असताना फिनाइल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
pune small vendors

पुण्यातील पथारी व्यावसायिकांवर बेसुमार भाडेवाढीचं संकट

पुण्यातील अनेक भागांमध्ये छोटे-मोठे व्यवसाय चालवणाऱ्या पथारी धारकांसमोर प्रचंड प्रमाणात झालेली भाडेवाढ, कोव्हीड महामारीदरम्यान झालेलं प्रचंड नुकसान, तुटपुंजं उत्पन्न आणि पुणे महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुका, अशी अनेक आव्हानं उभी ठाकली आहेत.
अभाविपचा पुणे विद्यापीठात एसएफआय विद्यार्थी संघटनेवर हल्ला

अभाविपचा पुणे विद्यापीठात एसएफआय विद्यार्थी संघटनेवर हल्ला, ५ कार्यकर्ते जखमी

पुणे विद्यापीठात सभासद नोंदणी करत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) काही सभासदांनी विनाकारण हल्ला केल्याचा आरोप स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांनी केला आहे. या हल्ल्यात दोन पुरुष आणि एक महिला विद्यार्थी अशा तीन जणांना दुखापत झाली आहे.
antulenagar, leprosy colony, pune

पुण्यातील कुष्ठरोगग्रस्तांची समाजानंतर व्यवस्थेकडूनदेखील उपेक्षाच

कुष्ठरोगातून बरं झाल्यानंतरही पूर्वग्रहांमुळे समाजात अवहेलना सहन करावी लागणाऱ्या पुण्याच्या कुष्ठरोग वसाहतीतील नागरिकांच्या हाती महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाकडूनही उपेक्षाच लागत आहे. महानगरपालिकेनं वेळेत कारवाई न केल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा अंतुलेनगरच्या नागरिकांनी दिला आहे.
Mumbai, pro Palestine activists manhandled, arrested

Mumbai Police allegedly manhandle, arrest pro-Palestine activists

The Revolutionary Workers Party (RWPI) has alleged that officials from Mumbai police manhandled their activists as they were holding an unnotified protest on October 13 supporting Palestine as the Israel-Palestine conflict has seen a recent flare-up. Two of the activists have been arrested.
सिक्कीम पूर, धरणफुटी, हिमतलाव

सिक्कीम आपदा पूर्णपणे अनपेक्षित होती का?

सिक्कीमच्या पर्वतीय भागात ढगफुटी झाली. यामुळं आलेल्या पुरात आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला असून ७० हुन अधिक नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. जवळपास २२ वर्षांपुर्वीपासुनच अशा प्रकारच्या पुराची शक्यता सातत्यानं वर्तवण्यात येत होती.
हेमंत पाटील

खा. हेमंत पाटलांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता (डीन) यांना शौचघर साफ करण्यास भाग पडणाऱ्या शिवसेनेच्या (शिंदे) खासदार हेमंत पाटील यांच्याविरोधात बुधवारी (४ ऑक्टोबर) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात आली.
पुणे दहीहंडी, पुनीत बालन समूहाच्या ऑक्सिरिच जाहिरातींचे फलक

पुनीत बालन समूहाला 'विद्रुपीकरणासाठी' महानगरपालिकेचा ३.२ कोटींचा दंड

पुणे शहरात दहीहंडी उत्सवाच्या काळात जाहिरातींचे अनाधिकृत फलक, बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्स इत्यादी लावून सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पुणे महानगरपालिकेनं पुनीत बालन या पुणेस्थित व्यावसायिकांना सुमारे ३ कोटी २० लाख रुपयांचा दंड भरण्याची नोटीस दिली आहे.
महाराष्ट्रातील ज्वारीचं पीक

राज्यात खरीप पिकांच्या पेरणीत मोठी घट

अनिश्चित बाजारभाव, हवामान बदल, केंद्राकडून केली जाणारी आयात आणि जंगली जनावरांच्या त्रासानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांनी बहुतांश तेलबिया, तृणधान्य आणि भरड धान्यांकडे यावर्षी पाठ फिरवली आहे. खरीप पिकांच्या पेरणीच्या यंदा मोठी घट झाली आहे.
Indie Journal

आपली शेती पर्यावरण बदलासाठी तयार आहे का?

अन्न सुरक्षेच्या शाश्वतीसाठी शेतीत बदलत्या हवामानानुसार बदल करणं अपेक्षित आहे. महाराष्ट्र सरकारनं द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिटयूटला (टेरी) २०१० साली हवामान बदलतील महाराष्ट्रावर होणाऱ्या परिणामाचा अंदाज घेण्यासाठी एक अहवाल तयार करायला सांगितलं होतं. आता या अहवालाला सादर होऊन नऊ वर्ष लोटली आहेत.
Vidarbha - Floods and Drought

विदर्भाच्या काही भागात आवर्षण, काही भागात पूर!

विदर्भातील शेतकऱ्यांना यावर्षी लांबलेलं मान्सूनचं आगमन, जुलै महिन्यात जोरदार पावसामुळं आलेला पूर, ऑगस्ट महिन्यातील आवर्षण आणि सप्टेंबर महिन्यात ढगाळ वातावरणामुळे पिकावर पडलेली बुरशी अशा अनेक संकटांचा सामना यावर्षी करावा लागत आहे.
Indie Journal

महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट, तरी सरकारला गांभीर्य लक्षात येण्याची प्रतीक्षा

महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि विरोधी पक्षांकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात असताना महाराष्ट्र सरकार मात्र यावर काहीही हालचाल करताना दिसत नाही.
Indie Journal

शिरवळ एमआयडीसी मध्ये ४० दिवसांहून जास्त काळ रीटर कर्मचाऱ्यांचा लढा!

शिरवळ एमआयडीसीमधील रीटर इंडिया कंपनीतील कामगारांनी स्थापन केलेली कामगार युनियन बरखास्त करण्यासाठी कंपनीचे मानव संसाधन उपसंचालक किरण कटारिया यांनी कुरघोड्या केल्याचा आरोप करत कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या युनियनमधील सुमारे ३५०हुन अधिक कर्मचाऱ्यांनी या वर्षात दुसऱ्यांदा संप पुकारला आहे. हा संप सुरु होऊन ४१ दिवस उलटल्यानंतरदेखील कंपनी व्यवस्थापन लक्ष देत नसून त्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
Indie Journal

Can the INDIA front afford to take Prakash Ambedkar lightly?

As the INDIA front gathers in Mumbai for its third meeting, the Vanchit Bahujan Aghadi (VBA), led by Prakash Ambedkar, has alleged that it has still not been given an invite to the meeting. While INDIA seems to be getting more comfortable about its alliance arithmetic each day, can it be casual about the VBA in Maharashtra?
इंडी जर्नल

पोलिसांना भीमा-कोरेगाव दंगलीचा अंदाज आधीपासूनच होता: प्रकाश आंबेडकर

आंबेडकर यांनी आज भीमा-कोरेगाव प्रकरणी नेमलेल्या चौकशी आयोगासमोर त्यांची साक्ष नोंदवली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ही दंगल राजकीय अपयश आहे की प्राशासनिक अपयश, याची चौकशी होऊन जबाबदारी निश्चित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
इंडी जर्नल

अशोका विद्यापीठाला गुप्तचर विभागाची 'भेट'

अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक सब्यसाची दास यांच्या २०१९ मधील निवडणुका आणि भाजपच्या अटीतटीच्या जागांवर झालेल्या लढतींमधील विजयावर संदेह उपस्थित करणाऱ्या शोधनिबंधावर गदारोळ झाल्यानंतर, आता भारताचा गुप्तचर विभाग या शोधनिबंधाचा तपास करत असल्याचं समोर आलं आहे.
इंडी जर्नल

काश्मीरमधून स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्या 'द कश्मीर वाला'वर जाचक कारवाई

जम्मू-काश्मीरमधील ‘द कश्मीर वाला’ या माध्यमसंस्थेची वेबसाईट आणि त्यांची समाज माध्यमांवरील हॅण्डल्स केंद्र सरकारनं कारवाई करत शनिवार १९ ऑगस्ट रोजी बंद केली.
इंडी जर्नल

WE20 जनपरिषदेच्या उपस्थितांना पोलिसांनी डांबलं

भारतात १८वी जी२० शिखर परिषद सुरु असताना देशातील अनेक नागरी मंच, अर्थशास्त्रज्ञ आणि जनआंदोलनं दिल्लीत 'व्ही २० - लोकांची शिखर परिषद' भरवत आहेत.
इंडी जर्नल

वादग्रस्त कृषी कायद्यांचा 'जनक' शेतीशी संबंध नसलेला उद्योजक

जवळपास दीड वर्ष दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या कृषी आंदोलनाच्या पाठीमागचे तीन वादग्रस्त कृषी कायदे संमत होण्यामागे कृषी क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या उद्योजकांची मोठी लॉबी असल्याचं द रिपोर्टर्स कलेक्टिव्हनं प्रकाशित केलेल्या दोन भागाच्या बातमीतून समोर आलं आहे.
Indie Journal

गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावर मोठी तेल गळती?

ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर काल संध्याकाळी तेलाचा तवंग पाहण्यात आला. सुमारे ८ ते १० किमी लांब असलेल्या समुद्र किनारपट्टीच्या दोन ते तीन किलोमीटर भागात काळ्या रंगाचा तवंग जमा झाला आहे.
Indie Journal

आणखी मुस्लिम प्रवाशांना मारण्याच्या प्रयत्नातला चेतनसिंह प्रवाशांनी आरडा-ओरडा केल्यानं थांबला

काही प्रत्यक्षदर्शींनी बुधवारी पोलिसांसमोर नोंदवलेल्या साक्षीनुसार, ३१ जुलै रोजी पालघरजवळ चालत्या रेल्वेमध्ये ४ जणांचे जीव घेणारा रेल्वे सुरक्षा बलाचा हवालदार चेतनसिंह चौधरी, हा आणखी मुस्लिम प्रवाशांना मारण्याच्या तयारीत होता, मात्र इतर प्रवाशांनी आरडा-ओरडा केल्यानं तो गोंधळला आणि त्यानं तिथून पळ काढला.
इंडी जर्नल

लवासाविरुद्ध पुन्हा आंदोलन पेटणार?

बंद असलेल्या लवासा प्रकल्पाचं पुनरुज्जीवन स्थानिक आदिवासी, शेतकऱ्यांचे अधिकार चिरडून, पर्यावरणाचा विद्ध्वंस करून किंवा कायदे तोडून होता कामा नये, असा इशारा स्थानिक आदिवासी तसंच जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयानं दिला आहे.
इंडी जर्नल

पुण्यात नदीसुधार विरोधी आंदोलनकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

पुणे महानगरपालिकेसमोर पुण्यातील नागरिक आणि काही संस्थांनी एकत्र येऊन बुधवारी पुणे नदीसुधार प्रकल्पाविरोधात तसंच पुण्यातील अनेक समस्यांसाठी आंदोलन पुकारलं होतं. मात्र या आंदोलनादरम्यान आंदोलनकर्ते आणि पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.
Indie Journal

Todgatta Protestors find Support in Community

In Todagatta in Gadchiroli district’s Etapalli taluka, the adivasis protesting against the proposed mines and a four-lane road going through their villages have found community cooperation to be the key. It is helping them keep the protests going, while still earning a living, as they complete over 150 days of agitation.
इंडी जर्नल

भारतीय सशस्त्र सेनाबळाच्या थिएटरीकरणाचा मार्ग मोकळा

संसदेच्या संरक्षण विषयावरील स्थायी समितीनं आंतर-सेवा संस्था (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) विधेयकात कोणतेही बदल न करता संसदेत संमत करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. हा कायदा संमत झाल्यानंतर भारतीय सशस्त्र सेनाबळाचं थिएटरीकरण झाल्यात जमा आहे.
Indie Journal

Pune Police take 'preventive action' against activists before PM visit

At least three activists were detained by the Pune Police since Monday night, ahead of Prime Minister Narendra Modi’s visit to Pune on Tuesday. They were released immediately after the PM left the city Tuesday afternoon. The INDIA front along with a few social activists and civil society organisations in the city had organised a protest at Mahatma Phule Mandai, against the PM’s visit to the city while Manipur continues to burn.
Indie Journal

Why a Democracy so scared of Protests?

The Constitution of India recognises the Right to Protest as a fundamental right of every citizen under Article 19(1)(c). However, lately, we see that the vilification of the causes of such protests and the suppression of those who participate in it has become more rampant and bolder than before.
इंडी जर्नल

अर्बन कंपनीच्या शोषणाविरोधात लढण्याचा गिग वर्कर्सचा निर्धार

कर्मचाऱ्यांचा म्हणजेच तथाकथित व्यावसायिक भागीदारांचा वर्क आयडी कायमस्वरूपी बंद करून कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय त्यांना हाकलून देणाऱ्या अर्बन कंपनी विरोधात देशभरात आंदोलन सुरु आहे. आता आंदोलनाचं लोण महाराष्ट्रातही पसरत आहे.
Indie Journal

Gujarat villages encroaching Maharashtra borders?

Vinod Nikole, the MLA of Dahanu constituency in Palghar district and leader of the Communist Party of India (Marxist) alleged that some Gram Panchayats from Gujarat state have encroached upon the land in Maharashtra's border district.
Indie Journal

State's disaster preparedness in question as deadly landslide kills several in Raigad

The Chief Minister and several other leaders reached Irshalwadi today, within hours after the landslide occurred late Wednesday night. However, climate activists do assert that despite their insistence, the government has not shown any seriousness in developing better mechanisms for predicting landslides and saving lives.
Indie Journal

राफेल कराराबद्दल सरकारकडून पारदर्शकता आवश्यक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रांस सरकारनं प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. त्याचवेळी संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेत होणाऱ्या संरक्षण अधिग्रहण परिषदेनं भारतीय नौसेनेच्या आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी २६ राफेल विमानं विकत घेण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मात्र तज्ञांच्या मते नौसेनेसाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक निकषांची पूर्तता न करणाऱ्या राफेल विमानांची भारत सरकारनं नौसेनेसाठी निवड का केली, याबद्दल सरकारकडून कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.
इंडी जर्नल

सारख्याच बंद पडणाऱ्या पेटंट नोंदणी संकेतस्थळामुळं व्यावसायिक हैराण

पेटंट आणि ट्रेडमार्कच्या नोंदणीशी संबंधित वाणिज्य मंत्रालयाचं संकेतस्थळ सातत्यानं बंद पडत असल्यामुळं संकेतस्थळावर नोंदणीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिक आणि वकिलांना सातत्यानं मनस्ताप सहन करावा लागतोय. तर संकेतस्थळावर निर्माण होणाऱ्या त्रुटींची जाणीव असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
इंडी जर्नल

राफेल विमानांच्या निर्मितीत मुख्य भागीदार झाल्यानंतर रिलायंसला फ्रांस सरकारकडून कर सवलत

बुधवारी फ्रांसच्या 'द मीडियापार्ट' नावाच्या वृत्तसंस्थेनं राफेल विमान करार घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात नवी धक्कादायक माहिती समोर आणली. राफेल करारादरम्यान फ्रांसचे तत्कालीन अर्थव्यवस्था मंत्री आणि आताचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि रिलायंसचे अनिल अंबानी यांचा सहसंबंध प्रस्थापित करणारा खुलासा मीडियापार्टनं केलाय.
इंडी जर्नल

पारलिंगी कार्यकर्त्यांच्या आंदोलनानंतरही नितेश राणेंविरुद्ध तक्रार नाहीच

भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरत तृतीयपंथीयांचाही अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. (दिलगिरी: या बातमीच्या आधीच्या आवृत्तीमध्ये 'आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरु' अशी तपशीलाची चूक झाली होती. ती दुरुस्त करण्यात आलेली आहे.)
Indie Journal

Farmers fear crop failure as late rainfall delays Kharif sowing

The monsoon activity as well as Kharif sowing across Maharashtra still continues to be concerning. As of July 10, 2023, the area covered under sowing of Kharif crops in the state is merely 46 percent of the area covered by this date last year.
Indie Journal

A day of who dunnit, why dunnit, how dunnit for Maharashtra

Hardly anyone in Maharashtra woke up today morning anticipating Ajit Pawar plotting to join the Eknath Shinde-Devendra Fadnavis-led Maharashtra government, as they usually did whenever Pawar’s phone was suddenly found to be out of coverage or he was found to be missing.
Indie Journal

Pawar says Fadnavis gave his wicket to his googly

In another revealing press conference, Nationalist Congress Party (NCP) Supremo Sharad Pawar on Thursday indirectly accepted his role in the 2019 early morning swearing-in ceremony of former Chief Minister Devendra Fadnavis and NCP leader Ajit Pawar.
इंडी जर्नल

पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यातील करारांसंदर्भात संरक्षण क्षेत्रासाठी निराशाच

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठीच्या दोन महत्त्वाच्या करारांवर, जनरल इलेक्ट्रिकच्या एफ ४१४ हवाई इंजिन्सच्या खरेदीसाठी आणि जनरल ऍटॉमिक्सच्या एमक्यू ९ या मानवविरहित विमानं किंवा ड्रोन्सच्या खरेदीसाठी, स्वाक्षरी होणं अपेक्षित होतं. मात्र मोदींचा अमेरिका दौरा पूर्ण झाला असून या दोन्ही करारांसंदर्भात निराशाच हाती लागली.
इंडी जर्नल

दिल्ली: मुखर्जीनगर आग दुर्घटनेत जखमींची संख्या लपवल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

दिल्लीच्या मुखर्जीनगर भागात एका कोचिंग सेंटरला गुरुवारी लागलेल्या आगीपासुन बचाव करण्याच्या प्रयत्नात ७० च्या आसपास विद्यार्थी किरकोळरित्या जखमी झाल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात असताना तिथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मात्र प्रशासन या 'प्रकरणात संदिग्ध वर्तन करत असून, काही माहिती विद्यार्थ्यांपासून लपवली जात' असल्याचा आरोप केलाय.
इंडी जर्नल

भारत-अमेरिका ड्रोन्स कराराचा मार्ग मोकळा, की अजूनही अडचणींची शक्यता?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील महत्त्वाच्या करारांपैकी एक म्हणजे २.४५ खर्व रुपयांच्या (३ बिलियन डॉलर्स) 'एमक्यू ९ रिपर किंवा प्रीडेटर बी' या मानवविरहित विमानाच्या (ड्रोन्स) करारासाठी संरक्षण विभागानं मार्ग मोकळा केलाय.
Indie Journal

Dalit Man Killed by Money Lender Over ₹3000 Loan Default in Latur

Giridhari Tapaghale, a Dalit man, was tragically killed by a money lender and his nephew after failing to repay a loan of just ₹.3000. The accused, identified as Laksham Markand and Prashant Waghmode, have been apprehended and are currently in police custody for a period of five days
इंडी जर्नल

हवाई इंजिन तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताच्या पदरी पुन्हा निराशाच?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या येत्या अमेरिका दौऱ्यात भारतात जनरल इलेक्ट्रिकचे एफ ४१४ टर्बो फॅन इंजिन बनवण्याच्या करारावर स्वाक्षरी होईल, अशी शक्यता आहे. मात्र या करारातून भारताच्या हाती कोणतंही नवं तंत्रज्ञान लागणार नाही, अशी शंका व्यक्त केली जातेय.
टाइम्स ऑफ इंडिया/इंडी जर्नल (प्रातिनिधिक फोटो)

पुणे: झोपडपट्टी खाली करण्याचे रेल्वेचे निर्देश, रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी

पुणे रेल्वे विभागाच्या घोरपडी भागातील पंचशीलनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या सुमारे एक हजार कुटुंबांना पुणे विभागीय रेल्वे मंडळानं ते राहत असलेली जागा खाली करण्याची नोटीस दिली आहे. मात्र पुनर्वसन न झाल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा इथल्या रहिवाशांनी दिला आहे.
Indie Journal

Ambedkarite youth lynched by Upper Caste mob in Nanded village

A 22-year-old Buddhist youth was brutally lynched allegedly by a group of Maratha youth in Nanded’s Bondhar Haveli village late Thursday evening. Activists following the case say that Akshay Bhalerao was attacked and stabbed to death out of spite for organising the first ever Ambedkar Jayanti celebration in the village around a month ago. Six accused have been booked by the Nanded Rural Police.
Indie Journal

Over 30 Adivasi protests ongoing across Central India

Jal, Jangal, Jameen (Water, Forest, Land) have been at the centre of over 30 protests that have been taking place in different parts of central India at present. In each of the places where the protest is taking place, the adivasi villagers emphasise on one factor - the lack of consent from the Gram Sabhas.
इंडी जर्नल

शिरूरच्या आदिवासी कुटुंबांच्या आंदोलनाला यश, वनखातं नरमलं

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावातील ४८ आदिवासी कुटुंबांना शिरूर वनखात्यानं बजावलेल्या वनजमिनी खाली करण्याच्या नोटिसीविरोधातील आंदोलन यशस्वी झालं. वनविभागानं बुधवारी ही नोटीस मागे घेण्याचं मान्य केलं.
Indie Journal

हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणानंतरची हिंसा: न सांगितलेले दु:ख

सुंदरलाल समितीच्या अंदाजानुसार हैदराबाद राज्यात पोलीस ॲक्शननंतर २७,००० ते ४०,००० हजार मुस्लिम मारले गेले असावेत. सुंदरलाल समितीने हा आकडा सांगण्याअगोदर 'conservative estimate' या शब्दांचा वापर केला आहे. म्हणजेच कमीत कमी झालेली हानी/नुकसान लक्षात घेऊन ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत आणि हा हिंसाचार मुख्यतः मराठवाडा आणि हैदराबाद-कर्नाटकात झाला आहे.
Indie Journal

The Kerala Story screened at FTII amid political sloganeering

Amid demonstrations by the students' association, the controversial film ‘The Kerala Story’ was screened at the campus of Pune’s Film and Television Institute (FTII) on Saturday morning. While the screening took place despite opposition from the students, the audience, who were not students, engaged in aggressive sloganeering on campus.
Indie Journal

'गो फर्स्ट' का बुडाली?

स्वस्त विमानसेवा देणाऱ्या भारतातील ‘गो फर्स्ट’ या नागरी विमान वाहतूक कपंनीनं काही आठवड्यांपूर्वी दिवाळखोरी जाहिर आणि २३ मे पर्यंत एवं तात्पुरती बंद ठेवली असल्याचं जाहीर केलं. या कंपनीच्या विमानांसाठी वापरल्या जाणारी प्रॅट अँड व्हिटनीची इंजिनं खराब दर्जाची निघाल्यामुळं त्यांच्या ताफ्यातील ५० टक्के विमानं उडू शकत नव्हती आणि त्यामुळं त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.
Indie Journal

वडगाव रासाईतील आदिवासी कुटुंबांना जमीन खाली करण्याची नोटीस

शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई गावातील ४८ आदिवासी कुटुंबांना शिरूर वनखात्यानं बजावलेल्या वनजमीन खाली करण्याच्या नोटीसी विरोधात शिरूर वनाधिकारी कार्यालय आणि पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (२२ मे) धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आजच्या पत्रकार परिषदेत दिली.
Indie Journal

Temperature, humidity high as state braces for heatwave conditions

Despite less intense heatwaves, rising temperatures coupled with high Relative Humidity (RH) have made this year’s summer highly uncomfortable, even fatal, for people. At the end of this week, starting Thursday, however, the India Meteorological Department (IMD) has forecast a possible heatwave condition for Maharashtra.
Indie Journal

The 'Marathi' question in Karnataka's electoral chaos

Several Maharashtra leaders belonging to the BJP and Congress campaigning for their respective parties have been met with resistance from the Maharashtra Ekikaran Samiti (MES) over the last few days. While Maharashtra supports the cause of MES, the approach of the Maharashtra leaders has rendered the MES as well as Marathi speaking population in Belgaum confused.
इंडी जर्नल'

महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचं प्रतिबिंब सामाजिक निर्देशांकात उमटतं का?

आर्थिक विकास आणि मानवी विकास हे एकमेकांशी जोडलेले असून परस्पर संबंधातून एकमेकांना बळकट करणारे आहेत. मात्र आर्थिक विकासात सातत्यानं पहिल्या राज्यात राहणाऱ्या महाराष्ट्राकडे ढोबलमानानं पाहिलं तर मानवी विकासात तो प्रगत राज्यांमध्ये मोजला जातो. पण उपलब्ध आकडेवारी खोलवर पाहिली असता चित्र बदलताना दिसतं.
Indie Journal

Bombay HC preserves Barsu activists’ right to protest

The Bombay High Court on Thursday agreed to preserve the right of the activists to protest by asking the state to withdraw the externment notices issued to them. Last month, several residents of the villages in Rajapur taluka, who were protesting against the refinery project in the Barsu-Solgaon region, were issued notices prohibiting them from entering Rajapur taluka in Ratnagiri district ahead of the planned survey of the area by the State Government.
Indie Journal

बारसू रिफायनरी प्रकरणी राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना मंगळवार (२ मे) पासून रत्नागिरी जिल्हा बंदीची नोटीस बजावण्यात आली असून यासोबतच बारसू प्रकल्पाबाबत कोणतेही वक्तव्य किंवा सामाजिक माध्यमांवर लेख, छायाचित्र अथवा व्हीडीओ प्रदर्शित करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.
Indie Journal

महसूलाच्या वाटपात महाराष्ट्राशी सापत्न वागणूक?

मोठ्या प्रमाणात विकसित महाराष्ट्र राज्याला साजेसा परतावा केंद्राकडून मिळत नाही. त्याचं वेळी आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याह मागास असलेल्या राज्यांना महाराष्ट्राच्या बरोबरींनं परताव्यात हिस्सा मिळतो. यातून महाराष्ट्रावर अन्याय होतोय असं चित्र समोर उभं राहत आहे.
Indie Journal

देशाच्या विकासाचा गाडा ओढताना मागे पडतोय महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारनं राज्याला भारतातील पहिली १ ट्रिलियन डॉलर्सची (८१ लाख कोटी) अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न समोर ठेवलं होतं. मात्र इतर राज्यांच्या विकासाचा वेग पाहता हा मान महाराष्ट्राला मिळेल की इतर कोणत्या राज्याला, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
Indie Journal

पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म ६ ची न थांबणारी घुसमट

दररोज एक लाख प्रवासी आणि २८० हुन अधिक रेल्वे गाड्यांची ये जा असणाऱ्या पुण्याच्या रेल्वे स्थानकावर सहा प्लॅटफॉर्म आणि त्यांना जोडण्यासाठी असलेल्या फक्त दोन पादचारी पूलांमुळं स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहाला जाणाऱ्या जिन्यावर आणि पादचारी पुलावर अनेकदा प्रचंड गर्दी होत आहे.
Indie Journal

Villagers swarm Barsu's sada areas in scorching heat to protest refinery

More than 3,000 people have flooded the sada areas (laterite plateaus) in Barsu village in Maharashtra’s Ratnagiri district amid scorching heat and intimidation from the state as the government is setting up to conduct surveys of the land there for the proposed refinery project in the area.
इंडी जर्नल

सरकारला पाऊल मागे घ्यावंच लागेल: राजू शेट्टी यांचा रिफायनरी-विरोधी आंदोलनाला पाठिंबा

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील रिफायनरी-विरोधातील जनआंदोलन पुन्हा एकदा पेटलं आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी रिफायनरी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात शेट्टी यांनी इंडी जर्नलशी साधलेल्या संवादातील परिच्छेद.
इंडी जर्नल

बीड जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरून १५-वर्षीय मुलाची हत्या

फक्त येण्या-जाण्यासाठी त्याच्या शेताचा वापर करत असल्याच्या करणावरून बीडमधील एका १५-वर्षीय मुलाला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (१८ एप्रिल) बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील नित्रुड गावात ही घटना घडली.
Indie Journal

धर्माच्या अफूचे झिंग झिंग झिंगाट...

नीतिमान मंत्री संजय राठोड, निर्मळ विचारांचे खासदार राहुल शेवाळे, ईडीमुक्त आनंद अडसूळ, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर आणि असेच इतर अनेक अमर्याद पुरुषोत्तम.. शिवाय महाराष्ट्रासाठी आपले सारसर्वस्व वाहणारे समृद्ध विचारांचे मुख्यमंत्री एकनाथजी यांच्या उपस्थितीत शरयू किनारी महाआरती झाली, तेव्हा हजारो उपस्थित लोक आणि टेलिव्हिजनवरून हा अभूतपूर्व सोहळा पाहणारे करोडो प्रेक्षक उन्मनी अवस्थेत गेले...
Indie Journal

२१० कोटी खर्चून, शहरी पर्यावरणाला इजा करून पुणे मनपा टेकडीतून रस्ता काढण्यावर ठाम!

पुणे महानगरपालिका पुणेकरांचा वेळ आणि प्रवासाचं अंतर वाचवण्यासाठी इतकी दक्ष आहे की त्यासाठी पुण्यात काही मोजक्याच पाहिलेल्या हिरव्यागार टेकड्यांपैकी एक फोडायलाही महापालिका तयार आहे. आणि पुणेकरांची १० मिनिटं आणि ४०० मीटरचं अंतर वाचवण्यासाठी महानगरपालिका तब्बल २१० कोटी रुपये खर्च करून रस्ता बनवायला निघाली आहे.
इंडी जर्नल

स्वाधारच्या विद्यार्थ्यांचं समाजकल्याण आयुक्तालयासमोर दहा दिवसांपासून आंदोलन

अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या स्वाधार योजनेंतर्गत मिळणारी आर्थिक मदत गेल्या तीन वर्षापासून पूर्णपणे दिली गेली नसल्यानं स्वाधार लाभार्थी विद्यार्थी गेल्या दहा दिवसांपासून पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयासमोर बेमुदत आंदोलनाला बसले आहेत.
Rakesh Nevase/Indie Journal

महात्मा फुलेंच्या जन्मदिनी फुलेवाड्यात लहान-मोठ्यांची गजबज

वैचारिक चर्चांमध्ये दंगलेले नागरिक, पुस्तकांच्या स्टॉलवर पुस्तकं चाळणारे वाचक, फुले वाड्याला कुतूहलानं बघणारे महात्मा फुलेंचे अनुयायी आणि मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी गडबड करणारी चिल्लीपिल्ली असं काहीसं चित्र मंगळवारी (११ एप्रिल) महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यामध्ये पाहायला मिळालं.
Indie Journal

लोटांगणवादी पत्रकारिता

आणीबाणीत इंदिरा गांधींनी वाकायला सांगितल्यावर प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासमोर लोटांगणच घातले, अशा आशयाची टीका लालकृष्ण अडवाणी यांनी केली होती. परंतु २०१४ नंतर बहुसंख्य माध्यमांनी स्वयंस्फूर्तीनेच मोदी सरकारसमोर लोटांगण घातले!
इंडी जर्नल

माझ्याविरोधात षडयंत्र: सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांचं स्पष्टीकरण

गेल्या ४५ दिवसांपासून बार्टीकडून दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी आंदोलन करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भांगे यांचा अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांप्रती नकारात्मक दृष्टिकोन असून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता नाही, ते वाङ्मयचौर्य करतात, असा आरोप त्यांनी केला आहे.
Indie Journal

अवकाळी पावसानं फासेपारधी चिमुकल्यांची तांडा शाळा उध्वस्त केली

अवकाळी पाऊस आणि वादळामुळं अकोला जिल्ह्यातील पारधी बेड्यातील काही तरुण चालवत असलेली अक्षरभूमी ही शाळा जमीनदोस्त झाली आहे. शाळेतील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत, मात्र मोठ्या कष्टानं गावातील तरुणांनी उभी केलेली शाळा आणि त्यातील साहित्य मात्र उध्वस्त झालं आहे.
Indie Journal

या राहुल गांधींचं काय करायचं?

तुम्हाला पंतप्रधान मोदींशी लढायचे आहे, की सावरकरांशी ते ठरवा आणि संभ्रमित होऊ नका, असा सबुरीचा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शांत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. परंतु पक्षाचा अध्यक्ष राहिलेला नेता पुन्हा पुन्हा घोडचुका करत असल्यास काय म्हणणार!
Indie Journal

बार्टी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठीच्या आंदोलनाचा ३८वा दिवस

डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या विद्यापीठात संशोधन करणाऱ्या अनुसूचित जातीच्या सुमारे २०० विद्यार्थ्यांना त्यांचं संशोधन पूर्ण करण्यासाठी अधिछात्रवृत्ती प्रदान केली जाते.
इंडी जर्नल

वीज थकबाकीमुळं ऐन उन्हाळ्यात आंबेगाव तालुक्यातील आदिवासींची पाण्यासाठी वणवण

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील काही आदिवासी गावांत पाणीपुरवठा करणारी पोखरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना वीज देयक न भरल्यानं गेले २५ दिवस बंद आहे. यामुळं ऐन उन्हाळा सुरु झाला असताना या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागतेय.
Indie Journal

Provide quality mental health to ST students, Commission directs IIT-B

The NCST has written to the Indian Institute of Technology, Bombay directing the institute to act on the lack of mental health support for the ST students on campus. It has also asked the institute to file a First Information Report (FIR) against Hima Anaredy, head counsellor at the Student Welfare Centre, for her alleged casteist social media post and remarks.
Indie Journal

Does India's climate change response prioritise its farmers?

The uncertain weather patterns that are emerging as a result of climate change are making it difficult for farmers across the country to grow and sustain any crop all across the year. However, climate change, which is making such a drastic shift in the lives of the farmers, has not yet been significantly reflected at the policy level decision-making pertaining to them.
Indie Journal

जुन्या पेन्शन योजनेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण; संघटना मात्र आंदोलनावर ठाम

राजस्थान, हिमाचल आणि इतर काँग्रेस प्रशासित राज्यांनी जुन्या पेन्शन योजना लागू केल्यानंतर महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलनं झाली. या मागणीसाठी १४ तारखेला महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत.
Indie Journal

H3N2 साथीवर सरकारचं लक्ष; निश्चित लस किंवा उपचार नसल्यानं चिंता

कर्नाटक आणि हरियाणामध्ये H3N2 या विषाणुमुळं आलेल्या साथीच्या आजारानं मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारनं शुक्रवारी या विषाणूचं रियल-टाइम निरीक्षण करत असल्याचं जाहीर केलं.
Indie Journal

राज्यात पुढच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता

या आठवड्याच्या सुरवातीला राज्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर आता भारतीय हवामान विभागानं पुढच्या आठवड्यातही पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Indie Journal

भारतीय नौसेनेसमोरचा पाणबुड्यांचा प्रश्न गंभीर

नौसेनेनं हिंद महासागरात ट्रोपेक्स २०२३ युद्ध सराव केला. ७० जहाजं या सरावात उतरली. मात्र फक्त ६ पाणबुड्या या सरावात सहभागी झाल्यानं नौसेनेची पाणबुड्यांची संख्या सावकाश 'बुडत' आहे, असं दिसतं.
Indie Journal

Anganwadi workers get partial relief after prolonged struggle

These women workers, Anganwadi Sevikas and Helpers, are very crucial in driving the machinery for the welfare of women and children at the grassroot level across the country. The women who work as Anganwadi Sevikas and Helpers are entrusted with implementing several government schemes. However, their struggle for fair compensation against their invaluable work continues.
Indie Journal

IIT-B report denies caste discrimination reason for Darshan Solanki's death

An internal panel formed by the Indian Institute of Technology, Bombay (IIT-B) has ruled out caste discrimination as the cause of student Darshan Solanki’s death by suicide last month in its interim report, citing it has found “no specific evidence of direct caste-based discrimination”.
ब्लूमबर्ग क्विंट/इंडी जर्नल

दर कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याचे दर गेल्या वर्षीच्या २५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा तर लांबचं पण झालेला खर्च सुद्धा भरून काढणं अशक्य झालं आहे.
Prathmesh Patil

Discrimination, apathy, missing forums & caste in Indian Higher Education

The institutional caste discrimination at India’s top higher education institutes and universities has been making headlines, since Darshan Solanki, an 18-year-old BTech student at Indian Institute of Technology-Bombay (IIT-B), died by suicide. Students say that support from institutions is missing and the SC/ST Cells on campuses are often “dysfunctional”.
नितीन वाघमारे

रेल्वे_नये_रोजगार_दो: रेल्वे भरतीसाठी उमेदवारांची मागणी

गेले काही दिवस ट्विटरवर सुरु असलेल्या 'रेल्वे_नये_रोजगार_दो' या ट्रेंडद्वारे तरुणांनी केंद्र सरकारला मार्च २०१९ मध्ये काढण्यात आलेली जागांची भरती प्रक्रिया वेगानं पूर्ण करण्याची आणि नवी भरती काढण्याची मागणी केली आहे.
Indie Journal

शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर राज्यसेवा परीक्षार्थींचं आंदोलन मागे

गेले दोन दिवस सुरू असलेल्या राज्यसेवा परीक्षार्थींच्या आंदोलनात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री ११ वाजता अचानक उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा दिला.
Indie Journal

Anganwadi Sevikas threatened with action for going on strike

The Anganwadi Sevikas protesting in Mumbai’s Belapur on Monday alleged that they were threatened of action against them if beneficiaries were “left deprived” due to the strike. The Integrated Child Development Services (ICDS) Commissioner, however, has said that she is conducting an inquiry into the impact of the strike on the Anganwadis in the state in this regard.
राकेश नेवसे/इंडी जर्नल

एमपीएससी विद्यार्थ्यांचं पुण्यात दोन महिन्यात तिसरं आंदोलन

महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या राज्यसेवा भरतीतील नवी परीक्षा पद्धती २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा एकदा पुण्यात आंदोलन केलं. गेल्या दोन महिन्यांतील हे तिसरं आंदोलन आहे.
Indie Journal

शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण; न्यायालयानं निर्णय राखला,

शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गटांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यपाल यांचे अधिकार, आमदारांची अपात्रता आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी पूर्ण झाली आहे.
Indie Journal

Barsu-Solgaon: Maharashtra govt. forms SIT for probe into killing of journalist

Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis has ordered to constitute a Special Investigation Team (SIT) to probe the case. Varishe, who was known for his consistent coverage of the anti-refinery voices in the Barsu-Solgaon region, was run over by a known influential refinery supporter Padharinath Amberkar, on Tuesday, hours after the journalist published a news report against the latter.
इंडी जर्नल

गोवंडीमध्ये क्रांतिकारी पक्ष व समाजवादी कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष

गोवंडीमधील नगरसेविका शायरा खान यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयाजवळ गेले असता क्रांतिकारी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा सामना करावा लागला. स्थानिक आमदार आणि नगरसेवकांच्या समाजवादी पक्षाकडून ही मारहाण झाली असल्याचा आरोप क्रांतिकारी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
राकेश नेवसे/इंडी जर्नल

युरिया तुटवड्यानं हैराण शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातही दिलासा नाही

भारत सरकारनं नुकताच नवीन आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला असून या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या हाती काहीशी निराशा पडली आहे. त्यामागील एक कारण म्हणजे युरिया सबसिडीची तरतूद. गेली काही वर्षं शेतकऱ्यांना बाजारात युरिया मिळत नसताना ही तरतुदीतील घट बाजारात युरियाची उपलब्धता अजून कमी करू शकते, अशी शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.
इंडी जर्नल

भारतीय वायूसैन्यासमोर संख्येचं आव्हान

जगातील कोणतीही वायु सेना अपघातमुक्त नाही. मात्र भारतीय वायु सेनेत अपघातांचं प्रमाण बरंच जास्त आहे. या अपघातांमुळं अनेक शूर वैमानिकांना त्यांचा जीव तर गमवावा लागतो, पण बऱ्याचदा त्यात विमानांची हानीही होते आणि अनेक विमानं पुन्हा वापरण्याजोगी राहत नाहीत.
Indie Journal

Budget 23: Could MGNREGA budget cuts worsen India's rural poverty?

Amid a global food insecurity, employment crisis and inflation hindering the domestic markets, the Union Government, in its budget has given another blow to India’s rural poor - a drastic cut in the allocations made to the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Act (MGNREGA).
इंडी जर्नल

एमपीएससी नवी परीक्षा पद्धती २०२५ पासून लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

महाराष्ट्राच्या लोकसेवा आयोगानं राज्यसेवेची परीक्षा पद्धती बदलण्याच्या निर्णयाविरोधात पुण्यात मंगळवारी विद्यार्थ्यांनी पुन्हा आंदोलन केल्यानंतर अखेर हा बदल २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. पहिल्या काँग्रेस-आयोजित आंदोलनांनंतर प्रश्न न सुटल्यानं विद्यार्थ्यांनी केलेल्या या दुसऱ्या 'अराजकीय' आंदोलनाच्या वेळी सरकारची बाजू मांडण्यासाठी भाजपचे विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपचे औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार उपस्थित होते.
इंडी जर्नल

महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना परत लागू होणार?

महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये सुरू असलेल्या प्रचारामुळं महाराष्ट्रात जुन्या पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन योजनेबद्दल चर्चा पुन्हा जोम धरू लागली आहे. विधानपरिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील विरोधी पक्षातील बहुतेक उमेदवारांनी निवडून आल्यावर शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी निवृत्तीवेतन योजना सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे. २००३ मध्ये तत्कालीन वाजपेयी सरकारनं सरकारच्या तिजोरीवर वाढत्या बोजाचा हवाला देत जुनी निवृत्तीवेतन योजना बंद केली.
Indie Journal

Will India lose its rare Dolphins in silence?

The Turtle Survival Alliance (TSA) recently rescued its 26th Gangetic Dolphin from a canal system of Ganga in the last 10 years. Experts have called for greater patrolling and research around barrages of river Ganga, Brahmaputra and their tributaries in order to boost the dolphin rescue programme.
शुभम सकट/इंडी जर्नल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला घाई कशाची? विद्यार्थ्यांचा प्रश्न

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवेच्या येत्या परीक्षेपासून परीक्षा पद्धती बदलून वस्तुनिष्ठ परीक्षा पद्धतीऐवजी वर्णनात्मक परीक्षा पद्धती अवलंबण्याच्या निर्णयानंतर १३ जानेवारी रोजी पुण्यातील लोकमान्य टिळक चौकात स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांकडून निर्णयाची अंमलबजावणी २०२५ मध्ये व्हावी, या मागणीसाठी निदर्शनं करण्यात आलं. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता हा निर्णय लागू करण्याची घाई करत आहे का?
Indie Journal

Inflation, rainfall, import: The plight of Vidarbha’s Cotton Cultivators

The Indian Government’s decision to import around 3 lakh bales of cotton has rendered cotton farmers agitated and afraid, that their cotton will sell at a much lower price than last year. In international markets last year, seed cotton fetched the cotton farmers in Maharashtra’s Vidarbha a good income.
इंडी जर्नल/ सुधीर बिंदू फेसबुक

राज्यात तीन दिवसांत सात शेतकऱ्यांचा विजेच्या झटक्यानं मृत्यू

गेल्या तीन दिवसात राज्यभरात वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा झटका बसून सात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. जुन्या झालेल्या विजेच्या तारा आणि वीज वितरण यंत्रणेमुळं अशा प्रकारे शेतकऱ्यांचा जीव जात असल्याचं शेतीक्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
इंडी जर्नल

चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरण: आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांवर खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर आरोपासहित तब्बल १२ कलमांअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. घटनास्थळी वार्तांकन करणाऱ्या पत्रकारालाही अटक करण्यात आली आहे.
इंडी जर्नल

महाराष्ट्राचा अवमान सहन केला जाणार नाही: सीमाप्रश्नी माकपची ताकीद

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला वाकुल्या दाखवतायत आणि हे सरकार काहीच करत नाही, असं म्हणत आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (माकपचे) राज्य सचिव उदय नारकर यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील सरकारच्या भूमिकेवर टीका केली. माकपच्या सोलापूरमध्ये मंगळवारपासून सुरु झालेल्या राज्य कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते.
Indie Journal

60 year old Pardhi man dies protesting for a home

On Sunday morning, 60-year-old Apparao Pawar, who hails from Beed’s Pardhi community, died while on a hunger strike in front of the District Collectorate for two days demanding a home. For Apparao, the fight for a home had begun around 14 years ago, when he claimed rights over the land in Vasanvadi, around 10-15 km from Beed, where his family had lived for decades. Apparao’s family is among close to 500 such homeless Pardhi families in and around Beed city alone, who have been waiting for the government to find them a home.
Indie Journal

उत्पादन क्षेत्राच्या पडझडीमुळं जीडीपीची वाढ ६.३ टक्क्यांवर

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारतातील उत्पादन क्षेत्र आकुंचन पावल्यामुळं देशाचं सकल घरेलू उत्पन्नाची अर्थात ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्टकॅची (जीडीपी) वाढ जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत ६.३ टक्क्यांवर घसरली आहे.
Rohit Pradhan

दीर्घकालीन आजाराने ग्रस्त रुग्णांचा उपचारासाठीचा न संपणारा प्रवास

चिकित्सक सामाजिक शास्त्रे असे प्रतिपादन करतात की, उपचार घेणे ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. आजाराचे समाजशास्त्र असे सांगते की कोणता आजार उपचार घेण्याला पात्र आहे, कोणता आजार दुर्लक्षित केला जाऊ शकतो हे अनेक आर्थिक, सामाजिक घटकांवर अवलंबून असते.
Pune/PMRDA Fire Department

Three workers die manually cleaning drain in Pune's residential society

Three workers lost their lives after suffocating in the drainage chamber of a housing society in Pune Wagholi, early morning on Friday. While two of them had entered the drainage tank to manually clean it, a third person, who is known to be the security guard, lost his life after he entered to save the first two.
Indie Journal

TISS Elections: Fathima Sulthana of PSF on post-pandemic challenges

Fathima Sulthana of Progressive Students’ Forum, who is contesting TISS students' elections, speaks to Indie Journal about the various changes witnessed on campuses and the challenges faced by the students during and after the Covid pandemic.
Indie Journal

The unwalkable footpaths

The traffic congestion in Pune is not just a trouble for drivers, but pedestrians too are enraged due to it. Vehicles, especially two-wheelers, being driven over the footpaths in the city during peak traffic hours as the roads are jammed, are proving to be a headache for pedestrians. Moreover, parked vehicles, broken pavements and hawkers, are leaving almost little to no space to walk over footpaths, compelling people to walk on the roads amid traffic.
Shubham Patil

SPPU students pause protest, wait for university to rectify

Students of Savitribai Phule Pune University (SPPU) who had started protesting indefinitely against the fee hike and allotment of hostel rooms to the students of Postgraduate and PhD courses have currently paused their protest. As a meeting was conducted on Thursday regarding their demands, the students are waiting for the University to take action within the officially assured time.
Indie Journal

आणीबाणीची पोटनिवडणुक अशी चर्चा असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेत पाणीबाणी

अंधेरी पूर्वच्या शांतीनगर भागात मागच्या महिनाभरापासून अधिक काळ पाणीच येत नाहीये. इथले लोक पाण्याच्या समस्येनं हवालदिल असल्याचं चित्र आहे.
शुभम पाटील

परतीच्या पावसाचा राज्यातील शेतकऱ्यांना फटका

राज्याच्या अनेक भागांमध्ये परतीच्या पावसानं गेला आठवडाभर जोरदार हजेरी लावल्यानं गुरुवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. कोकण तसंच विदर्भात आज भारतीय हवामान विभागानं 'यलो अलर्ट' जारी केला होता. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत.
Ketki Shukla

SPPU students protest while the administration rests

Students of Savitribai Phule Pune University (SPPU) have been protesting against the fees hike of various courses offered at the University within three months from the last one on Tuesday at 11 am in front of the Main Building. The students demand an explanation from the administration although Sanjeev Sonawane, Pro-Vice Chancellor of SPPU calls these demands unjustifiable.
Shubham Patil

The Gram Panchayats fighting to keep their schools from closing

Since the State education department issued a notification regarding shutting down schools with less than 20 students, around 100 Gram Panchayats in Washim district in Maharashtra have passed resolutions against the government notification.
Shubham Patil

Another opportunity for Ghaath-maker Chhatrapal Ninawe at Berlinale

Independent filmmaker coming from a tribal background Chhatrapal Ninawe, who was prohibited from screening his first Marathi feature film, ‘Ghaath’ at the Berlin International Film Festival by the producer last year, has been invited to screen it again in 2023.
Indie Journal

पुण्यात 'उत्तररामचरित' आणि 'मार्क्स इन सोहो' पाहण्याची संधी

शनिवार दि‌.८ व रविवार दि.९ ऑक्टोबर २०२२ रोजी कोल्हापूरच्या प्रत्यय नाट्यसंस्थेकडून निर्मित दोन वेगळ्या धाटणीची नाटकं पाहण्याची संधी पुण्यातील नागरिकांना लाभणार आहे. नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे यांनी या प्रयोगांचं आयोजन केलं आहे.
Indie Journal

Shinde emphasises on 'traitor' label in defensive speech

Maharashtra Chief Minister and leader of rebel Shiv Sena MLAs Eknath Shinde counter-attacked Shiv Sena Chief Uddhav Thackeray against his remark of treachery, as he delivered an address at Dasara Melava held at Bandra Kurla Complex (BKC) ground. Thackeray betrayed people and Balasaheb’s ideals when he broke Shiv Sena’s alliance with Bharatiya Janata Party (BJP) in 2019, Shinde said.
Indie Journal

Uddhav Thackeray delivers aggressive attack at Shinde, BJP

Shiv Sena Chief and former chief minister of Maharashtra Uddhav Thackeray attacked the Bharatiya Janata Party (BJP) on its treatment of women and women’s issues at the annual Dasara Melava at Mumbai’s Shivaji Park on Wednesday, referring to the cases of Bilkis Bano and Ankita Bhandari. Thackeray’s Dasara Melava at Shivaji Park and Maharashtra CM Eknath Sinde’s at BKC ground in Mumbai were held simultaneously, as both sides took jabs at each other’s stances.
शुभम पाटील

शाळाबाह्य विद्यार्थ्यांना अतिरिक्त शुल्काचा जाच

दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी १७ नंबर फॉर्म भरून खाजगीरित्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना संपर्क केंद्र असणाऱ्या शाळा, महाविद्यालायांकडूनच आर्थिक पिळवणुकीचा सामना करावा लागतोय आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरलेला असतानाही या विद्यार्थ्यांकडून शाळा अवैधरित्या अतिरिक्त पैसे उकळत असल्याचा आरोप पुण्यातील बालहक्क कृती समिती या संस्थेनं केला आहे.
Indie Journal

Fish markets call bandh as coastal villages protest Vadhavan port

Fisherfolk across villages along Maharashtra’s coastline observed a black flag protest on Sunday, October 2 against the upcoming mega port in Vadhavan in the Palghar district. Villagers from Zai in Palghar (near Gujarat border) to Tarapore in Mumbai responded to the call of protest by keeping fish markets in their villages closed and forming human chains, chanting slogans against the port. Rallies were also organised in several villages along the coastline.
Shubham Patil

Excess September rainfall in Maharashtra this year as well

As per IMD, Maharashtra and other southern states of India have experienced large excess rainfall from the start of September. The excess rainfall, especially in cities like Bengaluru, Delhi and Pune, have been leading to incidents of water logging.
Prathmesh Patil

PMC starts crackdown on 'I love ...' signboards across city

In a citywide crackdown against the 'I love...' LED signboards that had come up in different parts of Pune a few months ago, the Pune Municipal Corporation (PMC) took down nine such signboards on Thursday. The city officials carried out the action after repeated complaints by the citizens that these signs which were initially installed as selfie points and to enhance the appearance of the areas, look rather unattractive. Many also pointed out that it was a misuse of public funds.
Shubham Patil/Bhumika Oak

Buses 'fly over' Nal Stop, Passengers wait below

It has been four months since two important bus stops on Karve Road - Nal Stop and SNDT - were decommissioned, and yet no alternate plan has been set in place for the commuters taking buses regularly from these stops. While people find the decommissioning "unreasonable", PMPML officials say that even they did not support the decision.
शुभम पाटील

ऐका: लव्ह जिहाद: ज्यांना प्रेम समजत नाही त्यांच्या डोक्यातली भाकडकथा

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि अंतरधर्मिय विवाहांबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे. हिंदू धर्मातील स्त्रियांना (आणि फक्त स्त्रियांनाच) इतर धर्मातले पुरुष एका सुनियोजित षडयंत्रातून ‘पळवून’ नेत आहेत, असं लव्ह जिहाद या संकल्पनेचं कथन आहे. प्रेमाला अशा द्वेषातून आणि संकुचित नजरेतून पाहायच्या परिस्थितीत याचा आढावा इंडी जर्नलनं एका ऑडिओ रिपोर्टमधून घेतला आहे.
पीटीआय

राज्यात लंपी स्किन रोगाविरुद्ध लसीकरण सुरु, पशुपालकांना सावधतेचा इशारा

राज्यात गायींचं लंपी स्किन रोगाविरुद्ध लसीकरण सुरु झालं असलं, तरी अचानक वाढलेल्या संक्रमणामुळं प्रशासनाकडे लसींची संख्या पुरेशी नाहीये. त्यामुळं सध्या पशुपालकांनी घाबरून न जाता योग्य वेळी गायींचे उपचार सुरु करावेत, असं आवाहन पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
Indie Journal

Interview: KK Shailaja hails scientific, pro-people policies for Kerala’s success

KK Shailaja, CPI(M) leader and Kerala's former health minister recently refused the Raman Magsaysay award that was conferred upon her for her exceptional work during the COVID pandemic. She says it was a collective success, not hers alone. In a candid conversation, Shailaja talks about her role during the pandemic, the significance of Kerala’s governance and what’s there to come next.
Shubham Patil

Neither love nor jihad in Maha MP's controversial claim

Lok Sabha MP Navneet Rana’s attempts to stoke fire with the so-called ‘Love Jihad’ allegations, when a 19-year-old woman from Amravati went missing on Tuesday, were proved to be unfounded after the woman was found at Satara railway station on Wednesday night.
Shubham Patil

डहाणूच्या गणेशोत्सवातून वाढवण बंदराला विरोध

यावर्षीच्या गणेशोत्सवात मुंबईपासून डहाणूपर्यंतच्या किनारपट्टी भागांमधील अनेक गणेश मंडळं देखावे आणि कार्यक्रमांमधून डहाणूमध्ये येऊ घातलेल्या वाढवण बंदराविरुद्ध जनजागृती करत आहेत. ‘एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द’ हा नारा लगावत मंडळं या प्रकल्पाविरुद्धच जनमत दर्शवत आहेत.
Indie Journal

News Dabba 1 September: Five stories across the web for a balanced news diet

Here's a glance through some of the National and International news updates, from IMF agreeing to extend funds to Sri Lanka, the former First Lady of Malaysia getting convicted, an increase in August GST revenue, impact of La Ninã conditions on India's monsoons, to Arvind Kejriwal winning trust vote.
Indie Journal

GN Saibaba's co-accused Pandu Narote in near-death situation

Activist and co-accused in the UAPA case registered against Dr GN Saibaba, former professor at the Delhi University, Pandu Narote is reportedly in a near-death situation in the Nagpur Government Medical College Hospital (GMCH).
Shubham Karnick

Don't cultivate, it's a forest. Build a metro, it's not a forest!

It’s not just the Mumbai Metro III car shed that gives the adivasis of Mumbai’s Aarey Colony sleepless nights. Adivasis residing in the padas (adivasi hamlets) in Aarey have now alleged that right from hurdles in filing claims to their land under forest rights acts to destroying their ready-to-harvest crops, they are being pressured systematically to force them to leave their forest.
इंडी जर्नल

मंडल आयोगाची ३० वर्षं आणि ओबीसींची दशा आणि दिशा

‘टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई’ येथे “ओबीसी आणि राजकीय आरक्षण” या विषयावर आयोजित चर्चासत्रात ओबीसी कार्यकर्ते, विविध संघटेनेचे पदाधिकारी व अभ्यासक यांनी उपस्थित केलेल्या समस्या, प्रश्न, मुद्दे व उपाय यावर आधारित हा लेखा जोखा
Prajakta Joshi

Coastal road threatens livelihood of Mumbai's traditional fishermen

As Mumbai expands more and more into the sea, the livelihood of the fishermen community living in Koliwadas (fishermen’s colonies) along the city’s coastline and depending on the waters for their living, continues to be affected adversely. With the reclamation of the sea and the construction activity for coastal road, their catch near the coast has dwindled. Moreover, the pillars of the coastal road, the fishermen say, would also threaten their boats while venturing into and returning from the sea, and in turn, their lives.
Shubham Patil

Domestic violence law perfect on paper, falters in action

Protection of Women from Domestic Violence Act (PWDV), 2005 is picture-perfect on paper but has discrepancies in implementation. The National Family Health Survey states that 86 percent of the women victims of domestic violence never seek help, which means only 14 percent do. Among them, only 7 percent reach out to the relevant authorities under the DV Act.
Indie Journal

Empowering yet exhausting: Organic dilemma of women farmers

Women farmers confront myriad challenges while undertaking organic farming. While natural farming is proved beneficial, behind the curtain, it is yet unaddressed. The government agencies have projected women as the face of organic farming, but policies do not underline the hurdles that come in their way while claiming space in the male dominant markets.
Prathmesh Patil

Mah: Two-minister govt. passes over 700 orders in 30 days

A total of 749 Government Resolutions (GRs) were passed by Maharashtra’s newly formed two-man government between June 30 and July 30, 2022. The government has not yet expanded beyond Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis. However, the lack of clarity on cabinet expansion has not stopped the new government from making hurried decisions and passing several GRs. Experts say this goes against the principles of parliamentary democracy.
All photos: Snehal Mutha

Meet women farmers: The missing link in our climate action plans

Climate change is inevitable. Its impact on women farmers and farm labourers is more drastic than ever. The government policies on mitigation and adaptation efforts should systematically address gender-specific consequences of climate change in the areas. Women farmers deserve space in the government mitigation policies.
Indie Journal

Reservation seats left vacant in FTII, say students

Students of the Film and Television Insititute of India (FTII) have alleged irregularities in the admission processes saying that the institute has left a few seats as well as waitlist positions in the OBC, SC and ST categories vacant, citing reasons of ineligibility. In the merit list released on July 26th, for the academic year 2021, the students say that while all the General category seats have been filled, the ones reserved have been deliberately left vacant making “a gross mockery of the provisions of Reservation by which these admissions are to take place.”
इंडी जर्नल

आंबील ओढा प्रकरणातील वादग्रस्त बिल्डरवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल

आंबेडकवादी कार्यकर्ते व रिपब्लिकन बहुजन आघाडीचे अध्यक्ष किशोर कांबळे यांचा छळ केल्याप्रकरणी पुणे जिल्हा न्यायालयानं आज बिल्डर सुर्यकांत निकम, प्रताप निकम व दिलीप देशमुख यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापूर्वी आंबील ओढ्याजवळील एका वस्तीत झालेल्या पाडकामासंबंधी कांबळे केदार असोसिएट्स या बिल्डरविरुद्ध वस्तीतील रहिवाशांसोबत लढा देत होते, ज्यादरम्यान त्यांचा बिल्डरकडून छळ झाल्याची तक्रार त्यांनी केली.
शुभम पाटील

व्हिडिओ: हिमांशु कुमार आणि रुपेश कुमार सिंग यांचा गुन्हा काय? मेड सिंपल । इंडी जर्नल

गेल्या आठवड्याभरात देशात आदिवासींसोबत काम करणाऱ्या दोन व्यक्तींविरोधात सरकारी यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेकडून कारवाई झाली. १७ जुलै रोजी मुक्त पत्रकार रुपेश कुमार सिंग यांना झारखंड पोलिसांनी अटक केली तर दुसरीकडं दंतेवाडामधील आदिवासींबरोबर काम करणाऱ्या हिमांशू कुमार यांची आदिवासींच्या हत्येची चौकशीची याचिका फेटाळली आणि उलट ५ लाख रुपयांचा दंडदेखील ठोठावला! जाणून घेऊया या दोन्ही घटनांबाबत, इंडी जर्नल 'मेड सिंपल'मध्ये.
Prathmesh Patil

PMPML buses break traffic signals, others follow

Commuters breaking traffic rules is a common sight in Pune. However, what's even a bigger problem is the public transport buses paying no heed to the red signal across the city.
Shubham Patil

Elgar Parishad investigating officer to depose before Inquiry Commission

The Bhima Koregaon Commission of Inquiry has asked police officer Shivaji Pawar, to file an affidavit presenting the evidence supporting allegations that provocative speeches made at Elgar Parishad on December 31, 2017 led to violence in Bhima-Koregaon the next day.
इंडी जर्नल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा लढा यशस्वी

गेले तीन दिवस भर पावसात शुल्कवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आज दिलासा मिळाला. विद्यापीठानं विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत प्रस्तावित शुल्कवाढ रद्द केली आहे. त्याचबरोबर पुढील मागण्यांच्या बाबतीत काम चालू असून लवकरच त्यावर उपाययोजना करण्याचं लेखी आश्वासन विद्यापीठानं विद्यार्थ्यांना दिलं आहे.
Prathmesh Patil

Cyber Security Directions: New trap for surveillance?

The Ministry of Electronics and Information Technology (MeitY) issued Cyber Security Directions No. 20(3)/2022-CERT-In on April 28 this year “to ensure that Indian Internet users experience a Safe and Trusted Internet.” Though in the attempt of protection, the state has gone a step further to regulate and control not only the institutions operating under its territory but also the end-user i.e. its own citizens.
Indie Journal

Mah Speaker forwards VHP cow concerns to DGP

Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar has written to the Director-General of Police asking to take appropriate action to prevent any instances of ‘Govansh Hatya’ (cow slaughter) taking place in the state on Bakri Eid on Sunday. Interestingly, his letter has referred to another letter of concern in this regard by the Vishwa Hindu Parishad (VHP), a controversial Hindu nationalist organisation.
इंडी जर्नल

रस्त्याविना बस नाही, बसविना शिक्षण नाही; गोदाकाठच्या सामान्यांची व्यथा

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही परभणी जिल्ह्यातील गोदाकाठच्या लासिना, उक्कडगाव, वाडी पिंपळगाव, थडी पिंपळगाव, गंगापिंप्री, गोळेगाव, लोहिग्राम या गावांमधील नागरिकांचा फक्त रस्त्यासाठीचा संघर्ष सुरु आहे. तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी रस्ता आणि त्यामुळं सार्वजनिक वाहतूक नसल्यानं इथल्या सामान्य तरुण-तरुणींसाठी उच्च शिक्षण घेणं कठीण झालं आहे.
Shubham Patil/Anushka Vani

Amid ban on plastic, demand remains elastic

The ban on single use plastic (SUP) imposed by the Central Government has started affecting the livelihoods of small vendors such as fruits and vegetable sellers. The shopkeepers and vendors at Mahatma Phule Mandai say that they were not given prior notice in advance or enough time to transition to the ban. Officials at the PMC however say that such notices were not issued because this is a continuation of the already existing ban on SUP in the state.
इंडी जर्नल/आयएमडी

जुलैच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाची जोरदार वर्णी

जून महिन्यात दडी मारलेल्या पावसानं जुलै महिन्याच्या सुरवातीपासूनच राज्यात जोरदार वर्णी लावल्यामुळं जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये जुलैच्या पहिल्या आठवड्यात सरासरीएवढा किंवा जास्त पाऊस पडला. भारतीय हवामान विभागानुसार (आयएमडी) अहमदनगर, औरंगाबाद, हिंगोली आणि नंदुरबार, या चार जिल्ह्यांमध्ये मात्र अजूनही पावसाची तूट दिसतेय.
इंडी जर्नल

३ महिन्यांत पोषण ट्रॅकर मराठीत उपलब्ध करा - कोर्टाचा केंद्राला आदेश

मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी अंगणवाडी सेविकांना दिल्या गेलेल्या पोषण ट्रॅकर ॲपच्या भाषेसंदर्भात झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बाजू घेतली आहे. केंद्र सरकारला आतापर्यंत फक्त इंग्रजी भाषेत माहिती भरण्याची सोय असलेल्या या ॲपमध्ये आता पुढच्या तीन महिन्यांत मराठी व इतर प्रांतीय भाषा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत.
Shubham Patil

India's ban on single use plastic - A step ahead or a gimmick?

Central Government has announced the implementation of phase two of the Plastic Waste Management Amendment (PWMA), 2021 as part of its Azadi ka Mahotsava (celebration of 75 years of independence). This amendment implies the ban of the Single Use Plastic (SUP) products, in other words, the use-and-throw plastic items. The implementation began on Friday, July 1
Shubham Patil

We will fight for Aarey again - tribals and activists resolve

Within hours of swearing-in, Maharashtra’s brand new Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis, made the decision to move Mumbai’s Metro car shed back to Aarey. In 2019, the decision to build the car shed in Aarey had brought the wrath of the people not just from Aarey or Mumbai, but from all over the country, to the then Fadnavis-led state government. The activists and adivasis who fought back then now say that they are ready to fight again.
Shubham Patil

ऐका: देशाच्या एकमेव शहरी जंगलाला वाचवण्याचा लढा, आरे!

मुंबईच्या आरे जंगलाचं वैशिष्ट्य हे, की ते भारतातील एकमेव शहरी जंगल आहे. शेकडो हेकटरवरती पसरलेल्या या जंगलात अनेक वन्य जीव आणि जैवव्यवस्था अस्तित्वात आहेत. २०१९ मध्ये या जंगलावर मोठं संकट ओढवलं होतं, ते म्हणजे इथं होऊ घातलेल्या मेट्रो कारशेडचं. तेच संकट आरेवर पुन्हा एकदा येऊ घातलंय. ऐका हे जंगल वाचवण्याची लढाई कशी लढली गेली, त्यातील सहभागी कार्यकर्त्यांसोबत.
Shubham Patil

Lack of data & representation worsens transgender employment woes

Be it a job or business, nothing is a cakewalk for transgender community. Lack of government data and representation worsens their employment woes even further. Whether it is availing bank loans or government schemes or applying for government jobs, everything is difficult.
Shubham Patil

विधीमंडळाच्या कार्याबाबत न्यायालयाला चौकशी करता येत नाही - कायदेतज्ञ नितीश नवसागरे

सर्वोच्च न्यायालयानं आज एकनाथ शिंदे यांच्या फुटीर आमदारांच्या गटानं दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ११ जुलै पर्यंत विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ यांना कोणताही निर्णय घेण्यापासून मनाई केली असली तरी पुण्यातील विधीतज्ञ नितीश नवसागरे, यांच्या मते विधानसभेच्या कामकाजामध्ये कोर्ट अशाप्रकारे हस्तक्षेप करू शकत नाही.
Shubham Patil

Employed but not accepted - Being trans in a workplace

Transgender persons continue to face stigma and discrimination at workplaces after undergoing Sex Reassignment Surgery. SRS refers to procedures that help people transit to their self-identified gender, involving physical and hormonal changes in the body, becoming female if male and vice versa. First-hand accounts of transgender (TG) suggest these visible changes are unacceptable in workplaces.
Shubham Patil

Pune water reserved enough to last till July: Officials

While parts of the city have been facing water cuts for the past few days, Pune Municipal Corporation (PMC) authorities have stated that it was because of maintenance work at pumping stations, not a shortage. In fact, reservoirs supplying water to the city have enough water to last till July 15 or even August.
Indie Journal

देश अमृत महोत्सवात व्यस्त, मेळघाट पाणीटंचाईने त्रस्त

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला प्रदेश आहे. सगळीकडे डोंगराळ हिरवेगार, जैवविविधतेने नटून थटून, आदिवासी बहुल समाज जीवन व आदिवासी संस्कृती असलेला, तो एक भाग आहे. विविधतेने नटलेल्या या प्रदेशातील तब्बल दोनशेहून अधिक गावे ही तीव्र पाणीटंचाईने ग्रस्त आहेत.
Shubham Patil

Is having women toppers in UPSC enough?

For the past few years, 'women outshine men' has been the go-to headline in newspapers after the results of several major examinations are declared. While the increasing number of women gaining top accolades in the competitive examinations deserves all the appreciation that they get, what should not hide behind this are the challenges that women face while doing so.
शुभम पाटील

चार वर्षांनंतर - भीमा कोरेगाव खटल्यात कैद कार्यकर्त्यांचं मनोगत

चार वर्षांपूर्वी, ६ जून २०१८ रोजी भीमा कोरेगाव-एल्गार परिषद खटल्यात पहिल्या अटका झाल्या. यात ज्या १६ जणांना अटका झाल्या, त्यापैकी कुणावरचेही खटले गेल्या चार वर्षांत उभे राहिलेले नाही. पहिल्या अटक सत्राला चार वर्षं झाल्यानिमित्त प्रा. शोमा सेन, ऍड. सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, महेश राऊत आणि सुधीर ढवळे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलंय.

News Dabba 30 May: 5 stories across the web for a balanced news diet

Here's a glance through some of the National and International news updates, from the murder of Punjabi singer Shubhdeep Sidhu Moose Wala, the Nepal Plane Crash, China's talks with Pacific Island nations in Fiji, Mundka fire, to the Hepatitis A outbreak in the US.
Shubham Patil

GN Saibaba's health declines after hunger strike in jail

Incarcerated former Delhi University professor Dr GN Saibaba’s health has deteriorated after he went on hunger strike from May 21 to 24, against CCTV surveillance of the entre anda cell. However, Saibaba’s wife AS Vasantha Kumari told Indie Journal that despite his bad health, he was not admitted to a hospital, but taken back to his anda cell, after a visit to the prison doctor.
Shubham Patil

News Dabba 25 May: 5 stories across the web for a balanced news diet

Here's a glance through some of the national and international news updates, from the Texas Mass shooting that killed 19 children, the Shanghai Covid-19 death toll going down to zero, communal tension among school students, to the government being more careful about the crop inflation rate.
इंडी जर्नल

Exclusive: भीमा कोरेगाव खटल्यात कैद सागर गोरखे यांचं आमरण उपोषण

कवी आणि सांस्कृतिक कार्यकर्ते सागर गोरखे यांनी तुरुंगात मिळणाऱ्या अपमानास्पद आणि मानवाधिकारांचं हनन करणाऱ्या वागणुकीविरोधात आमरण उपोषण सुरु केलं आहे. कारागृहात मिळणाऱ्या वागणुकीबद्दल गोरखे यांनी २० मे रोजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र लिहिलं आहे, ज्यात त्यांनी त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत.
Shubham Patil

4 crore cases pending as India's top courts go on vacations

The Supreme Court of India is set to go on a summer vacation of around two months, from today onward. The High Courts as well as several lower civil courts in India have been taking vacations since the summer has started. Can a country with close to 5 crores pending court cases in all its different courts afford these long holidays?
Shubham Patil

For 'ease of doing business', workers' lives are dispensable

On May 13, a fire broke out at Cofe Impex Pvt Ltd in Mundka, Delhi, in which 30 workers were reported to have died. While the media and politicians were quick to call the incident 'tragic', a Delhi-based fact-finding team tries to draw attention to the reason why such accidents are rampant across the country's industrial areas - violation of safety norms by employers in the name of saving costs.
इंडी जर्नल

आदिवासी दिग्दर्शकाच्या मराठी फिल्मची निर्मात्या स्टुडियोकडूनच मुस्कटदाबी

आदिवासी समूहातून अत्यंत कष्टानं सिनेमानिर्मिती केलेल्या छत्रपाल निनावे यांना चित्रपटनिर्मितीच्या पहिल्याच प्रयत्नात सिनेमा जगतातील दडपशाहीचा त्रास सहन करावा लागत आहे. एनएफडीसी सारखी राष्ट्रीय संस्थेचा पुरस्कार मिळवलेला त्यांचा पहिलाच चित्रपट रिलायन्स जिओ स्टुडियोज या कंपनीनं हक्क विकत घेतल्यानंतर त्याच्या प्रदर्शनापासून रोखून धरला आहे.
Shubham Patil/Sachin Desai

Dead fish sightings at heritage lake reflect govt neglect

Environmentalists and locals raised an alarm after brackish water and dead fish were sighted at the Dhamapur Lake in Maharashtra’s Sindhudurg district for the last two-three days. While the exact reason behind this is unclear, researchers point out that the condition reflects government apathy and lack of conservation in this biodiversity-rich water body.
इंडी जर्नल

रिपोर्ताज: आपला आपला उन्हाळा...

भारताच्या अनेक भागांमध्ये सध्या उष्णतेची लाट आलेली आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंश सेल्सियसच्याही वर गेलेलं आहे. यावर्षीचा एप्रिल महिना वायव्य आणि मध्य भारतासाठी १२२ वर्षांतील सर्वात उष्ण एप्रिल ठरला. उष्णतेची लाट ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, यावर मात करण्याची अनेक साधनं आहेत, अनेक उपाय आहेत? मात्र हे उपाय, ही साधनं सर्वांना सारखीच उपलब्ध असतात का?
Aayush Pandey

Fires behind the smoke

Despite being ranked fifth among India's cleanest big cities in Swachh Sarvekshan last year, the burning issue of garbage dumping and incineration continues to persist in Pune. Despite numerous laws against illegal dumping and incineration, people, as well as authorities, still depend on burning as a way to dispose of garbage.
Aayush Pandey/Shubham Patil

Pune's meat market struggles to maintain hygiene

Despite working at slaughterhouses all day long for years, the traditional Kasais (butchers), who work with meat, bones and blood all day ensuring a good supply of meat for households and restaurants, have witnessed no change in how the city authorities treat the cleanliness issue of the slaughterhouses. After the meat is extracted, the head, hooves, feathers, skin and blood remain. The meat gets sold to the public. Who tends to all of that which remains?
Prathmesh Patil

UGC faces serious allegations of plagiarising recent UG guidelines

Several Delhi-based Professors have made allegations that the University Grants Commission (UGC) has plagiarised content from the websites of at least two different foreign universities in its recently released draft curriculum for the four-year undergraduate programme (FYUGP). Several paragraphs and descriptions of course requirements in the UGC document were pointed out to be identical to similar sections on the websites of the University of Michigan and the University of Arizona.
Indie Journal

Who will pay-up for the garbage to be cleaned? Cleaners suffer in the confusion

Most waste-pickers who are instrumental in keeping the city clean find it difficult to make their ends meet, as they are completely dependent on the payments made by the individual citizens, as any payment policy from the city administration is absent. They have to take up other jobs after their tedious morning routine to feed their families.
Indie Journal

सरकारचं काम लोकांचं जीवन सुधारणं, त्यांच्या जीवनात हस्तक्षेप करणं नाही: सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी संसदेत समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची मागणी सरकारसमोर ठेवली. त्यासाठी त्यांनी विशेष विवाह (सुधारित) विधेयक लोकसभेत सादर केलं, ज्याअंतर्गत विशेष विवाह कायद्याच्या चौकटीत एलजीबीटीक्यू यांच्यासह इतरांना विवाह संबंधित समान हक्क मिळावेत, असा प्रस्ताव त्यांनी संसदेसमोर ठेवला. त्यांच्या या मागणीमागची भूमिका सुळे यांनी इंडी जर्नलच्या प्राजक्ता जोशी यांच्याशी साधलेल्या संवादात मांडली.
Indie Journal

दानिश सिद्दिकीच्या कुटुंबीयांची तालिबानविरोधात आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव

भारतीय फोटोजर्नलिस्ट दानिश सिद्दिकी यांच्या कुटुंबानं आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टतं तालिबानचे नेते आणि उच्चस्तरीय कमांडर्स यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात अफगाणिस्तानमध्ये युद्धाचं वार्तांकन सिद्दीकी यांची तालिबाननं हत्या केली होती. त्यांच्या हत्येची चौकशी करून जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सिद्दिकींच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Shubham Patil/Workers Unity

Jharkhand's worker run hospital shut despite no proven Naxal links

On May 5, 2015, the trade union Majdur Sanghatan Samiti (MSS) in Jharkhand started Shramajeevi hospital in Madhuban town in Giridih district to treat workers for free. In 2017, when the ruling BJP banned the MSS, alleging that it had connections with the banned CPI-Maoist, the hospital was shut as well. Although the ban was lifted by the Jharkhand High Court in 2022, the workers still await the hospital to be re-opened.
Shubham Patil

स्थलांतरित मजुरांच्या समस्यांसाठी पश्चिम भारत मजदूर अधिकार मंच सज्ज

स्थलांतरित मजुरांच्या समस्यांवर देशपातळीवर काम केलं जावं यासाठी पश्चिम भारत मजदूर अधिकार मंच या स्वयंसेवी संघटनांच्या नेटवर्कची निर्मिती करण्यात आली आहे. या नेटवर्कमधला महाराष्ट्राचा सहभाग अधोरेखित करणारी पहिली बैठक आज पुण्यात पार पडली.
Shubham Patil

पंजाब: १५० एकर पिकं कापून शपथविधी

पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे आम आदमी पक्षाचे भगवंत मान यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी खातकर कलान येथील सुमारे १५० एकर जमिनीवरील गव्हाच्या पिकाची कापणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या एकूण खर्चासाठी २ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. पंजाब राज्यावर असणाऱ्या कर्जाकडे बघता अशाप्रकारे शपथविधी कार्यक्रमावर इतका खर्च करणं हे येऊ घातलेल्या मान यांच्या सरकारसाठी तोट्याचं ठरण्याची शक्यता आहे.
इंडी जर्नल

मायावती: उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला दलित मुख्यमंत्री ते अस्तित्वाचा प्रश्न

२००७ मध्ये सत्तेत आलेले असताना बसपाला एकूण मतांच्या ३०.४३ टक्के मतं मिळाली होती. २०१२ मध्ये ही टक्केवारी थोडी कमी होऊन २६ टक्क्यांवर आली. २०१७ मध्ये २२ टक्के मतं, तर आत्ताच्या निवडणुकीत ही टक्केवारी आत्तापर्यंतच्या टक्केवारीच्या बरीच खाली जाऊन दुपारच्या मतमोजणीपर्यंत १२.८४ टक्क्यांवर पोहोचली.
Shubham Patil

राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं गेल्या २ दिवसांपासून हजेरी लावलेली आहे. उत्तर महाराष्ट्र म्हणजेच जळगाव, नंदुरबार आणि धुळे या भागाला अवकाळीचा मोठ्या प्रमाणवर फटका बसलेला असून अनेक ठिकाणी वादळी वारा आणि गारपिटीसह पाऊस झाला. राज्यभरात कांदा, द्राक्ष, गहू, केळी, हरभरा, मका, इ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.
Shubham Patil/Rupesh Kumar Singh Facebook

Jharkhand: Outrage over police siege of tribal cultural events

On February 28, Chatro village in Jharkhand's Giridih district celebrated the seventh Martyr's Day in memory of late cultural activist and village hero Sundar Marandi. Much to the dismay of the villagers, the activists who attended the event said that the event was held in the shadow of a heavy police presence. However, such policing activity is not a rare occurrence in the village.
Shubham Patil/Snehal Mutha

Varanasi's Mallah community demands socio-economic tug

Ahead of the UP election results on March 10, the Mallah community in Varanasi demands socio-economic uplift. Lack of education is the primary reason for the socio-economic backwardness of the Mallah community.
Shubham Patil/Lalsu Soma Nogoti

Innocent student arrested in Naxal-linked case freed after 14 days

After spending 14 long nights in police custody despite being innocent, college student Prakash Pusu Vidpi was finally released from the Central Jail in Chandrapur on the evening of March 7. He was arrested on February 21, in connection with an allegedly Naxal-linked arson incident in a nearby village.
Rushlane

PMC ramps up infra to match rising sales of EVs

A rapid increase in the sales of EVs in the city since the Maharashtra Electronic Vehicle Policy was launched in July 2021 has also led to the city administration ramping up the necessary infrastructure. Under the supervision of the Pune Municipal Corporation (PMC), Ather and Revolt, two of the major EV manufacturing companies, have set up at least 15 charging stations across the city.
Shubham Patil/Snehal Mutha

Weavers in trouble in PM's adopted Village in Varanasi

Ahead of the polling day in Varanasi, weavers in PM Narendra Modi's adopted village Nagepur complain about loss of livelihood, rising inflation and government negligence towards their grievances. Varanasi goes to polls on Monday, March 7, in the seventh and last phase of Uttar Pradesh Elections.
Indie Journal

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा 'गोरखपूर' गड काय म्हणतोय?

गोरखपूरमधून निवडणूक लढवणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा त्यांच्या मतदारसंघावर पगडा असल्याचं दिसून येतं. २०२२च्या विधानसभा निवडणुकीत योगी अयोध्येतून, मथुरेतून की गोरखपूरमधून लढणार याची उत्सुकताही अनेकांना होती.
Shubham Patil

Why Congress lost its throne in Prayagraj?

Prayagraj is the birthplace of the Indian National Congress (INC). Congress overall had a stronghold in its home ground from the pre-independence era. Today, it is left with a little presence. Since 1989, Congress let loose the political throne of Prayagraj.
Why BJP might lose hold in Ayodhya? Indie Journal

Why BJP might lose hold in Ayodhya?

Uttar Pradesh's Ayodhya constituency went to the polls on February 27. However, was the Ram Mandir enough for BJP to retain their seat in the constituency, or the lack of development and threat to the significance of Ayodhya's other temples and livelihoods of traders, stemming from the expansions related to Ram Mandir (as pointed out by people), might cost BJP a constituency?
Shubham Patil

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची इथेनॉल निर्मितीत लक्षवेधी वाढ

यावर्षी महाराष्ट्रात साखर उत्पादनाबरोबरच हंगाम संपायला सात महिने बाकी असताना इथेनॉल निर्मितीमध्ये साखर कारखान्यांनी लक्षवेधी वाढ केलेली आहे. याचाच परिणाम म्हणून मागच्यावर्षीचा हंगाम संपल्यानंतर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाची जी ८.१ इतकी टक्केवारी होती ती या हंगामाच्या फेब्रुवारीपर्यंतच ९.०७ टक्क्यांपर्यंत गेलेली आहे.
Prathmesh Patil

What made Gadchiroli adivasis protest?

Last week, around a thousand adivasis from villages in Gadchiroli's Bhamragad taluka protested against misidentified arrests by police made after a Naxal-linked incident in a nearby village, a month ago. The arrest of Prakash, a student who was not even in the village when the incident occurred stirred a discussion about the misidentified arrests and increasing police presence in the tribal belt.
Indie Journal

RTO authorities shun bike taxi in clash with autos

As the conflict between auto drivers and bike taxis continues, Pune RTO has maintained the stand that bike taxis are illegal and unsafe and should be boycotted by people. The Pune RTO has seized around 275 bike taxis so far.
Shubham Patil

JNU VCs change, controversies remain constant

Santishree Dhulipudi Pandit, professor at Savitribai Phule University, has been appointed the first woman Vice-Chancellor of Jawaharlal Nehru University (JNU) on Monday. Just like her predecessor, M Jagadesh Kumar, who is now appointed as the University Grants Commission (UGC) Chairman on February 4, 2022 and had a controversy-filled tenure in JNU previously, Pandit's past tweets have raised some concerns for the future of JNU.
Shubham Patil

Bike Taxis become reason for conflict between struggling youth and auto drivers

Auto drivers and bikers providing transport services through bike-share apps have locked horns in Pune. While the financially stranded young bikers say that bike-share services are their only source of income, rickshaw drivers raise objections that these services have not even been recognised by the State Government.
Shubham Patil

Are marine heatwaves altering India's monsoon?

A study by the researchers at the Indian Institute of Tropical Meteorology (IITM) has shown that the instances of marine heatwaves are increasing in the Indian Ocean, and these heatwaves are having an impact on the Indian monsoon as well. In the study published in the journal JGR Oceans, the researchers report a significant increase in marine heatwaves, aided by rapid warming in the Indian Ocean and strong El Niños.
इंडी जर्नल

परभणी: गंगाखेडमध्ये देवस्थान जमिनीला ट्रस्टमध्ये रूपांतरित करण्यावरून वाद

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील वाघलगाव येथे देवस्थानच्या जमिनीवरून वाद निर्माण झाला आहे. गावातील काही जणांनी ग्राम पंचायतीमार्फत या जमिनीसाठी ठरव घेण्याचे प्रयत्न केले असता त्यांच्यातील एका युवकाला ब्राम्हण संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश कुलकर्णी फोनवरून त्या कुटुंबाविरुद्ध असं न करण्याची 'सूचना' दिल्यामुळे या प्रकरणाला थोडं वेगळं स्वरूप येऊन गावात तणाव निर्माण झाला.
Indie Journal

Schools need more than guidelines as they reopen in third wave

Schools are set to reopen in parts of Maharashtra tomorrow. However, with the number of daily COVID cases in several cities still concerning and a lack of clear back-to-school policy from the state, parents have begun expressing worries. Moreover, with almost no tangible support from the government, teachers, especially from rural areas, say they will be finding it difficult to manage schools and keep children safe.
Prathmesh Patil

एक्स्क्लुजिव्ह: राज्यातले ६ जलविद्युत निर्मिती प्रकल्प जाणार खाजगी कंपन्यांच्या घशात?

महानिर्मितीच्या ताब्यात असणारे सहा जलविद्युत प्रकल्प खाजगी कंपनीकडे देण्यात येणार असून या कंपन्यांकडून वीजनिर्मिती केली जाणार आहे. आत्तापर्यंत शासनाच्या अख्यातीत असणारी वीजेची निर्मिती खाजगी कंपनीकडे गेल्यामुळं सामान्य माणसाला कधी ना कधी याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अजून हा निर्णय झाला नसला तरी पुढच्या काही महिन्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
इंडी जर्नल

'न्यूड' फोटोग्राफीचं कारण देत फोटो प्रदर्शनावर सेन्सरशिप

अक्षय माळी या फोटोग्राफी कलाकारानं दिनांक ७, ८ आणि ९ जानेवारी या तीन दिवसांमध्ये आयोजित केलेल्या 'न्यूड' सेल्फ पोर्ट्रेट्स प्रकारातील छायाचित्र प्रदर्शनावर काही 'लोकांनी' आक्षेप घेतल्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनाच्या व्यवस्थापनानं परस्पर त्याचं प्रदर्शन सेन्सर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे.
Shubham Patil

जातीय तेढीतून पाळीव कुत्र्याची हत्या केल्याचा चित्रपट निर्मात्याचा आरोप

मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायंसेस (टिस) मधून पिएचडी करत असलेले वाघमारे सध्या कोव्हीडमुळं त्यांच्या आजोळी मालेवाडी मध्ये आले आहेत. मात्र त्यांनी गावातल्या जातीय शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यामुळं काही जातीवादी लोकांनी त्यांचा कुत्रा मारून टाकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Shubham Patil

ब्रेकिंग: द्वेष पसरवणाऱ्या भाजपप्रणीत अ‍ॅपचा 'द वायर'कडून पर्दाफाश

‘टेक फॉग’ नावाचं एक छुपं अ‍ॅप सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी संबंधित यंत्रणांकडून सोशल मीडियावरचे ट्रेंड्स प्रभावित करण्यासाठी, जनमताचा प्रवाह ठरवण्यासाठी आणि ऑनलाईन छळ आणि ट्रोलिंग करण्यासाठी वापरलं जात असल्याचं 'द वायर' या न्यूज वेबसाईटनं आज प्रकाशित केलेल्या शोध अहवालातून समोर आलंय.
Shubham Patil

Filmmakers oppose merger of NFAI, Films Division with corporation NFDC

The merger/closure of several public-funded film institutions in the country, including the Films Division (FD) and National Film Archives of India (NFAI), has caused a stir among hundreds of filmmakers and film students, who have written to the Ministry of Information and Broadcasting (MIB) seeking more answers and demanding transparency. They have strongly opposed the merger/closure of the institutes like FD, NFAI and Children’s Film Society of India (CFSI) must not be merged with a corporation like National Film Development Corporation of India (NFDC).
Indie Journal

केंद्राच्या धोरणानं हैराण सोयाबीन, कापूस शेतकरी करतायत ऑनलाईन कॅम्पेन

#SaveSoyaCottonFarmers #StopFarmerExploitation हॅशटॅग वापरून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन फेसबुक , ट्विटरच्या माध्यमातून केलं जातंय.
Indie Journal

एसटी महाराष्ट्रासाठी इतकी महत्त्वाची का आहे?

एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन अजूनही चालूच आहे. या आंदोलनाचा परिणाम सर्वात जास्त फटका बसतोय तो ग्रामीण दळणवळणाला. महाराष्ट्रात अशी असंख्य गावं आहेत ज्या गावात कोणतीही खाजगी दळणवळण व्यवस्था पोहोचलेली नाहीये किंवा पोहोचली असेल तरी एसटी एवढ्या माफक आणि सवलतीच्या दरात ती उपलब्ध नाहीये. म्हणून प्रश्न पडतो, महाराष्ट्रासाठी एसटी इतकी महत्त्वाची का आहे?
शुभम पाटील

कौन बनेगा करोडपती कार्यक्रमातील कथित चमत्कारावर अंनिसचा आक्षेप

१६ नोव्हेंबरच्या रात्री आणि आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कौन बनेगा करोडपती या प्रसिद्ध कार्यक्रमात डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्काराचा प्रयोग दाखवण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रधार आणि अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा चमत्कार दाखवल्यामुळे आणि त्यांनी या गोष्टीचं कौतुक केल्यामुळे भोंदूगिरीचा प्रचार समाजात झाल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं केला आहे.
इंडी जर्नल

सोयाबीनचे दर आणखी पाडावेत यासाठी सुरू असलेले प्रयत्न खपवून घेणार नाही: डॉ. अजित नवले

अतिवृष्टीमुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे. यातच ऑल इंडिया पोल्ट्री ब्रीडर असोसिएशनने केंद्र सरकारला सोयाबीनचे खरेदी दर अजून कमी करण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशा प्रकारची मागणी करणारे पत्र लिहिलं आहे.
इंडी जर्नल

एसटी संप सुरूच: प्रशासनाचा अघोरी निर्णय, ३७६ कर्मचारी निलंबित!

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ प्रशासनाने केलेल्या अघोरी कारवाईत, ४५ आगारातील ३७६ कर्मचाऱ्यांना संप सुरूच ठेवल्याकारणाने, व संपतील सहभागामुळे निलंबित केले आहे. मात्र तरीही, मागण्या पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय संप मागे घेणार नाही याबाबत कर्मचारी ठाम आहेत.
Indie Journal Dhule Riots

धुळे दंगल प्रकरणी सर्व २१ आरोपी निर्दोष

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात २०१३ साली झालेल्या जातीय दंगलीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या २१ जणांची जवळपास नऊ वर्षांनी मुंबईच्या सत्र न्यायालयानं कोणत्याही पुराव्याअभावी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.
Manorama Online

Are we learning anything from Kerala floods?

As Kerala tries to recover from the extreme rainfall that resulted in flooding and landslides in several districts over the last weekend, the yellow and orange alerts are yet to leave the state alone. While cloudbursts connected to climate change have been blamed for the recent disaster, experts have also pointed out the role of human activities in intensifying the disaster.
इंडी जर्नल

लखबीरची हत्या करणाऱ्या निहंगानंच त्याला सिंघू सीमेवर नेलं?

'द कॅराव्हॅन' आणि 'द इंडियन एक्स्प्रेस' यांनी केलेल्या वार्तांकनानुसार हत्या करणारा निहंग पंथीयच लखबीर सिंघला सिंघू सीमेवर घेऊन गेला होता, ज्यामुळं या घटनेभोवती आता नियोजित षड्यंत्र असल्याच्या शंका उमटू लागल्या आहेत.
इंडी जर्नल

घोडेगाव: मराठी शिक्षकांवरच इंग्रजी आश्रम शाळांचा भार

शाळा इंग्रजी, पण शिक्षक मात्र मराठी, ही परिस्थिती आहे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातल्या घोडेगावमधल्या आश्रम शाळेची. घोडेगावमधल्या एकात्मिक आदिवासी विभागाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बरेच मराठी माध्यमाचेच शिक्षक असल्यानं अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Shubham Patil

पीक नाही, विमादेखील नाही

मागच्याच आठवड्यात अतिवृष्टी आणि पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारनं पॅकेज जाहीर केलं. मात्र शेतकऱ्यांच्या हक्काचा असणारा पिक विमा हा यावर्षी एवढं नुकसान होऊनही अजून शेतकऱ्यांच्या हातात मिळालेला नाहीये. नुकसानीच्या काळात सर्वात मोठा आधार असणारा पीक विमा हाच त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी होऊन बसलीये.
इंडी जर्नल

परभणी: नदीच्या पुरात पुलावरून ट्रॅक्टर व मोटरसायकल गेले वाहून, स्थानिकांच्या प्रयत्नांनी जीवितहानी टळली

परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील शेळगाव इथल्या फाल्गुनी नदीवरील पुलावरून माणसांना घेऊन निघालेला एक ट्रॅक्टर व एक मोटरसायकल वाहून गेले आहेत. या ट्रॅक्टरमध्ये ४ जण होते, तर मोटरसायकलवर २ जण होते.
इंडी जर्नल

२०१३ मध्ये काढलेल्या मोर्चाबद्दल २०२१ मध्ये डीवायएफआयच्या प्रीथी शेखर यांना अटक

भारतीय जनवादी युवक संघटने डीवायएफआय (डीवायएफआय) च्या महाराष्ट्र राज्य सचिव प्रीथी शेखर याना मंगळवारी सांयकाळी ४:३० ला त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. २०१३ सालच्या एका जुन्या केस अंतर्गत आज आझाद मैदान पोलीसांनी त्यांना अटक केली.
इंडी जर्नल

लॉकडाऊननंतर आता कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले वाहतूक व्यावसायिक

पहिल्या लॉकडाउन दरम्यान लोकांना दिलासा मिळावा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेनं कर्जाच्या ईएमआयवर मार्च ते नोव्हेंबर २०२० पर्यन्त स्थगिती लावण्याचे आदेश दिले होते. यात बँकेकडून मिळालेल्या कर्जाचे हप्ते जरी थांबले असले, तरी ते ६ महिने संपताच बँकांनी ते कर्ज वसुलीला सुरवात केली.
इंडी जर्नल

केंद्र सरकार पाळलेल्या शांततेतून शेतकऱ्यांच्या हत्येचं समर्थन करतंय का?

गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष यानं थेट शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्याचा असा आरोप संयुक्त किसान मोर्चाने केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरीविरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांमध्ये भाजप सरकारबद्दल असंतोष निर्माण झालेला असतानाच या दुर्घटनेमुळे देशातील वातावरण अजूनच चिघळलेलं आहे.
सुरजगड

सुरजागड खाणपरिसरात नव्या स्फोटांना विरोध, माडिया समाज अस्तंगत होण्याची भीती

गडचिरोलीतील सुरजागड खाणपरिसरात नव्या स्फोटांना स्थानिकांचा विरोध, खाणकाम सुरु राहिल्यास माडिया समाज अस्तंगत होण्याची भीती
इंडी जर्नल

रिपोर्ताज: पूरपरिस्थितीनुसार भरपाई देण्यासाठी मराठवाड्यात वाढती मागणी

पूर्व किनारपट्टीवर तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यामध्ये पावसानं थैमान घातलं. गोदावरी नदीवर असणाऱ्या जायकवाडी धरणाबरोबरच इतर धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असताना अतिवृष्टीग्रस्त म्हणून नाही तर ते 'पूरग्रस्त' म्हणून करावेत, अशी मागणी काही सामाजिक आणि शेतकरी संघटनाकडून केली जातीये.
Indie Journal

दरभंगाचा प्रियदर्शन देतोय या मुलांना 'क्राऊडफंडेड' भविष्य

दारिद्र्यात जन्म घेतल्यामुळे दरभंगातील बऱ्याच दलित मुलांसाठी शिक्षण हे अजूनही स्वप्नचं आहे. प्रियदर्शन कुमार (२५) हा बिहारच्या दरभंगाच्या बहुवारवा गावात राहतो. या भागातील दलित मुलं आज त्यांच्या भविष्याकडं आशेनं पाहत आहेत, कारण प्रियदर्शन या मुलांच्या शिक्षणाचा निधी ऑनलाईन्स क्राउडफंड्स आणि समाज माध्यमांद्वारे जमा करून यांचं शिक्षण सुनिश्चित करत आहे.
Indie Journal

शेतमाल आणि बाजारात शेतकऱ्यांना फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचाच पर्याय

सोयाबीन दरांच्या पार्श्वभूमीवर एक असाही सूर उमटत आहे की शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न समितीसोबतच आजूबाजूला असणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून मिळणाऱ्या फायद्याकडे येत्या काळात लक्ष दिलं पाहिजे.
Indie Journal

Shocking discoveries regarding Assam eviction violence victims emerge from fact-finding report

On September 20, police in Assam’s Darrang district started an eviction drive in parts of Dhalpur village, claiming that the residents in around 800 households had illegally occupied government land. Three days later, police opened fire at some of the evicted residents who were protesting for their rights over their homes, and killed two protesters.
indie journal

बीडमध्ये चोरीच्या आरोपातून पारधी कुटुंबावर जमावाचा हल्ला

बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील पारनेर या गावात शनिवारी एका पारधी वस्तीवर काही लोकांनी हल्ला केला, या हल्ल्यात १ वर्षीय लहानग्याचा आणि एका ६८ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला असून, आठ ते दहा लोक जखमी झाले आहेत.
indie journal

पूल गोदावरीच्या पाण्याखाली गेल्यानं मृतदेह गावी न्यायला सोनपेठकरांची धावपळ

रविवार २६ सप्टेंबर रोजी सकाळी परभणीच्या सोनपेठ मधील वाडी पिंपळगाव येथील ग्रामस्थ माणिक विश्वनाथ धानोरकर (४५) यांचा न्यूमोनिया झाल्यानं परळी येथील दवाखान्यात मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह अँब्युलन्सनं गावी आणत असताना गंगापिंपरी ते शेळगाव रस्त्यावर नदीचं पाणी आल्यानं अँब्युलन्सनं त्या पुढं येण्यास नकार दिला.
इंडी जर्नल

आसामच्या धौलपूरमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईत २ आंदोलकांचा मृत्यू

आसामच्या धौलपूर भागात गुरुवारी सकाळी कथित अनधिकृत बांधकाम विरोधी कारवाईच्या विरोधात नागरिक आंदोलन करत असताना पोलिसांनी गोळीबार केला, ज्यात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला.
इंडी जर्नल

शुगर बेल्ट, शेतकरी आंदोलन आणि निवडणुकांसाठी भाजपचं जात-गणित

पश्चिम उत्तर प्रदेशच्या जाट पट्ट्यावर असणारा शेतकरी आंदोलनाचा प्रभाव हा भाजपसाठी अडचणीचा विषय ठरत आहे. त्यामुळं या एफआरपीवाढीचा थेट संबंध उत्तरप्रदेश निवडणुकीशी आहे का? तो असलाच तर त्याचा खरंच परिणाम इथल्या शेतकऱ्यांवर होणार आहे का?
इंडी जर्नल

व्यवसाय मेट्रोच्या शेजारी, नुकसानानं कर्जबाजारी

२०१९ पासून वेगवेगळ्या कारणांनी रस्त्याला लागून असणारी दुकानं व हातगाड्या लॉकडाऊन आणि सरकारी आदेशामुळे जास्त वेळ बंद राहिल्या होत्या. आता लॉकडाऊन थोडा शिथिल होत असताना मेट्रोमुळे या दुकानदारांना नवनव्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
इंडी जर्नल

नवे अहवाल सांगताहेत कोरोनानं उभं केलेलं आर्थिक संकट

कोरोनामुळे आपलं जग मूलभूत स्वरूपात बदललं आहे. हे बदल सामाजिक, आर्थिक, तसंच वैज्ञानिक पातळ्यांवर घडल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे. अनेक विचारवंत आता कोविड आधी आणि कोविड नंतर असा फरक त्यांच्या विश्लेषणात करत आहेत. मात्र काही संशोधकांच्या मते, कोरोनाच्या संकटानं आधीच घडत असणाऱ्या काही प्रक्रियांना वेग देऊन त्यांना तीव्र स्वरूप देण्याचं काम केलं.
Indie Journal

We were warned of flooding, landslide events for years, so why are we surprised?

The monsoon that Maharashtra saw in 2021 was erratic and devastating. While rainfall struggled to reach the annual average, the last four months have been marred by several scattered spells of intense rainfall. There were flash floods and landslides across districts, with a large number of lives and livelihoods lost or affected adversely.
सामाजिक कार्यकर्त्या शमिभा पाटील यांना हवीय तुमची मदत!

चळवळीतील कार्यकर्त्या शमिभा देत आहेत आर्थिक निकडीशी झुंज

शमिभा पाटील हे नाव राज्यातील बहुजन आणि हिजडा समाजाच्या चळवळींमध्ये एक सुशिक्षित आणि बेधडक कार्यकर्त्या म्हणून लोकप्रिय आहे. त्या वंचित बहुजन आघाडीच्या युवा तसंच महिला राज्य कार्यकारिणीच्या सदस्यादेखील आहेत. मात्र एक गंभीर वैद्यकीय संकट ओढवल्यानं त्यांनी समाजमाध्यमांद्वारे आर्थिक मदतीचं आवाहन केलं आहे.
Indie Journal

School students to learn weather science with this campaign

Pune’s Vidnyan Bharati has taken it upon itself to start weather units in schools in Maharashtra to train students to learn and forecast weather. The first such weather unit was inaugurated at Grammangal Muktashala in Palghar district’s Aine village.
इंडी जर्नल

मराठवाडा: परभणीच्या अनेक गावांना कधी दिसणार विकासाचा रस्ता, त्रस्त ग्रामस्थांचा प्रश्न

दुधना नदीला मागच्या आठवड्यात पूर आला आणि एका गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी चक्क एका थर्माकोलच्या ताराफ्यावरून घेऊन जावं लागलं. मानवत तालुक्यातील टाकळी नीलवर्णमध्ये ८ सप्टेंबर रोजी घडली.

8 years and a shameful wait later, a chargesheet!

Anti-superstition activist Dr Narendra Dabholkar was murdered in Pune in August 2013 during his morning walk on the Vitthal Ramji Shinde (Balgandharva) bridge. In the years that followed, three other like-minded activists Govind Pansare (Kolhapur), MM Kalburgi (Dharwad) and Gauri Lankesh (Bengaluru) were murdered, in attacks that showed stark similarities with the assassination of Dr Dabholkar.
Twitter

Majuli Boat Tragedy: How safe are Brahmaputra waterways

The recent boat accident on Brahmaputra river near Majuli island in Assam highlights the need of devising and implementing safety measures for the movement of vessels and boats on the waterways. Researcher Avli Verma reflects the issue in her article.
Indie Journal

मुसळधार पावसात शेतीचं प्रचंड नुकसान होताना पिकविमा कंपन्या 'नॉट रिचेबल'

राज्याच्या बऱ्याच भागात आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली असली तरी पुढील काही दिवसांसाठी सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अशातच पिकविमा कंपन्यांचे फोनच लागत नसल्यामुळं अनेक शेतकरी पिकविम्याविना अडचणीत सापडले आहेत.
Indie Journal

Every turtle matters!

Dr Shailendra Singh, biologist and Director of Turtle Survival Alliance, India programme, was recently awarded with the prestigious Behler Turtle Conservation Award for bringing three critically endangered species of turtles back from the brink of extinction. In candid conversation with Indie Journal, he speaks about turtle species in India and why every turtle must be protected.
pmc.gov.in

पुणे शहरात फक्त १४ अग्निशामक केंद्रं

पुणे शहराला तब्बल ७२ अग्निशामक केंद्रांची गरज असताना, सध्या शहरात फक्त १४ केंद्रं कार्यान्वित आहेत. म्हणजेच पुण्याच्या गरजेच्या तुलनेत फक्त २० टक्के केंद्रं शहरात आहेत. २०११-१२ पासून भरती न झाल्यामुळे मनुष्यबळा अभावी बरीचशी केंद्रं इमारती असूनदेखील बंद आहेत.
Indie Journal

रोजगार हमीसाठी बांधकाम कामगार रस्त्यावर

पुण्यातील शेकडो मराठी आणि हिंदी भाषिक बांधकाम कामगारांनी आज कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. महाराष्ट्र बांधकाम कामगार युनियनच्या वतीनं रोजगाराचा अधिकार आणि कामगारांच्या नोंदणीकरिता आज हे आंदोलन केलं गेलं.
इंडी जर्नल

पीक विमा प्रश्नी किसान सभेचे शेती आयुक्तालयावर आंदोलन

हजारो शेतकर्‍यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील शेती आयुक्तालयावर किसान सभेने आंदोलन करून पीक विमा प्रश्नी कृषी आयुक्तांची भेट घेतली. गेले अनेक दिवस निवेदनं देऊनदेखील पीक विमा प्रकरणी कोणतीच कार्यवाही प्रशासनाकडून केली जात नसल्यामुळे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं.
Nana Patole In Focus

इन फोकस: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची दिलखुलास मुलाखत | Nana Patole

भाजप सत्तेच्या शिखरावर होती तेव्हा राजीनामा देणारे नाना पटोले आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काँग्रेसला पुन्हा उभारी देऊ पाहत आहेत. हे करत असताना ते स्वतःच्याच पक्षातही काहींना खटकू लागले आहेत! पाहुयात काय म्हणताहेत नाना पटोले, इंडी जर्नलच्या प्रथमेश पाटील यांच्याशी बोलताना!
Sourabh Zunjar

अंगणवाडी सेविकांच्या फोनवापसी आंदोलनाची राज्यशासनाकडून दखल

अखेर अंगणवाडी सेविकांच्या फोनवापसी आंदोलनाची दखल घेतली गेली असून २ सप्टेबर रोजी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन केलं आहे. संपूर्ण देशभरात काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना दिलेल्या फोनबद्दल आणि पोषण ट्रॅकर या केंद्राच्या अॅपबद्दल तक्रारी चालू आहेत. अनेक महिने तक्रार करूनदेखील याची दखल घेतली जात नसल्यामुळे महाराष्ट्रातून १७ ऑगस्ट रोजी सीटू आणि इतर काही संस्थांमार्फत या सेविकांनी फोनवापसी आंदोलानाला सुरुवात केली होती.
Shubham Karnick

चेहरे ओळखण्याच्या तंत्रज्ञानावर पूर्वग्रहांचं सावट

दिल्ली पोलिसांकडून फेशियल रिकग्निशन टेकनोलॉजी (FRT) या तंत्रज्ञानाचा वापर अल्पसंख्यांकांविरुद्ध भेदभाव करणारा असल्याची शक्यता नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनातून समोर आली आहे. विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसी या संस्थेनं केलेल्या संशोधनातून हे समोर आलंय की देशाच्या राजधानीत पोलिसांकडून होणार FRT चा वापर पूर्वग्रह दूषित आहे.
The Week

सिलगेरवासियांना नको लष्करी छावणी, आंदोलनाचे १०० दिवस

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यातील सिलगेर भागात विविध ठिकाणी गेल्या १०० दिवसांपासून धरणे आंदोलन चालू आहे. ही धरणे आंदोलनं नव्यानं प्रस्तावित असलेल्या सुरक्षा दलांच्या छावणीला विरोध म्हणून केली जात आहेत. स्थानिकांच्या मते ह्या छावण्या आणि तळ त्यांच्या हक्काच्या जमिनीवर बनत आहेत, तसंच अशा छावणीनं आणि सुरक्षा दलांच्या तिथल्या वाढलेल्या वावरानं आदिवासींना दिला जाणारा त्रास वाढू शकतो.
Indie Journal

इथं मिरगांव होतं, आता आहे फक्त चिखल! | रिपोर्ताज व्हिडिओ | Indie Journal

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम घाटात सह्याद्रीनं कधी नव्हे इतका पाऊस पहिला आहे. या पावसानं जागोजागी भुसखलन आणि दरडी कोसळल्या आहेत. अशाच एका भूस्खलनात साताऱ्यातील मिरगांव हे गाव उध्वस्थ झालं आहे, त्याची ही कथा.
DNA

बिहारमध्ये तीन वर्षांत एससी एसटी शिष्यवृत्तीसाठी एकही अर्ज नाही!

बिहारमध्ये गेल्या तीन वर्षांपासून अनुसूचित जाती/जमातींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली नाही, त्यासाठी एकही अर्ज आलेला नाही. पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळं ही शिष्यवृत्ती दिली गेलं नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
Twitter

राजधानी दिल्लीत सांप्रदायिक घोषणा देणाऱ्या भाजप नेत्याला अटक

सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि दिल्ली भाजपचे माजी प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांच्यासह पाच लोकांना दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. रविवार ८ ऑगस्ट रोजी दिल्लीच्या जंतर मंतरला झालेल्या 'भारत जोडो आंदोलना' दरम्यान धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्याबद्दल उपाध्याय आणि अन्य पाच जणांवर ही कारवाई करण्यात आलीये. उघडपणे मुस्लिमविरोधी घोषणा देऊनही गेले दोन दिवस त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई न झाल्यामुळं न्यायतज्ज्ञांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं.
इंडी जर्नल

तंत्रशिक्षण गळतीतले ७० टक्के विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातून!

आयआयटीमध्ये शिकत असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातील ड्रॉपआउट विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याचं काल एका आकडेवारीमधून समोर आलं. राज्यसभेत काल विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देत असताना शिक्षण मंत्रालयाने सांगितलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये भारतामधील नामवंत आणि अव्वल अशा सात आयआयटी शिक्षणसंस्थांमधून पदवीच्या वर्षांमध्ये शिक्षण सोडून गेलेल्या विद्यार्थ्यांपैकी जवळपास ६३ टक्के विद्यार्थी आरक्षित प्रवर्गातील आहेत.
Sourabh Zunjar

पूर आणि कोव्हिडच्या संकटातून सावरायचं कसं; कोल्हापूरच्या चर्मकारांची व्यथा

कोल्हापुरी चपला हातावर बनवणारे काही कुशल कारागीर आजही कोल्हापूर जिल्ह्यातील गावांमध्ये आणि शहरातदेखील आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अडचणींचा जो भला मोठा डोंगर या कारागिरांवर ढासळलाय, त्यातून काळाच्या ओघात हा व्यवसाय किंवा हे कारागीर या व्यवसायाकडे पाठ फिरवतील की काय अशी शंका निर्माण झालीये.
Indie Journal

'पुरावे पेरणं, बेकायदेशीर हेरगिरी, हा मोठा गुन्हा', निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली चिंता

गेले काही दिवस देशासमोरची चिंता वाढवणाऱ्या पेगासस सॉफ्टवेअर प्रकरणाबाबत आणि त्याच्या भीमा कोरेगाव-एल्गार परिषद प्रकरणातील वापराबाबत एका ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स मध्ये पंजाब आणि गुजरातचे निवृत्त डीजीपी जुलियो रिबेरो आणि हरियाणाचे माजी डीजीपी विकाश नारायण राय आणि उत्तर प्रदेशचे माजी आयजी एस.आर दारापुरी, यांनी गंभीर चिंता व्यक्त केली.
Sourabh Zunjar/Shubham Patil

Floods a punch in the gut for Kolhapur’s lockdown hit traders

Last month, several parts of Maharashtra saw record rainfall and flooding. With the rainfall warning by the India Meteorological Department (IMD) at hand and the possibility of water discharge from dams, the flood-prone district and city of Kolhapur was prepared to handle floods by evacuating people and property this time. However, intense spells of rainfall within 48 hours led to the flooding of the city within hours, and people had to leave their homes leaving everything else behind.
Indian Express

आफ्रिकन नागरिकाच्या मृत्यूनंतर बंगळुरू पोलिसांविरोधात आंदोलन

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो या आफ्रिकन देशातील नागरिकाचा सोमवारी न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना बंगळुरू शहरात घडली. यानंतर शहरातील जे.सी. नगर पोलीस स्थानकाबाहेर या घटनेच्या विरोधात प्रदर्शनं झाली. जमलेले लोक ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ च्या घोषणा देत होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याच्या आधीच पोलिसांकडून जोरदार लाठीचार्ज करण्यात आला.
HW News

दिल्लीत आजपासून 'किसान संसद'

केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीमधील जंतर-मंतरवर आंदोलनाला सुरुवात केली. सध्या लोकसभेचं पावसाळी अधिवेशन चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 'किसान संसद' भरवायचा निर्णय घेतला आहे.
Indie Journal

60 years since Panshet, survivors remember the incident that changed Pune

In the early hours of July 12th, 1961, Panshet Dam, a dam on Ambi River around 50km from Pune, burst right in its first year of storing water, after a heavy night of rainfall. It has been 60 years since the incident, however, the memories of the incident are still fresh in the minds of the survivors.
इंडी जर्नल

मालाड दुर्घटनेच्या २ वर्षांनीही न्याय नाही

१ जुलै २०१९ला डोंगराच्या उतारावर असलेल्या या वस्तीवरील भिंत पाण्याच्या प्रवाहाच्या जोरामुळे पडली आणि ३१ निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला. देशभर चर्चा झालेल्या या दुर्घटनेनंतर लगेचच शासनाने इथे राहणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले जाईल, असे आश्वासन दिले होते. पण या घटनेला २ वर्ष होत आली तरी अजून इथल्या लोकांचे पुनर्वसन झालेले नाही.
Indie Journal

चॉकलेट उत्पादक कंपन्या आणि नव वसाहतवादाचा कुरूप चेहरा

जगातील एकूण कोको बियांच्या उत्पादनामध्ये पश्चिम आफ्रिका सर्वात जास्त, म्हणजे ७०% उत्पादन करतं. चॉकलेट कोको बीनपासून बनतं, जे साधारणतः पश्चिम आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिकेच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतं. पश्चिम आफ्रिकेतील देश घाना आणि आयव्हरी कोस्ट सर्वाधिक कोकोचा पुरवठा करतात. कोकोच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात बाल कामगारांचा वापर केला जातो, असे आरोप बऱ्याच वर्षांपासून आहेत.
इंडी जर्नल

यावेळी आम्ही पूराला सामोरं जायची तयारी केलेली आहे

२०१९मध्ये महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुरानं थैमान घातलं होतं. पुरापासून शिकवण घेत यावर्षी फक्त सांगली-कोल्हापुरातल्या अनेक पूरग्रस्त गावांमध्ये पूरनियंत्रण आणि स्थलांतराची तयारी सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनातर्फे गाव-गावांमधल्या तरुणांना बचावकार्याचं प्रशिक्षणदेखील देण्यात आलंय.
Indie Journal

नेट-सेट, पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीचं आंदोलन मागे, भरतीचं आश्वासन

नेट-सेट पीएचडी पात्रताधारक संघर्ष समितीच्या वतीनं २१ जून २०२१ पासून विविध मागण्यांच्या संदर्भात उच्च शिक्षण संचालनालय, पुणे कार्यालयासमोर आंदोलन सुरु होतं. कोरोनाच्या काळात थांबलेली ३ हजार ६४ प्राध्यापकांच्या रिक्त जागेची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल, असं आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिलं. यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
Agriculture Post

पाऊस क्वांरटाईन, राज्यात खरीप पेरणी लांबणीवर

मृग नक्षत्राला सुरवात होऊन आठवडा उलटला, तरीही वरुणराजानं अद्याप समाधानकारक हजेरी राज्यात लावलेली नाही. त्यामुळे यंदा खरीप हंगाम लांबणीवर पडणार आहे. पावसाच्या ओढीमुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडदासोबत भात लागवडीपुढं संकट ठाकलं आहे.
Indie Journal

चंद्रपूर ते लंडन व्हाया ‘टाटा इन्स्टिट्यूट’

हर्षालीचा जन्म बल्लारशाहचा. वडील निवृत्त गिरणी कामगार आणि आई गृहिणी. घरची परिस्थिती बेताचीच. आणि अर्थातच कोणत्याही प्रकारचे सामाजिक-आर्थिक पाठबळ नसलेली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाचा समृद्ध असा विचार-वारसा मात्र भक्कमपणे तीच्या समोर उभा होता.
Indie Journal

दूध दरात तातडीनं वाढ, साखरेप्रमाणेच दुधाला एफआरपीचा कायदा करणार

दूध दराबद्दल राज्यात सुरू असलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी आज किसान सभा, शेतकरी संघटना व दूध संघांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक घेतली. लॉकडाऊनपूर्वी मिळत असणारा दर पुन्हा पूर्ववत होण्यासाठी दूध खरेदी दर वाढविण्यात येतील, आणि पुन्हा असं संकट शेतकऱ्यांवर कोसळू नये म्हणून उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी लागू करणारा कायदा केला जाईल.
इंडी जर्नल

जम्मू काश्मीरचा राज्य दर्जा पुनर्स्थापित करण्याला केंद्र अनुकूल: प्रधानमंत्री मोदी

जम्मू काश्मीरचे ८ मुख्य पक्षांचे १४ नेते, ज्यात ४ माजी मुख्यमंत्री आहेत अशा गुपकर युतीच्या एका प्रतिनिधी मंडळानं दिल्लीत प्रधानमंत्री मोदींची भेट घेतली. तब्बल तीन तास चाललेली ही बैठक, जम्मू काश्मीरच्या कलम ३७० विशेष अधिकार कलम आणि राज्याचा दर्जा काढून घेतल्याच्या घटनेनंतर २२ महिन्यांनी झाली.
NewsOnAir

All you need to know about the Delta Plus COVID variant

On Tuesday, the Union Health Ministry flagged the Delta Plus COVID-19 variant as a variant of concern. While there is no sufficient data to prove how much impact the Delta Plus could cause, looking at the havoc in the second wave, experts have cautioned people not to take the new variant lightly. Delta plus is a mutation of the Delta variant that was first detected in India.
Indie Journal

The misfortune of being a migrating tiger in India

Over two years ago, on November 2, 2018, tigress T1 or Avni, who was deemed a man-eater after her attacks on people near Pandharkawada-Ralegaon forests of Yavatmal district, was shot dead.
इंडी जर्नल

जनुकीय परावर्तीत बियाणांच्या बेकायदेशीर विक्रीवर कारवाई करा; ७० संस्थांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊन शेतीची लगबग सुरू झालीये. मात्र याच काळात अनेक ठिकाणी निर्बंध असलेल्या जनुकीय परावर्तीत (Genetically Modified) बियाणाची मोठ्या प्रमाणात बेकायदेशी विक्री सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असून त्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी राज्यातील ७० सामाजिक बहुउद्देशीय संस्थांनी केलीये.
Indie Journal

युजीसीचे निर्देश, लस मिळाली, आता 'धन्यवाद मोदीजी' म्हणा…

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी), जी भारताची सर्वोच्च शिक्षण संस्था आहे, तिने सर्व भारतीय विद्यापीठांना, आयआयटी संस्थांना आणि सर्व कॉलेजना आदेश दिले आहेत की, मोफत लस मोहीमेबद्दल आपल्या संस्थांनामध्ये ”धन्यवाद मोदी जी” असा आशय असलेले बॅनर लावावे आणि ते समाज माध्यमाद्वारेदेखील प्रसारित करावेत.
Indie Journal

सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी नेट-सेट, पीएच.डी.धारकांचं २१ जूनपासून आंदोलन

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार १०० टक्के सहाय्यक प्राध्यापक भरती सुरू करावी, शोषण करणारं तासिका तत्त्व कायमस्वरुपी बंद करावं आणि पदभरती करताना संवर्गनिहाय आरक्षण उच्च शिक्षण विभागात लागू करावं यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री व वित्तमंत्री यांच्याकडे साकडं घालण्यासाठी २१ जून रोजी पुणे येथे उच्च शिक्षण संचालक कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन केलं जाणार आहे.
Indie Journal

ऑर्डीनन्स फॅक्टरीच्या खाजगीकरणाविरोधात डाव्या-उजव्या युनियन्स एकत्र

केंद्र सरकारच्या व्यावसायीकरणाच्या धोरणाला सेंट्रल ट्रेड युनियन आणि सेक्टोरल फेडरेशनच्या वतीनं निषेध करण्यात आला. केंद्र सरकार देशाच्या संरक्षण उद्योगाचं व्यावसायीकरण करत असून राष्ट्रीय मालमत्तेची सोप्या पद्धतीनं विक्री व्हावी या कारणानं ४१ आयुध निर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा संपूर्ण कारभार ७ खाजगी कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेलेला आहे.
Prathmesh Patil

समस्या अनेक, उत्तर एक...युएपीए!

आंदोलन करणं म्हणजे दहशतवाद नाही, असं म्हणत दिल्ली उच्च न्यायालयानं नुकतंच सरकारच्या वारंवार युएपीए कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याच्या वृत्तीवर ताशेरे ओढले. साधारण एक वर्षांपूर्वी पिंजारतोडच्या कार्यकर्त्या नताशा नरवाल, देवांगना कलिता आणि आसिफ इकबाल तन्हा यांना युएपीए अंतर्गत अटक झाली होती. ह्या तिघांना जामीन देताना दिल्ली उच्च न्यायालयानं युएपीएचा गैरवापर करून आंदोलनकर्त्यांना दहशतवादी ठरवण्यास सरकारला बंदी घातली.
File Photo

राज्यात कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचा धोका: मुख्यमंत्र्यांनी कृती गटातील तज्ज्ञांशी केली चर्चा

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी आज चर्चा केली. देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.
Shubham Patil

दूध दर प्रश्नावर पुन्हा एकदा आंदोलनांची आवर्तनं  

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणींना घेऊन अखिल भारतीय किसान सभा आणि दूध उपादक शेतकरी संघर्ष समिती, महाराष्ट्र यांच्याकडून आज १७ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आलं. उद्या दि. १८ जून रोजी लाखगंगा गावामध्ये ग्रामसभा घेऊन यातील पहिला ठराव मंजूर केला जाणार आहे.
indie journal

एनडीएची न थांबणारी गळती: भाजपपासून वायले झालेले मित्र पक्ष

२०१४ मध्ये पासून आतापर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडी मधून १९ पक्ष बाहेर पडले आहेत. त्यात राष्ट्रीय तसंच प्रादेशिक छोटे-मोठे पक्ष आहेत. केंद्रीय धोरणांवरून मतभेद, राज्य पातळीवर केंद्राचा वाढता हस्तक्षेप अशा अनेक कारणांवरून प्रादेशिक पक्षांनी भाजपसोबतची युती तोडल्याची अनेक उदाहरणं आहेत.
Mid Day (Representational Image)

कोव्हीड बंदोबस्तात एमबीबीएसच्या परीक्षेला सुरुवात, सीएचे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत

अनेक परीक्षा रद्द होत असण्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून एमबीबीएसच्या परीक्षेला सुरुवात झाली. ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स इंडिया’ म्हणजेच आयसीएआयनं सीएच्या ‘मे २०२१ च्या’ पुढे ढकलल्या गेलेल्या परीक्षेची तारीख जाहीर केली.
Indie Journal

मुळशी तालुक्यातील रासायनिक कंपनीत आग, १८ कामगारांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

मुळशी तालुक्यातील पिरंगुट जवळ उरवडे येथील औद्योगिक परिसरातील एसव्हीएस ऍक्वा टेक्नॉलॉजिस या रासायनिक कंपनीत भीषण आग लागली. ही घटना आज (सोमवारी, दि. ७) दुपारी घडली. अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत १८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. कंपनीत १५ ते २० कामगार अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एसव्हीएस कंपनीत सॅनिटायझर बनवण्याचं काम सुरु होतं.
Indie Journal

पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाच्या नियमातील बदलामुळे विद्यार्थ्यांमध्ये मतमतांतरं

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीच्या शारीरिक मानकांमध्ये बदल केले आहेत. आयोगाच्या घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीमध्ये पुर्वी असणारे १०० गुण हे अंतिम गुणवत्ता यादीत ग्राह्य धरले जात होते. मात्र आता शारीरिक चाचणीचे गुण फक्त मुलाखत परीक्षेच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जातील.
Indie Journal

दहावी अंतर्गत मूल्यमापन: शिक्षक, पालक आणि विद्यार्थी, सर्वांच्याच परीक्षेचा डोंगर

यावर्षी ही दहावीचे वर्ग बराच काळ ऑनलाईन पद्धतीने चालू होते. विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा,गृहपाठ, स्वाध्याय, प्रात्यक्षिक परीक्षा झाली नसल्याने गुण कशाच्या आधारावर द्यायचे असा प्रश्न आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांसमोर आहे.
Indie Journal

लग्नसमारंभ करून कोव्हिड नियम तोडल्याबद्दल आमदार लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल

महेश लांडगे यांची मुलगी साक्षी लांडगे यांचं येत्या ६ जून रोजी लग्न होतं. लग्नातील मांडव टहाळी कार्यक्रम नुकताच पार पडला. समर्थकांच्या खांद्यावर बसून लांडगेंनी नृत्याचा आनंद लुटल्याचं एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
Indie Journal

लसींच्या बौद्धिक हक्कांमधून अब्जाधीशांची कोटीच्या कोटी उड्डाणं!

२० मे रोजी पीपल्स वॅक्सीन अलायन्स या संस्थेने असा खुलासा केला की कोविड-१९ ची लस निर्मिती करत असताना यातून ९ नवीन अब्जाधीश जगासमोर आले आहेत. लसनिर्मिती करत असणार्‍या कंपन्या मर्यादित आहेत त्यामुळे लस निर्मितीची मक्तेदारी घेऊन या कंपन्या सध्या भयंकर नफा मिळवतायेत.
Indie Journal

सरकारनं ६ जूनपर्यंत भूमिका घेतली नाही तर रायगडावरूनच आंदोलनाला सुरुवात

जर राज्य सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढला नाही तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी, म्हणजेच ६ जूनला रायगडावरूनच आम्ही आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला.
Shubham Patil

How Odisha keeps cyclone damage at 'bay'

A cyclone-prone state, Odisha experiences at least one cyclone every year between the months of May-June and October-November. While this gives the state its name ‘disaster capital of India’, it also makes the state the most prepared in the country to face the severity of cyclonic storms and minimise damage.
Indie Journal

कोरोनामुळे महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष

गेल्या वर्षभरापासून कोरोनानं थैमान घातलेलं आहे. त्यात भारतात डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या कमी असल्यानं त्यांच्यावर असलेल्या कामाचा ताण कमी करण्यासाठी सरकारी शाळेतील शिक्षकांनी नागरिकांच्या आरोग्य तपासणीचं आणि लसीकरण मोहिमेचं काम करावं असा शासनाचा आदेश आहे.
इंडी जर्नल

केरळ मॉडेलचा चेहरा असणाऱ्या शैलजा टीचरच नव्या मंत्रिमंडळात नाहीत, विजयन सरकारवर जनतेतून टिका

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नवीन मंत्रीमंडळामध्ये के.के.शैलजा यांना स्थान मिळालेलं नाहीये. आरोग्यमंत्री असताना त्यांनी कोरोना काळात जे काम केलं त्यासाठी जगभरातून त्याचं कौतुक झालं होतं. के.के.शैलजा यांच्यासोबतच जे मंत्री मागच्या मंत्रिमंडळाचा भाग होते अशा कुठल्याच मंत्र्यांना या मंत्रिमंडळात प्रवेश मिळालेला नसून फक्त मुख्यमंत्री सी. एम. विजयन हेच यासाठी अपवाद आहेत.
Indie Journal

As we celebrate Museum Day, India set to lose its National Museum and other historic structures

Three iconic buildings in Delhi of historical importance are set to be demolished for the Union Government’s Central Vista Avenue project. Last week, over 75 renowned scholars, artists, writers, curators and museum professionals from all over the world have called for an immediate halt to the project, which is set to begin amid the worst health emergency in India.
Dnyaneshwar Bhandare

परभणी: अवैध वाळू उपश्याला आशीर्वाद कुणाचे ?

वाळूची किंमत बाजारात १० हजार रुपये प्रतिब्रास झाली असल्याने वाळूला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने वाळूमाफियांचे मनोबल वाढले आहे.
Indie Journal

भीमा कोरेगाव मानवाधिकार कार्यकर्त्यांवर कोरोनाचं सावट, सुटकेची मागणी

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये अटकेत असणार्‍या सोळा मानवाधिकार कार्यकर्ते आणि बुद्धिजीवींची ताबडतोब सुटका करण्यात यावी अशी मागणी आज पत्रकार परिषदेमधून करण्यात आली. तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भीमा कोरेगाव प्रकरणात अटकेत असणार्‍या बऱ्याच जणांना शारीरिक व्याधी असून खूप जणांचं वयदेखील जास्त आहे.
Indie Journal

As the world celebrates them, Nurses on COVID duty demand recognition not just praise

The World Health Organisation (WHO) commemorates May 12th, the birth anniversary of Florence Nightingale, as the international nurses day every year. This year, the theme of the day is ‘nursing the world back to health’. Nurses have been at the forefront of the COVID crisis around the world over the past year and a half of the pandemic.
Mental health and doctors

The pandemic takes its toll on the mental health of doctors

Doctors treating COVID-19 patients are struggling with the feeling of helplessness, as the health system continues to crumble under the pressure of increased cases in the second wave of coronavirus pandemic.
इंडी जर्नल

छोटा राजन मृत्यूच्या अफवेनं पिंपरी चिंचवडच्या अंडरवर्ल्ड कनेक्शनवर नव्यानं प्रकाश पडला

काही तासातच ही बातमी निव्वळ अफवा असल्याचे समोर आले. परंतु तोपर्यंत विविध प्रतिथयश माध्यमांच्या फेसबूकवर आलेल्या वेब पोर्टलच्या लिंक वर भारताव्यतिरिक्त जगासह आणि खास करून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही लोक भाव'पूर्ण व्यक्त होत होते.
Prathmesh Patil

फी न भरल्यानं कोव्हीड काळातही विद्यार्थ्यांची शाळा सुटणार?

महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर खाजगी शाळांची फी कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशी मागणी अनेक पालकांकडून केली जातीये. सध्या कोरोनाच्या काळात जवळपास सर्व शाळा बंद असून ऑनलाईन स्वरूपातच सर्व तास घेतले जात आहेत. तसंच विद्यार्थ्यांनी वापरायच्या सुविधादेखील बंद असल्यामुळे शिक्षण संस्थांना कमी खर्च आहे.
इंडी जर्नल

इंजिनियरिंग, एमपीएससी, कॉमर्स...पदवीधर तरुणांची स्वप्नं कोव्हीडनं मोडली

जगभरातील अर्थव्यवस्था ठप्प झाल्या आहेत, अनेक क्षेत्रांतील उद्योग-व्यवसायांवर याचा थेट परिणाम झालेला दिसून येत आहे. भारताची परिस्थितीही या पेक्षा वेगळी नाही. यातच महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील सुशिक्षित तरुणांची पिढी ही बेरोजगारी सोबतच नैराश्याचा सामना करत आहे.
indie journal

मोदींनंतर पुढे काय?

मोदी बोलण्यात वाकबगार आहेत. पण तेवढे कारभारात नाहीत. ते संघाला आणि पक्षाला पटकन गोत्यात आणू शकतात. फार कशाला करोना किंवा शेतकरी असंतोष उग्र होऊ शकतो. मोदींना वाटतं उत्तम प्रचार केला की सर्व प्रश्न सुटतात. तसं नसतंच. फटका बसतो. त्यामुळे मोदींनंतर पुढे काय असा विचार चालू असेलच कुठेतरी.
इंडी जर्नल

खुलं पत्र: आम्ही, हनी बाबू यांचे कुटुंबीय, आवाहन करतो की...

कोव्हिडची परिस्थिती पाहता आणि आर्सेनल या अमेरिकन कंपनीनं दिलेल्या अहवालानुसार भीमा कोरेगाव प्रकरणात तुरुंगात डांबण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कम्प्युटरमध्ये व्हायरस मार्फत पुरावे रोवण्यात आल्याच्या खुलाशाच्या पार्श्ववभूमीवर, हनी बाबू तसंच इतर कार्यकर्त्यांची सुटका व्हावी या आणि इतर मागण्यांसाठी हनी बाबू यांच्या कुटुंबानं सरकारला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्याचा अनुज देशपांडे यांनी केलेला मराठी अनुवाद.
Indie Journal

रेकॉर्ड तोड गाळप मात्र मागणीच नाही; राज्यातील साखर उद्योगासमोर अडचणींचा डोंगर

यंदाच्या गाळप हंगामात रेकॉर्ड ब्रेक १००० लाख टन उसाच्या गाळपातून १० कोटी क्विंटल साखर उत्पादन महाराष्ट्रात झालं आहे. मात्र कोरोना काळात लॉकडाऊन आणि संचारबंदीचा परिणाम साखर उद्योगावरही झाल्याच दिसून येतंय. उत्पादन मुबलक प्रमाणात झालेलं असतानाही बाजारातून मागणी मात्र अत्यंत कमी असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय.
Prathmesh Patil

Supply according to demand, yet Remdesivir remains scarce

Around a month after the coronavirus cases began surging in Maharashtra in the second wave, some of the essential medicines, prescribed to several patients, still remain short of supply in most parts of the state. While Remdesivis is an antiviral, Actemra is an anti-inflammatory drug.
इंडी जर्नल

तुरुंगात असणार्‍या मानवाधिकार कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांची प्रकृती बिघडली

इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रानं दिलेल्या बातमीनुसार दोन आठवड्यांपूर्वीच भारद्वाज यांनी प्रकृती ठीक नसल्याचं जेल प्रमुखांना कळवलं होतं. तसंच गेल्या २-३ आठवड्यापासून त्यांना अतिसार आणि भूक न लागण्याचा त्रास होत आहे.
इंडी जर्नल

सोशल मीडिया आणि ऑनलाईन पेटीशन मधून मोदींच्या राजीनाम्याची मागणी करतायत लाखो युझर्स

Change.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देण्याबद्दल एक याचिका सादर केली आहे जिला समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Akola Farmer Hotel maratha

आत्महत्येतून बचावलेला शेतकरी लावून देतोय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं

सरकार एकीकडं आपलं कर्तव्य पूर्ण करण्यात कमी पडत असताना अकोल्यातील एक हॉटेलचालक व्यक्ती अशीही आहे, ज्यांनी जमीन अधिग्रहणातून मिळालेले पैसे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी खर्च केले आहेत..
Representational image

28 percent hospitals in Pune fail fire audit

Of the 218 COVID hospitals within the limits of Pune Municipal Corporation (PMC), the Pune Fire Department has issued notices to 61 hospitals regarding inadequacies in the fire safety equipment.
Representational image

महाराष्ट्राची ग्रामीण आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर; प्रशासन हतबल

वाढती रुग्णसंख्या आणि पर्याप्त आरोग्य सुविधेच्या अभावामुळे आता आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आली आहे. परिस्थिती अशीच कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या मृत्युसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
Indie Journal

'गेले ४ दिवस आम्हाला कच्चा माल मिळालेला नाही,' ऑक्सिजन उत्पादकांची कैफियत

महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये सध्या ऑक्सिजन वायूच्या प्रेशराइझ्ड सिलिंडर्सची तूट आहे. अर्थात शहरांमध्ये बहुसंख्येनं रुग्ण असल्यानं शहरांमध्ये ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली आहे, मात्र त्याचसोबत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातही ऑक्सिजन, अर्थात प्राणवायूचा पुरवठा आता तीव्र तुटवड्याच्या स्थितीत पोहोचला आहे.
Indie Journal

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं काम बंद व धरणे आंदोलन

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीनं आज राज्यभरात काम बंद आंदोलन केलं जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वेतनवाढ लागू व्हावी, यासाठी राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आज दिवसभर ग्राम पंचायतींचं कामकाज बंद ठेवलं.
इंडी जर्नल

मुलाखत: भारतातील मुख्यधारेत आणि इथल्या तरुणांमध्ये विश्वास व सौहार्दाचे वातावरण निर्माण करायला इथले पक्ष कमी पडले

दिवंगत माजी मुख्यमंत्री व पीडीपीचे संस्थापक मुफ्ती सईद यांचे विश्वासू मानले जाणारे मातब्बर नेते, अनंतनाग विभागातील माजी आमदार आणि मेहबूबा मुफ्ती यांचे सल्लागार पिरजादा मन्सूर हुसेन यांनी नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी देत नव्याने पुनरुज्जीवित झालेल्या जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स या सज्जाद लोन यांच्या पक्षात प्रवेश केला. यानिमित्त त्यांच्याशी इंडी जर्नलने केलेली ही सविस्तर बातचीत.
Facebook

पंढरपुर निवडणुकीत प्रचार सभांना गर्दी, कोरोनाच्या संकटाचं भान विसरुन प्रचार

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत तुफान गर्दीमुळं कोरोना नियमांचे तीन तेरा वाजल्याचं विदारक चित्र पंढरपूर मध्ये पाहायला मिळत आहे. एका बाजूला पोटासाठी धडपड करणाऱ्या गोरगरीब टपरीवाल्यांना पोलीस आणि प्रशासनाकडून कोरोनाचे नियम दाखवत त्रास दिला जात आहे. दुसरीकडे नेत्यांच्या सभेत मात्र सर्व नियमांची पायमल्ली होत असताना प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून पाहत राहत असल्याचा आरोप होत आहेत.
Indie Journal

Remdesivir to remain scarce till April 20, officials point at production cycle, overprescription

The shortage of Remdesivir in Pune is going to last till at least April 20, Dinesh Khivasara, Assistant Commissioner of Food and Drugs Administration (FDA) said. Pune and several other COVID hotspots in Maharashtra are facing an acute shortage of the antiviral drug administered via injections, which is widely being used to treat the hospitalised COVID patients.
indie journal

Exclusive: भीमा कोरेगाव खटल्यात कैद ज्येष्ठ वकील सुरेंद्र गडलिंग यांचं तुरुंगातून पत्र

ज्येष्ठ वकील आणि भीमा कोरेगाव प्रकरणात इतर अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांसोबत युएपीए अंतर्गत अटक झालेले सुरेंद्र गडलिंग यांनी पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या सामाजिक कार्यकर्त्या कांचन नन्नावरे यांना उद्देशून लिहिलेलं आहे.
Indie Journal

Why does Maharashtra have the highest number of new COVID cases?

On Sunday, April 4th, India registered more than 1 lakh COVID cases in the country in the highest one-day surge for the first time. Alarmingly around half of these fresh cases were found in the state of Maharashtra alone. Meanwhile, neighbours Gujarat reported 3,280, Madhya Pradesh reported 3,722 new cases, Goa reported 2,471, while Karnataka recorded 6,150 new cases, making one ask the question, why?
Deccan Herald (representational image)

शेतकऱ्यांना दिलासा: बियाणं, खतं, उपकरणं, चिकन, मटण, अंडी, मासे यांची दुकानं सुरू करण्यास परवानगी

राज्य सरकारनं लागू केलेल्या कडक निर्बंधातून आता शेतकरी व छोट्या व्यापा-यांना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. कृषी क्षेत्राशी संबंधित इतर सेवा ज्यामध्ये शेतीसाठी आवश्यक सुविधा, बियाणं, खतं, उपकरणं आणि त्यांची दुरुस्ती करणारी दुकानं यांसह चिकन, पोल्ट्री, मटण, अंडी, मासे विक्रीची दुकानं यांचा समावेश अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आला असल्यानं आता ही दुकानं सुरू ठेवता येणार आहे.
इंडी जर्नल

एकट्या महाराष्ट्रामुळं देशाला कोव्हीडशी लढणं होतंय अवघड: आरोग्यमंत्री हर्षवर्धन

केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी एका पत्रकाद्वारे महाराष्ट्र सरकारच्या कोव्हीडच्या हाताळणीवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. त्यांनी बुधवारी जारी केलेल्या पत्रकाद्वारे महाराष्ट्र सरकारच्या कोव्हीड हाताळणीला सर्वात मोठं अपयश म्हणत असं म्हटलं आहे की एकट्या महाराष्ट्रामुळं देशाला कोव्हीडशी लढणं अवघड होत आहे.
Shubham Patil

आंबेडकर चरित्र समितीमध्ये २३ सदस्यांपैकी फक्त एक महिला; सचिव पदावरूनही वाद

महाराष्ट्र शासनानं दि.३० मार्च २०२१ रोजी घोषित केलेल्या नव्या पुनर्गठीत डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीतली अनेक नावं ही डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार साहित्य, अध्ययनाशी संबंधित व्यक्ती, अभ्यासक, लेखकांना अनभिज्ञ असल्याचं साहित्यिक, अभ्यासक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. याविषयी अनेक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला एक खुलं पत्र लिहीलं आहे.
DNA India (Representational image)

महाराष्ट्रात ब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा, या नवीन सेवा आवश्यक सेवांमध्ये

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर ४ एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज (दि. ५ एप्रिल) राज्य सरकारनं केला आहे.
Indian Express | Arul Horizon

महाराष्ट्रभर ३० एप्रिलपर्यंतचे नवे निर्बंध काय असतील?

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढत संसर्ग थोपवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं ५ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात ४९,४४७ नवीन कोरोना रुग्ण आढळले. तसंच राजधानी मुंबईत जवळपास ११,००० तर पुण्यात जवळपास ७,००० नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली.
Indie Journal

GN Saibaba fired by college without explanation, wife to move high court

G.N. Saibaba, the wheelchair-bound Delhi University professor who is serving a life sentence in the Taloja prison has been terminated from his position of Assistant Professor at Ram Lal Anand College. Delhi University has not given any reason for the sudden termination.
Prathmesh Patil (Indie Journal)

PMPML bus service to remain shut as new COVID restrictions for Pune kick in

As part of the new COVID restrictions in Pune from April 3rd, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) bus service will also be shut in Pune for the next seven days. While the PMPML has not yet received any request to run the buses for those in essential services, the Pune Municipal Corporation (PMC) will be asking the PMPML to run their buses on certain routes to facilitate the travel of essential workers.
Moneycontrol

घरोघरी लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिकेची तयारी असतानाही केंद्रानं परवानगी नाकारली

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मुंबईत घरोघरी कोव्हीड लसीकरण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं नुकताच नाकारला. देशातल्या सर्वाधिक कोव्हीड रुग्ण असलेल्या जिल्ह्यांपैकी एक असलेल्या मुंबईत दारोदारी लसीकरण का नाकारलं जात आहे, असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
INC42

मोबिक्विकच्या १० कोटी ग्राहकांचा डेटा लीक, पहा तुम्ही काय केलं पाहिजे!

२८ मार्च रोजी अचानक सगळीकडे एक बातमी झळकू लागली ती म्हणजे १० करोड भारतीय लोकांची माहिती डार्क वेब वरती १.२० बिट कॉईनला विक्रीला ठेवली आहे.
The Indian Express (Representational Image)

Vidarbha put on heatwave alert in the next 72 hours

The India Meteorology Department (IMD) has signalled caution for Maharashtra’s Vidarbha, as a heatwave has been predicted in isolated pockets of the region in the next 72 hours. At the same time, north and north-central Maharashtra will also register above normal temperature.
Twitter/Prakash Javadekar

बहुप्रतीक्षित फलटण-पुणे थेट रेल्वे सेवा अखेर सुरु

फलटण आणि पुणे यांच्या दरम्यान डायरेक्ट रेल्वे सेवेला आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील नागरिकांसाठी अनारक्षित डेमु गाडीची नियमित सेवा ३१ मार्चपासून सुरू होईल.
Sources

नांदेड: धार्मिक मिरवणुकीला परवानगी नाकारल्यानं शीख तरुण आणि पोलिसांमध्ये संघर्ष

महाराष्ट्रात व नांदेडमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश काढला गेलेला आहे. मात्र या आदेशाची पायमल्ली करत नांदेड शहरात शीख समुदायाच्या हल्लामोहल्ला मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली.
AdamsAdventures

Spending 88 lakh on 'E-Trees' is 'bizarre', activists write to PMC in protest

Multiple organisations working for environmental protection across Pune have written to Mr Vikram Kumar, Chairman of Tree Authority and Municipal Commissioner of Municipal Corporation Pune, objecting to the proposed plan of installing 3 artificial trees at a cost of Rs 88 lakh at the Balasaheb Thackeray Garden at Dahanukar Colony of Kothrud by Pune Municipal Corporation.
PTI

बिहार विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ, विरोधी आमदारांना पोलिसांची बेदम मारहाण, विरोधकांचा तीव्र संताप

बिहार विधानसभेत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या विधेयकावरून जोरदार राडा पाहायला मिळाला. बिहार विशेष सशस्त्र पोलीस विधेयकावरुन (bihar special armed police bill 2021) तुफान गोंधळ झाला. विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांनी या विधेयकाला तीव्र विरोध दर्शवला.
Devendra Fadnavis Twitter

Allegations of Rs.1250 crore 'tree plantation' scam under Fadnavis government

The ambitious tree plantation campaign of the former Fadnavis government in Maharashtra has come under the radar of the joint committee inquiring into plantation drive. The committee has found that the actual expenditure was hidden in the 33 crore trees plantation campaign conducted by former Forest Minister Sudhir Mungantiwar.
Marathwada Crop Loss

पूर्व महाराष्ट्रात पाऊस-गारपिटीनं शेतकरी हवालदिल, काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान

मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना आणि बीड आदी भागांत, उत्तर चाळीसगाव तालुक्यात गारपिटीसह झालेल्या पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही भागांत पावसाची नोंद झाली. पावसामुळे जनावरांचा चारा भिजला असून, काढणीस आलेला गहू, हरभरा, द्राक्षे, कलिंगड, पपई अशा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Resolver News

Trust and access: Why nationalised banks are much more than their unfriendly image

While the public sector banks in India are hailed by their customers as being trustworthy to put their life savings into, they are often criticised on various platforms for their inefficient customer service. However, customer service is not that big a factor that people consider while opening their account at a bank, experts feel.
The Print

ही पीडितांच्या बाजूची लढाई आहे: दिशा रवी

२२ वर्षीय पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांनी टूलकिट केसमध्ये जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. त्याचा श्रीकांत घुले यांनी केलेला अनुवाद.
Wildlife SOS and Maharashtra Forest Department

Three leopards cubs reunited with mother in Junnar

Three leopard cubs, rescued by farmers, were reunited with their mother in Otur forest range of Junnar Division on Sunday. The cubs were rescued by Wildlife SOS and the Forest Department from a sugarcane field in the village Vadgaon Kandali.
Representational Image: News Central 24x7

Exclusive: Telangana Dalit man dies by suicide after harassment

In Telangana's Sircilla district, Shankar Yerapalli, who belongs to a Scheduled Caste, has died by suicide, allegedly after facing torture from an upper-caste man who had kept him as a labourer, as per reports from local activists.
Indie Journal

शेतकरी आंदोलनामुळं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात बाजार समित्यांना दिलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र शासनाचा २०२०-२१ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जाहीर केला. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपली प्रतिमा जपण्यासाठी राज्य सरकारनं कृषी क्षेत्रासाठी तरतुदी केल्या आहेत.
BBC

तब्बल सातशे वर्षांनंतर झाली पोप आणि शिया धर्मगुरूंची भेट

आज तब्बल सातशे वर्षांतून पहिल्यांदा रोमन कॅथलिक ख्रिश्चन पंथाचे सर्वोच्च धर्माधिकारी, रोमच्या व्हॅटिकन सिटी राष्ट्राचे सर्वोच्च नेते आणि जगभरातील शिया पंथाच्या मुस्लिमांचे सर्वोच्च धार्मिक अधिकारी व इराणचे प्रसिद्ध नेते यांची भेट घडून आली.
Ajay Mane

मराठी माध्यमात शिकले म्हणून शिक्षकांनाच डावललं, मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या भरतीवर दिली स्थगिती

'मराठी माध्यमात शिक्षण झाल्याचं' कारण देत मुंबई महापालिकेने शिक्षकांच्या भरतीवर स्थगिती दिली आहे. त्याविरोधात मागील महिनाभरापासून आझाद मैदानात शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. यात जवळपास १५० शिक्षक उमेदवारांच्या नियुक्त्या पालिकेनं थांबवल्या आहेत. पवित्र प्रणाली पोर्टल आणि मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेच्या शिक्षक भरतीत झालेल्या गोंधळामुळे महाराष्ट्रातील शिक्षक उमेदवारांना पात्रता असुनही नोकऱ्या मिळाल्या नव्हत्या.
Dantewada Police

Maoists accuse Dantewada Police for suicide of 20 yo, SP Denies all charges

The South Sub Zonal Bureau of the Communist Party of India (Maoist) has released a statement concerning the death of 20-year-old Kumari Pande Kawasi in police custody. The event unfolded after the death of Kumari Pande Kawasi by suicide during police custody, who had surrendered to the Dantewada police on February 19th, along with five other Maoists who carried cash rewards on their heads, under the Lon Varratu (Return home) campaign.
Lokmat.com

१००रु/लिटर दूध आंदोलनाला महाराष्ट्र किसान सभेचा पाठिंबा

हरयाणामधल्या काही तरुण शेतकऱ्यांनी दूध १०० रुपये लिटर या किंमतीनं विकायचं ठरवलं आहे. महाराष्ट्रातदेखील अखिल भारतीय किसान सभेच्या अजित नवले यांनी या कॅम्पेनला समर्थन दिलंय.
Indie Journal

लोकप्रतिनिधींचं रिपोर्ट कार्ड - नागरिकायनचा अनोखा उपक्रम

गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या कामांचं मूल्यमापन नागरिकायनतर्फे केलं जात आहे. 'माझा प्रभाग, माझा नगरसेवक' हे या उपक्रमाचं शीर्षक आहे.
Shubham Patil

The Second Wave: Loss, trauma and experience of the Pandemic

While many are quick to dismiss COVID as ‘just a flu’, many people who have been through the disease with serious symptoms will tell you the difficult aftermath of the disease, weeks, sometimes even months, after recovery.
Shubham Patil

GN Saibaba's family reaches out to Mah CM for urgent medical intervention

The family members of detained professor of Delhi University, Dr GN Saibaba, have written to Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray to intervene for medical care and support to Saibaba, as his health condition has worsened in Nagpur Central Jail. Saibaba recently tested positive for COVID-19 and was diagnosed with CO-RADS level-5 infection.
PTI

व्यापार आणि वाहतूक व्यवसायातील संघटनांतर्फे उद्या भारत बंद

वाढत्या पेट्रोल किमती, वस्तू सेवा कर, तसंच सरकारनं ई-वे संदर्भात आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात देशभरातील चाळीस लाख ट्रक शुक्रवारी कडकडीत बंद पाळनार आहेत. भारतभरातील व्यापार व्यवसायासाठी काम करणाऱ्या संघटना तसंच कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे.
Dantewada police

Surrendered 20yo Maoist dies by suicide in Dantewada

Kumari Pande Kawasi, who had surrendered to the Dantewada police a few days ago, under the Lon Varratu (Return home) campaign has died by suicide. The member of Chetana Natya Manch (CNM) ended her life four days after her surrender to the police.
Indie Journal

सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात शेतकरी संघटनेचं आत्मक्लेश आंदोलन

सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या धोरणाच्या निषेधार्थ तसंच मृत पावलेल्या शेतकऱ्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.
Shubham Gokhale

माजी न्यायाधीशांकडूनच न्यायालयाचा अवमान - साकेत गोखले

माजी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विविध संघटना आणि विधी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केली आहे. विधिज्ञ साकेत गोखले यांनी या संदर्भात भारताच्या महान्यायप्रतिनिधीकडे (ऍटर्नी जनरल) के के वेणुगोपाल यांना पत्र लिहून यासंबंधी विचारणा केली आहे.
NDTV.com

शेतकरी आमचं ऐकत नाहीत, त्यांना फसवावं लागेल - भाजप कार्यकर्ते

व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एक भाजप कार्यकर्ता नेत्यांना प्रश्न विचारत आहे की "आमचं काहीच ऐकू न घेणाऱ्या शेतकऱ्यांना फसवण्यासाठी काही मुद्दे सांगा." काँग्रेस पक्षानं यावर खरमरीत टीका केली आहे.
Indie Journal

महापंचायतींच्या धर्तीवर पुण्यात शेतकरी पंचायती

हरयाणामध्ये चालू असलेल्या महापंचायतींच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यात कालपासून शेतकरी पंचायतींना सुरवात झालेली आहे. काल मौलाना अबुल कलाम आझाद पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरु झालेल्या या पंचायती, १४ एप्रिल, म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत जिल्ह्यातील साधारण १५० गावांमध्ये भरवण्यात येणार आहेत.
Shubham Patil

'गायछाप'वर छापा, मालपाणी समूहावर आयकर विभागाची कारवाई

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार १७ फेब्रुवारी २०२१ रोजी आयकर विभागानं पुणे स्थित मालपाणी समूहाच्या महाराष्ट्रातील तब्बल ३४ शाखांवर धाड टाकली. मालपाणी समूह हा महाराष्ट्रातील 'गायछाप जर्दा' या प्रसिद्ध तंबाखू ब्रॅण्डचा प्रमुख विक्रेता आहे.
The Print

डाळ मिल्सकडून सरकारकडे तूर आयातीची मागणी, तुटवडा असल्याचं दिलं कारण

केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर संभावीत आयातीचा शेतकऱ्यांना तोटा होणार असल्याचे बाजार विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
New Indian Express

भीमा कोरगाव प्रकरणी वरवरा राव यांना जामीन मंजूर

भीमा कोरेगाव प्रकरणी एल्गार परिषदेत सहभाग घेतल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले सामाजिक कार्यकर्ते वरवरा राव यांना न्यायालयानं सहा महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे. वैद्यकीय कारणांचा दाखला देत त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Namdev Bhamare

शेतकऱ्यांच्या संकटात आणखी वाढ; अवकाळी पाऊस, गारपिटीमुळं पिकांचं नुकसान

अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्याला पुन्हा एकदा झोडपून काढलं. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसह आंबा, केळी आणि फळबागांचं देखील मोठं नुकसान झालं.
DNA India

'कॅच द रेन' आणि 'भूजल योजने'च्या जनजागृती कार्यक्रमाचं पुण्यात उदघाटन

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा नेहरू युवा केंद्र आणि ग्रामीण तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'कॅच द रेन' आणि 'भूजल योजने'च्या जनजागृती कार्यक्रमाचं उदघाटन आज सकाळी करण्यात आलं. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
इंडी जर्नल

विदर्भात लॉकडाऊन: महाराष्ट्राची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे वाटचाल?

विदर्भात कोरोना रुग्णांची संख्या रातोरात वाढू लागल्यानं पुन्हा भीतीचं वातावरण पसरलं आहे. राज्याची दुसऱ्या लाटेकडं वाटचाल होत असल्याचं हाती आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होतंय. महाराष्ट्रानं कोरोना रुग्णांच्या बाबतीत केरळचा आकडा पार केला असून विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये पुन्हा संचारबंदी लावण्यात आली आहे.
इंडी जर्नल

नव्या कृषी कायद्यांतून जागतिक बँकेचा स्मार्ट प्रकल्प महाराष्ट्रातल्या छोट्या शेतकऱ्यांना 'तारणार'?

महाराष्ट्र राज्य सरकार आणि जागतिक बँकेमध्ये झालेल्या सामंजस्य करारानंतर दोघांच्या सामंजस्यातून State of Maharashtra’s Agri-business and Rural Transformation Program अर्थात SMART हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. स्थानिक पातळीवर याला 'मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प' असं नाव देण्यात आलंय.
Indie Journal

२२ वर्षीय तरुण झाला अकोल्यातल्या गावाचा सरपंच

अकोल्यापासून अवघ्या १२ किमी अंतरावर असलेलं आपोती बु. हे गाव. ज्या गावात महिन्यातून एकदा फारफार तर दोनदा पाणी येतं, त्या गावानं विकासाच्या अपेक्षेनं एका २२ वर्षीय तरुणाला आपल्या गावाचा सरपंच म्हणुन निवडला. तेही बिनविरोध.
Bar and Bench

Remembering PB Sawant, a rare openly pro-working class judge

The former Supreme Court judge PB Sawant breathed his last in Pune on Monday morning. Remembered by many fondly for his extraordinary judgments and nuanced study into the most controversial cases, Sawant has presided over some of the historic judgments and important committees in the country.
TwingTwing

Former SC judge PB Sawant passes away in Pune

Former Supreme Court Judge PB Sawant has passed away at his residence in Pune this morning. The 91-year-old retired judge was also the first President of Elgar Parishad in Pune.
Indie Journal

Exclusive Interview: GN Saibaba's wife Vasantha Kumari on his health, time in jail and hopes for future

On the eve of Valentine's Day, Vasantha Kumari received the news that her husband, who had been detained for the last six years in Nagpur Central Jail is infected with Coronavirus. Amidst her haste to reach the authorities and officials to ask for help and writing them with a request to shift her beloved Sai to a good hospital, she shared her bond with Saibaba and their enormous struggle to end the suppression from the system and authorities.
Quartz

टाळेबंदी उठल्यानंतरही असंघटित क्षेत्रातील कामगारांची अवस्था गंभीरच - ॲक्शन एड सर्व्हे

ॲक्शन एड असोसिएशननं असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सद्यस्थितीचा आढावा घेणारा आपला ताजा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. सर्वेक्षणातील १७ हजार कामगारांपैकी अर्ध्याहून अधिक जणांना अजूनही रोजगार मिळालेला नाही तर रोजगार परत मिळालेल्या बहुतांश कामगारांचे कामाचे तास वाढवूनही पगारकपात करण्यात आली आहे.
Shubham Patil

दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी एन साईबाबा यांना कारागृहात कोरोनाची लागण

माओवादी संबंध असल्याच्या आरोपावरून २०१७ पासून नागपूर तुरुंगात असलेले प्रा. जी एन साईबाबा यांना तुरुंगात कोरोनाची लागण झाली आहे. शरीरानं ९० टक्के अपंग असलेले साईबाबा यांच्या प्रकृतीशी सतत हेळसांड केली जात असल्याचं यापूर्वी त्यांच्या वकिलानं म्हटलं होतं.
The Indian Express

Tripura teachers to fight for their right to protest

On February 15th, the Joint Movement Committee of 10,323 terminated Tripura teachers will be holding a demonstration in state capital Agartala to protest the brutal police attack they faced during the sit-in protest on January 27th.
Shubham Patil

'अजित पवारांना EVM वर विश्वास असेल तर असो, मला मतदान मतपत्रिकेवर हवं' - नाना पटोले

काँग्रेसच्या EVM विरोधी आघाडी उभारण्याच्या प्रयत्नांना तडा देताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'आपला EVM वर पूर्ण विश्वास असल्याचं' विधान केल्यानं खळबळ पसरली होती. त्यावर आज नाना पटोले यांनी काँग्रेसची बाजू मांडली आहे.
Indie Journal

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, सक्तीची वीजबील वसुली थांबवावी, मागील वर्षाची शेतीपंपाची वीज बिलं माफ करावी, तसंच पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ तात्काळ मागे घ्यावी, आदी मागण्यांसाठी बीड शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बीड जिल्ह्याधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
The Print

नोकरशाहीतली लॅटरल एंट्री: संविधानाचा भंग तर मागासवर्गीयांचा हक्कभंग

सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नियुक्तींसाठी लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसोबतच काही जागांवर थेट भरतीसाठी बहिःस्थ (लॅटरल) प्रवेश देण्याच्या निर्णयावरून वादंग माजलं आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं आता ३० जागांसाठी अशा बहिःस्थ प्रवेशाची जाहीरात प्रसारीत केल्यानंतर नोकरशाहीतील उच्चपदांवरील भरतीसाठी हाच मार्ग केंद्र सरकार राबवणार असल्याचं स्पष्ट झालंय.
The Indian Express

85% of Uttarakhand’s districts hotspots for extreme floods: Study

Over 85 percent of districts in Uttarakhand are hotspots of extreme floods and associated events, states an independent analysis released by the Council on Energy, Environment and Water (CEEW). The report has stated that the frequency and intensity of these extreme floods in Uttarakhand have increased four-fold since 1970.
Shubham Patil

नीती आयोगाकडून अंदमान बेटांवर बनणाऱ्या फिल्म सिटीनं उंचावल्या पर्यावरणवाद्यांचा भुवया

पर्यावरणीय दृष्टीनं संवेदनशील असणाऱ्या 'लिटल अंदमान' बेटावर महानगरवजा 'वाणिज्य व पर्यटन केंद्र' वसवण्याचा घाट केंद्र सरकारनं घातला आहे. या बेटाची सिंगापूरशी तुलना करत इथं विकासकामं करण्याचा चंग सरकारनं बांधला आहे.
Indie Journal

Hassled with corruption, social activist decides against registering NGO

Earlier this week, a young social worker from Maharashtra’s Raigad decided to not register his non-governmental organisation (NGO) after the bureaucratic system kept hassling with him corrupt practices. Sachin Asha Subhash is the founder of Samajbandh, an organisation that aims at providing women in rural areas with free sanitary napkins made from recycled old clothes.
Scroll.in

भीमा कोरेगाव खटल्यात विचारवंतांना अडकवायला वापरले खोटे पुरावे?

२०१७ साली भरलेल्या एल्गार परिषदेचा संबंध माओवादाशी जोडून पोलिसांनी रोना विल्सन, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडेसह अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि बुद्धीजीवांना ताब्यात घेतलं होतं. या व्यक्तींविरोधात पोलिसांनी सादर केलेले पुरावेच बनवाट होते, असा खळबळजनक खुलासा आता वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रानं केलाय.
New Indian Express

आंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांचा आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनाच उपदेश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पगारवाढीसाठी आंदोलन करणाऱ्या राज्याच्या ग्रामीण भागातील तब्बल २ लाख ६० हजार शासकीय नोकरदारांना पत्र लिहून उपदेश केला आहे. आपल्याला वेतन वाढवून मिळावं म्हणून रस्त्यावर उतरलेल्या कर्मचाऱ्यांना सल्ला देताना त्यांनी भावुकपणे प्रशासनाचा वरचष्मा दाखवून देताना आंदोलनकर्त्या कमर्चाऱ्यांविरुद्धच आपला असंतोष व्यक्त केला आहे.
India.com

It's the development, not just climate change: Activists on Uttarakhand disaster

In 1974, the women of Reni village in Uttarakhand were at the forefront of the Chipko Movement, a protest initiated by people, especially women, to save forests and forest rights of locals. Over 46 years later, Reni has become the centre of the glacier burst incident which caused flash floods in Uttarakhand, putting several areas by the river on high alert.
LSTV

माजी सरन्यायाधीशांचं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण उकरून काढल्यानं लोकसभेत गदारोळ

तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा आपल्या तडाखेबंद भाषणशैलीमुळं सातत्यानं चर्चेत राहिल्या आहेत. विविध मुद्यांवरून संसदेत भाजपला धारेवर धरणाऱ्या मोइत्रा यांनी सोमवारी सरकारबरोबरंच भारतीय न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरंच प्रश्नचिन्ह उभा करत माजी सरन्यायाधीश आणि भाजपचे राज्यसभेतील खासदार रंजन गोगोई यांच्यावरील लैंगिक अत्याचारांच्या आरोपाचं प्रकरण उकरून काढल्यानं एकच गदारोळ माजला.
Shubham Patil

Three Maoists arrested from Aranapur of Dantewada District of Chattisgarh

In continuation of the operations under the Naxal Extinction Mission, Chattisgarh police forces in Dantewada arrested three Maoists from Aranapur region of Dantewada District on Monday. The operation took place on late night February 8, with District Police force Aranpur, District Reserve Guards (DRG) and Chattisgarh Armed Forces (CAF) of Potali camp in their joint unit.
Newsclick

न्यूजक्लिकच्या कार्यालयावर ईडीचे छापे; राजकीय सूडबुद्धीचा आरोप

अंमलबजावणी संचलनालयाच्या (ED) पदाधिकाऱ्यांनी आज दिल्लीच्या सैदुल-अजाब भागातील न्यूजक्लीक या स्वतंत्र माध्यमसमूहाच्या कार्यालयावर कार्यालयावर छापे टाकले. न्यूजक्लिकचे मुख्य संपादक प्रबीर परकायस्थ यांच्या घरीदेखील ईडीचे अधिकारी पोहचले असल्याचं वृत्त न्यूजलॉन्ड्रीनं दिलंय.
India TV News

आर्थिक सुधारणा अनिवार्यच, कॉंग्रेसला जमलं नाही ते करून दाखवलं - पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांनी आज पहिल्यांदाच कृषी कायदे आणि त्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर आपली दीर्घ प्रतिक्रिया दिली. खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी या कृषी कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी किमान आधारभूत किंमत आणि अन्नधान्याच्या सार्वजनिक वितरण प्रणालीचा कार्यक्रम तसाच कायम राहणार असल्याचं आश्वासनही त्यांनी या भाषणात दिलं.
Indie Journal

20km on feet for basic healthcare: Story of Bhamragarh’s pregnant women

Last year, the stories of the ordeals faced by two pregnant women in Bhamragarh taluka of Maharashtra’s Gadchiroli district, as they tried to reach the hospital to deliver their babies, shook the state. Bodhi Ramteke, a social worker active in the Bhamragarh area, had visited Roshni and other women, and documented their stories earlier in October 2020.
Indie Journal

कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्याचं देशभरात चक्काजाम

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागच्या अडीच महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज देशभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं.
Free Press Journal

मुनव्वर फारुकीला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धार्मिक भावना भडकविण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला कॉमेडियन मुनव्वर फारूकी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती.
AFP

दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेचा कहर; थेट ग्रेटा थ्युनबर्गवरंच केला गुन्हा दाखल

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्वीट केल्याबद्दल दिल्ली पोलीसांनी आज थेट स्वीडनमधील १८ वर्षीय पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थ्युनबर्गवरंच कायदेशीर कारवाईचा बडगा उगारलाय.
Shubham Patil

Rise and Rise Of Farmers Protest: A lesson in people's resistance

The organisational skills and development of farmers’ protest is a tale of inspiration and school of education for people's struggle. It is uplifting to know the rise and rise of farmers' protests. Here is an insight into how the protest started from villages of Punjab and hit Delhi.
Free Press Journal

Maharashtra to reconsider use of EVMs alone in state polls

Maharashtra Legislative Assembly Speaker Nana Patole has asked the State Cabinet to explore the option of making paper ballots available for voting along with electronic voting machines (EVMs) in State Assembly as well as local body elections.
Shubham Patil

वाद घालण्याइतपत शरजीलचं वाक्य निषेधार्ह आहे का?

पुण्यात ३० जानेवारी रोजी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी व 'फ्रॅटर्निटी मुव्हमेंट' (बंधुता आंदोलन)चे राष्ट्रीय सचिव शरजील उस्मानी या २३ वर्षीय कार्यकर्त्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
The Indian Express

Freelance journalist Mandeep Punia granted bail

Freelance journalist Mandeep Punia, who was detained from Delhi's Singhu border, has been granted bail by the Chief Metropolitan Magistrate, North District, Rohini Courts (Delhi)
Twitter

'द कॅराव्हॅन'सह शेतकऱ्यांची पाठराखण करणारी अनेक ट्विटर अकाऊंट स्थगित

'द कॅराव्हॅन' मासिकासह इतर अनेक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आणि सरकारविरोधात आवाज उठवणाऱ्या सेलिब्रिटींच्या ट्विटर अकाऊंटवर आज तात्पुरती बंदी घालण्यात आली. या लोकांवर सुरू असलेल्या 'कायदेशीर कारवाई'चं कारण देत ट्विटरनं हा निर्णय घेतलाय.
शुभम पाटील

महाराष्ट्र व शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय आहे

देशाच्या इतर भागातील शेतकरी आणि ग्रामीण जनतेला लुभावण्यासाठी सरकारकडून काही घोषणा करण्यात आल्या आहेत. कापूस आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण विशेष तरतुदी करत आहोत असं मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ढासळत्या अर्थव्यवस्था व कोरोना आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेला हा अर्थसंकल्प सरकारकडून आपली विश्वासार्हता पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं स्पष्ट झालं.
Twitter

सिंघू सीमेवर अटक झालेल्या पत्रकारावर 'पोलिसांशी गैरवर्तणूक' केल्याचा गुन्हा दाखल, दुसऱ्या पत्रकाराची सुटका

दिल्ली पोलिसांनी कॅराव्हॅन मॅगझिन मनदीप पुनिया यांना शनिवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्यांच्यावर भारतीय दंडविधान कलम ३५३, ३३२ व कलम १८६ अंतर्गत 'सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी', 'सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात हिंसेचा अवलंब केल्याप्रकरणी' व पोलिसांसोबत 'गैरवर्तणूक' आरोपात अलीपूर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. त्यांना सोमवारी कोर्टात सादर केलं जाण्याची शक्यता आहे.
Dalit Camera

पुण्यात अरुंधती रॉय, प्रशांत कनोजिया, शार्जील उस्मानी यांच्या उपस्थितीत 'एल्गार परिषद' पार

३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्याच्या शनिवारवाड्यावर पार पडलेल्या एल्गार परिषदेनंतर आज ३० जानेवारी रोजी रोहित वेमुला स्मृतदिनी पुण्याच्या गणेश कला क्रीडा मंच येथे 'एल्गार परिषदेचे' आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी, विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि सरकारच्या दडपशाहीला बळी पडलेल्या विविध संघटना व प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.
द प्रिंट

प्रतिज्ञापत्रातून कुणाल कामराचा सर्वोच्च न्यायालयालाच लोकशाहीच्या मूलतत्त्वांचा धडा

कोर्टाच्या अवमानप्रकारणी खटला सुरु असणाऱ्या स्टँडअप कॉमेडी कलाकार कुणाल कामरा याने आपल्या समर्थनार्थ कोर्टात आपली बाजू मांडणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. मी केलेली ट्विट्स देशातील लोकांचा आपल्या लोकशाही देशाच्या सर्वोच्च न्यायालयावरील विश्वास ढळावा या उद्देशाने केला नव्हती. आपल्या ट्विट्समुळे जगातील सर्वाधिक शक्तिशाली कोर्टाची पाळेमुळे हादरतील असं म्हणणं माझ्या क्षमतेला गरजेपेक्षा जास्त समजणं असल्याची' उपहासपूर्ण मात्र ठाम टिपण्णी या प्रतिज्ञापत्रातून केली आहे.
मिंट

आर्थिक पाहणी अहवालाच्या प्रकाशनात सिथरामन यांच्याकडून सरकारच्या निर्णयांची पाठराखण

अर्थसंकल्पाच्या आधीचा आर्थिक पाहणी अहवाल आज अर्थमंत्री निर्मला सिताराम यांनी संसदेत सादर केला. चालू वित्तीय वर्षात आर्थिक वृद्धीदर ७.७ टक्क्यांनी घसरला असला तरी आगामी २०२१-२२ या वित्तीय वर्षात जीडीपी ११ टक्क्यांनी वाढणार असल्याचा आशावाद या अहवालात व्यक्त करण्यात आला. लसीच्या आगमनानंतर टाळेबंदीत खालावलेली अर्थव्यवस्था विक्रमी दरानं उसळी घेणार असल्याचा दावा यावेळी अर्थमंत्र्यांनी केला.
Punjabi News Express

सिंघू सीमेवर 'स्थानिकांकडून' शेतकरी आंदोलकांवर पोलिसांसमक्ष दगडफेक

संसदेला उद्देशून केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये लाल किल्ल्याजवळ राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याची घटना घडली, हे दुर्दैवी आहे,' असं ठाम विधान केलं. मात्र इंडी जर्नलनं सिंघू बॉर्डरवर उपस्थित असलेल्या आंदोलकांशी व विद्यार्थी प्रतिनिधींशी संपर्क केला असता वेगळंच चित्र समोर आले.
Moneycontrol

जाणून घ्या: शेतकऱ्यांच्या आंदोलनात कालपासून काय काय घडलं

गेले दोन महिने दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या २६ जानेवारी रोजीच्या वळणानंतर काय काय घडलं, घटना कशा घडत गेल्या
इंडी जर्नल

पायंडे मोडत कोर्टाचा कॉमेडियन मुनव्वर फारूकीच्या जामीनाला सलग तिसऱ्यांदा नकार

मुनव्वरवरील ही कारवाई आयपीसीच्या २९५ अ या कलमाअंतर्गत झालेली आहे. मात्र, न्यायालयाचा आजचा निर्णय हा याच कलमाखाली न्यायालयानं आधी वेगळ्या प्रकरणांमध्ये केलेल्या सुनावणीसोबत मेळ खाणारा नाही. प्रत्यक्षात २९५ अ या कलमांतर्गत येणारे गुन्हे हे अति गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्यांच्या (heineous crime) यादीत येत नाहीत त्यामुळे या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला गेल्यानंतरही आरोपीला अटकपूर्व जामीन मिळण्याची तरतूद न्यायालयानं याआधीच्या बऱ्याच प्रकरणांमध्ये केली होती.
Indie Legal

बाल लैंगिक अत्याचार: सर्वोच्च न्यायालयाकडून वादग्रस्त निर्णयाला स्थगिती

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावरून देशभरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून आक्षेप नोंदवून टीका करण्यात आली होती.
Caravan Magazine

आक्रमक दिल्ली पोलिसांच्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू, अनेक जखमी

ट्रॅक्टर चालवत निघालेल्या या शेतकऱ्याचा मृत्यू ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातामुळे झाला असल्याचा पोलीसांचा दावा आहे. मात्र, पोलीसांनी गोळीबारात जखमी झाल्यानंच सदरील शेतकऱ्यांचा वाहनावरचा ताबा सुटला आणि हा अपघात झाल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे.
Indie Journal

On Republic Day, a village protests after waiting years for a gram panchayat

The members of Katkari tribe living by the hills on the bank of Dimbhe dam in Pune’s Ambegaon taluka have been left to fend for themselves, as they are not part of any gram panchayat in the area. Living in the homes built for them by the district administration around 10 years ago, their houses or their lands have not even been registered on their names, in the absence of a gram panchayat to accept them.
The Quint

Mah Governor had time for Kangana, but not for farmers: Pawar

Addressing a crowd of farmers who had gathered at Mumbai’s Azad Maidan today, Nationalist Congress Party (NCP) supremo Sharad Pawar lashed out at the Union Government over the ongoing protests by the farmers against the three controversial farm laws. Pawar stated that the Maharashtra Governor had time to meet Kangana Ranaut, but he could not spare enough time to meet the protesting farmers.
राष्ट्रपती भवन

फुकाची चर्चा: राष्ट्रपतींनी अनावरण केलेली प्रतिमा सुभाष बाबुंचीच!

भारताचे प्रथम नागरिक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २४ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे अनावरण केले. सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त या प्रतिमेचे राष्ट्रपती भवनात अनावरण करण्यात आले. राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंट वर देखील या कार्यक्रमातील फोटो पोस्ट करण्यात आले.
Indie Journal

जर्मन बेकरी प्रकरणात शिक्षा भोगलेल्या हिमायत बेगच्या वडलांचं निधन

जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील दोषी हिमायत बेग याच्या वडिलांचं आज (रविवार) सकाळी साडेआठ दरम्यान र्हदयविकाराच्या झटक्यानं बीडमध्ये निधन झालं. इनायत बेग (हिमायतचे वडील) ऐंशी वर्षांचे होते. बीड शहरातील हत्तीमहल मोहल्ल्यात त्यांचा जिलबी विकण्याचा लहानसा ठेला होता.
Outlook

कपड्यांवरून केलेला अवांछित स्पर्श हा लैंगिक अत्याचार नाही: मुंबई उच्च न्यायालय

नुकत्याच दिलेल्या एका निकालात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलं आहे की अल्पवयीन व्यक्तीचे कपडे न काढता केलेला अवांछित स्पर्श हा लैंगिक अत्याचार ठरवला जाऊ शकत नाही. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं हा निवाडा देऊन आरोपीला दिलेली शिक्षा बदलली.
PTI

बंगाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचंच कार्यालय फोडलं

बंगाल भाजपच्या तरुण आणि जुन्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावादीत एका गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचं कार्यालय फोडल्याची घटना गुरुवारी पूर्व बुर्द्वान इथल्या भाजप पक्ष कार्यालयात झाली.
इंडी जर्नल

नगरमध्ये २२ वर्षीय तरुणाची प्रस्थापितांवर मात

अहमदनगर जिल्ह्यातील माळी बाभुळगाव या पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये एका बावीस वर्षाच्या युवकानं विद्यमान सरपंचाचा केलेला पराभव संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. स्थापत्य अभियांत्रिकी पदवीका नुकतीच संपवलेला एक युवक समाजसेवेच्या आवडीपायी तो रहात असलेल्या शिक्षक कॉलनी या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करतो, व तब्बल १०० मतांनी गावच्या विद्यमान सरपंचाचा पराभव करतो.
Shubham Patil

२ ग्रामपंचायतींमध्ये 'नोटा'चा विजय

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना नाकारून ‘नोटा’ ला सर्वाधिक पसंती दिल्यामुळं प्रशासन सतर्क झालं. वरिष्ठांच्या आदेशानंतर अखेर ‘नोटा’ नंतर सर्वाधिक मतं मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.
Hrushikesh Patil/Indie Journal

A bhajan singer, Mohommad Fazru serves langar as he protests with farmers

Mohommad Fazru serves delicious ‘Langar’ to nearly four-five thousand people at Shahajahanpur Border, 120 km away from the capital city. Driver by profession, Fazru also has a farm in Mewad region in Rajasthan. Wheat, Bajra, Onion are the main crops that he relies on.
Facebook

Major fire at vaccine maker Serum Inst, COVID vax unharmed

A major fire has reportedly broken out at a plant of the Serum Institute of India (SII) in Manjari near Hadapsar. SII is manufacturing Covishield, a vaccine against Coronavirus disease, by Oxford-AstraZeneca.
सुरेश ईखे

बर्ड फ्लूबाबतच्या गैरसमजांमुळे ३०० कोटींचं नुकसान

राज्यात बर्ड फ्लूच्या संकटांबाबत नागरिकांमध्ये पसरलेल्या भीतीमुळे चिकन, अंडी यांचे भाव कमी झालेले आहेत. राज्य व केंद्र सरकारनं याबाबत, लोकांनी कोणत्याही अफवा व गैरसमजांवर विश्वास न ठेवता मांसाहार करावा, असं सांगितलेलं असतानाही लोकांनी चिकन आणि अंड्यांचं सेवन कमी केलं आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायावर याचा गंभीर परिणाम झालेला असून एकंदरीत ग्रामीण अर्थव्यवस्थाही धोक्यात आली आहे.
Indie Journal

Transwoman first wins court battle, then the electoral one

After fighting and winning the battle to execute her right to contest an election as a woman, Anjali Patil of Vanchit Bahujan Aghadi (VBA), has won the local body election in Bhadli Budruk village of Maharashtra’s Jalgaon district. A transwoman, Patil’s candidacy was questioned and rejected, as she had applied from the category reserved for women.
Indie Journal

PIFF renounces around 50pc State Govt grant due to pandemic

Festival Director Dr Jabbar Patel said that while a grant of Rs 4 crores was approved for PIFF during the last year’s State budget, this year, the Festival will only be accepting Rs 2.5 crores from the Government.
Hrushikesh Patil/Indie Journal

After 18 years of Army service, this Jawan is fighting for the Kisan

Amarjit Singh retired from the army six months ago to return to farming in his small village Rashidpura, in Sikar district in Rajasthan. Four months later, he found himself in the nationwide protests against the three farm bills pushed by the Central Government in September 2020.
विप्लव विंगकर

ग्रामपंचायतींमध्ये कुठं प्रस्थापितांची सरशी तर कुठं अनपेक्षित धक्का

गावगाड्याचा कारभारी ठरवण्यासाठी १६ जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज लागला. १५२३ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याने राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला.
Priyanka Tupe

'कृषी कायद्यांविरोधातला लढा पुढच्या पिढ्यांसाठी'

संयुक्त किसान मोर्च्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज महिला किसान दिनी पुणे जिल्ह्यात स्त्री मुक्ती आंदोलन संपर्क समितीनं महिला किसान परिषद आयोजित केली होती.
Indie Journal

शिवसेनेचा 'जय बांगला', लढणार बंगाल निवडणुकीत

यावर्षीच्या शेवटी होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीच्या मैदानात आता शिवसेनाही उतरणार असल्याची घोषणा, संजय राऊत यांनी केलीये.
Scroll.in

No takers for Bharat Biotech's Covaxin as world looks for viable alternatives

After India approved two vaccines against Coronavirus - Oxford-AstraZeneca’s Covishield that is being manufactured by the Serum Institute of India and the indigenously manufactured Covaxin by Bharat Biotech - several other countries have expressed their interest in purchasing vaccines from India. While most countries want to place an order for Covishield, no country is known to have shown any explicit interest to buy Covaxin as of yet.
Aaj Tak

Clouds of doubt still looming, India's COVID vaccination drive begins

As India begins the world’s largest vaccination drive across the country on Saturday, the doubts and differences around the use of Bharat Biotech’s Covaxin also continue to echo as India’s frontline workers get vaccinated in the first phase.
file

सरकारसोबत चर्चा करणाऱ्या शेतकरी नेत्यावरच युएपीए, एनआयए कडून समन्स

राष्ट्रीय तपास यंत्रणेनं लोक भलाई इन्साफ वेल्फेअर सोसायटी (LBIWS) या शेतकरी संघटनेचे प्रमुख बलदेव सिंग सिरसा यांना समन्स बजावलं असल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे शेतकरी आंदोलनाचा तिढा सोडवण्यासाठी सरकारी आणि आंदोलकांदरम्यान सुरू असलेल्या चर्चा आणि वाटाघाटीत भलाई इन्साफ वेल्फेअर सोसायटी या संघटनेचा सहभाग आहे.
Hrushikesh Patil

महाराष्ट्रातून १,३०० महिला शेतकरी दिल्लीला रवाना

गोठवणाऱ्या थंडीत, कृषी कायद्यांना विरोध करत दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील १,३०० शेतकरी महिला दिल्लीला रवाना झाल्या.
NewsCentral 24x7

गडकरींच्या कामाच्या धडाक्यामुळं सरकारसह बॅंकाही गोत्यात?

२०१४ साली मोदी सरकार सत्तेत आल्यापासून केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून नितीन गडकरींचं नाव घेतलं जातं. विशेषत: मागच्या काही वर्षांत त्यांच्या मंत्रालयानं हायवेच नव्हे तर गावागावात रस्तेबांधणीचा लावलेला धडका हा भाजपप्रेमीच नव्हे विरोधकांसाठीही कौतुकाचा विषय बनला आहे.
Deccan Herald

बलात्काराच्या आरोपामुळे धनंजय मुंडेंच्या संकटांमध्ये वाढ

राज्याचे समाजकल्याण कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपामुळे राज्यभर एकच खळबळ उडाली आहे. साहजिकच या घटनेचे पडसाद बीड तसंच भगवानगड परिसरातल्या पाथर्डी तालुक्यातही उमटताना दिसत आहेत.
Decccan Herald (Representational Picture)

राम मंदिरासाठी निधी उभारताना चिथावणीखोर वक्तव्यं

उत्तरप्रदेशमधील बुलंदशहरात काल काही तरुणांनी निधी गोळा करण्यासाठी रॅली काढली होती. बाईकवरून या रॅलीत सहभागी झालेल्या दोन तरुणांनी अल्पसंख्यांक समूहाबाबत गरळ ओकण्यास सुरुवात केली. चिथावणीखोर भाषा वापरत त्यांनी अल्पसंख्यांक समूहाला टार्गेट केलं, याचा व्हिडिओ बनवूनही समाजमाध्यमांवर टाकला.
Shubham Patil

भूपिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांचा 'मान' राखत केली सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतून स्वतःची सुटका 

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदर सिंग मान यांनी सर्वोच्च न्यायालयानं गठीत केलेल्या चार सदस्यीय समितीतून आपले हात झटकले आहेत.
Magicpin

Even as Delhi 'chickens out', Mah govt backs poultry

A statement issued by the Animal Husbandry Commissioner Sachindra Pratap Singh on Wednesday said, “It is completely safe to eat eggs and poultry meat, if the eggs and poultry meat are cooked for 30 minutes at a temperature of 70 degrees Celsius.”

विवाहबाह्य संबंधांच्या वैधतेवरून न्यायपालिका आणि सरकार व भारतीय सैन्यात वाद

विवाहबाह्य संबंध आणि व्याभिचाराला लष्करात फौजदारी गुन्हा म्हणून मान्यता देण्यासंबंधीच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालय सुनावणी करणार असल्याचं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेनं दिलंय. परस्पर संमतीने ठेवले गेलेले विवाहबाह्य संबंध हे जास्तीत जास्त घटस्फोटाचं कारण असू शकतात पण त्याला फौजदारी गुन्हा म्हणता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल २०१८ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं दिला होता.
Moneycontrol

'आंदोलनात महिला नसतील' म्हटल्यावर सरन्यायाधीशांनी केलं स्वागत, महिला नेत्यांकडून निषेध

न्यायालयात कृषी कायद्यांवरील सुनावणीदरम्यान भारत किसान युनियनच्या वतीनं एड.ए.पी सिंह यांनी असं वक्तव्य केल्यावर सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी सिंह यांच्या या म्हणण्याचं स्वागत करत त्यांचे आभारही मानले.
शुभम पाटील

मॅच फिक्स: सुप्रीम कोर्टाच्या समितीत सर्व सदस्य कायदासमर्थक?

स्थगिती देतानाच सर्वोच्च नायायालयानं 'प्रश्न सोडवण्यासाठी' व 'चर्चा पुढं सरकावी म्हणून एक चार सदस्यांची समिती नेमून या समितीकडून अहवाल मागवला आहे. मात्र, या समितीच्या चारही सदस्यांनी, म्हणजेच प्रमोद जोशी, भूपिंदरसिंघ मान, अशोक गुलाटी व अनिल घनवट यांनी, जाहीरपणे सरकारच्या तीनही कायद्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतलेली आहे. त्यांची थोडक्यात ओळख.
Deccan Herald

SC stays implementation, farmers firm on repeal

Suspending the implementation of the three controversial farm laws, the Supreme Court said on Tuesday that it will form a committee to understand the ground situation and take over the negotiations between farmers’ unions and the Central Government.
Shubham Patil

An atrocity a day in Maharashtra

In the first seven days of 2021, Maharashtra police have recorded a total of 11 cases under the Scheduled Castes and Scheduled Tribes Prevention of Atrocities (PoA) Act, 1989.
इंडी जर्नल

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत अचानक रद्द केल्यानं गोंधळ

प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांच्या सोडतीवरुन पिंपरी चिंचवड मध्ये आज बरेच नाट्य घडले. उपमुख्यमंत्र्यांना डावलून भाजपने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन केले. सोडतीच्या ठिकाणी महापौरांसह भाजप पदाधिकारी आले, तरी प्रशासनाचा एकही अधिकारी हजर नव्हता. आरोप होतोय की दरम्यानच्या काळात मंत्रालयातून सुत्रे हलली आणि सोडतच रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले.
Shubham Patil

सरकारविरोधात फेसबूक पोस्ट शेअर केल्याबद्दल एल्गार परिषदेच्या हर्षाली पोतदारला अटक

एल्गार परिषदेच्या आयोजक आणि रिपब्लिकन पॅंथर्स या जातीअंत चळवळीच्या कार्यकर्त्या हर्षाली पोतदार यांना सोशल मीडियावरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल आज अटक करण्यात आली.
Representational Image

सैनिकी सेवेतील अर्ध्याहून अधिक व्यक्ती मानसिक तणावात: अहवाल

दर तिसऱ्या दिवशी एक याप्रमाणं वर्षाला भारतीय सैन्यातील १०० पेक्षा अधिक अधिकारी/सैनिक मानसिक आरोग्यातून उद्भवणाऱ्या समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचा धक्कादायक खुलासा युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आला आहे.
The Siasat Daily

Konkani Academy in Delhi, political but welcome: experts

A year ahead of the Goa Assembly polls scheduled to be held in 2022, the Delhi Cabinet, on Friday, approved the setting up of Konkani Academy in Delhi, reportedly for the promotion of Konkani language and culture.
Business Standard

२०२०-२१ लाही आर्थिक वृद्धीदर साडेसात टक्क्यांनी घसरणार: केंद्र सरकार

२०२०-२१ या आगामी वित्तीय वर्षात सकल राष्ट्रीय उत्पन्नात ७.७ टक्क्यांची घसरण होणार असल्याचा अंदाज आज केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून व्यक्त करण्यात आला.
India Legal

‘लव जिहाद’ संदर्भात नदीमविरोधात पुरावे नाहीत: अलाहाबाद उच्च न्यायालय

उत्तर प्रदेशात कथित लव जिहादविरोधातला कायदा लागू केल्या केल्या, दाखल केलेल्या सुरुवातीच्या गुन्ह्यातील एका आरोपीविरोधात काहीही पुरावे नसल्याचं सरकारनं आज अलाहाबाद उच्च न्यायालयासमोर मान्य केलं आहे.
Times Now

उत्तर प्रदेशच्या बदायूत ५० वर्षीय अंगणवाडी सेविकेची सामूहीक बलात्कारातून हत्या

५० वर्षीय अंगणवाडी सेविकेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात येऊन महिलांवरील लैंगिक अत्याचाराची आणखी एक घटना योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात समोर आली आहे. पीडीत महिला सवयीप्रमाणं मंदिरात दर्शनासाठी गेली असता मंदिरातील पुजाऱ्यानं आपल्या दोन सहकाऱ्यांना सोबत घेऊन हा घृणास्पद प्रकार केल्याचं वृत्त आहे.
BBC News

Bharat Biotech’s Covaxin approved after trials on just 1,249 volunteers

The number of people in Bharat Biotech’s Phase 1 and 2 trials was 1,249, and the trials have been claimed to have completed much sooner than the schedule originally declared by the company itself, revealed transparency investigator Saket Gokhale in a social media post.
DNA India

Bharat Biotech tries to save face, but without clear defence

Bharat Biotech’s founder Dr Krishna Ella, in a press conference held on Monday, stated that the company doesn’t deserve the backlash it has received after the uncertainty and lack of transparency of the company’s vaccine against COVID-19 - Covaxin raised eyebrows.
इंडी जर्नल

कौतूकास्पद! केडीसी बँकेनं दिलं तृतीयपंथीय व्यक्तींना व्यवसायकर्ज

मार्च २०२० मध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर अनेक मजूर, कामगार बेरोजगार झाले. लाखो कुटुंबांची परवड झाली. अशा स्थितीत ज्यांच्या हाताला कामच नाही, ज्यांना लोकांकडे मागितल्याशिवाय पोट भरता येत नाही, अशा तृतीयपंथीयांचेही खूप हाल झाले आणि अजूनही होत आहेत. अशा स्थितीत ‘कोल्हापूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँके’च्या इचलकरंजी मुख्य शाखेनं काही तृतीयपंथी महिलांना बिनातारण कर्ज देऊन मदतीचा हात दिला आहे.
Money Control

As vaccines get long awaited approvals, long unanswered questions seek clarity

On Sunday, two vaccines for coronavirus have received approval from the drug regulatory of India, to everyone’s delight following a year-long battle with the COVID-19 induced pandemic. Oxford’s Covishield, which is being developed by Pune’s Serum Institute, and Bharat Biotech’s Covaxin, are the two vaccines that have been approved.
Free Press Journal

अमित शाहांवरील विनोदामुळं कॉमेडियन मुनव्वर फारूकीला अटक

हिंद रक्षक संघटना या हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख एकलव्य सिंग गौर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मध्य प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली.
Outlook India

पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं होणार मोफत लसीकरण: आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

लसीकरणाच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात देशातील जवळपास ३ कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत लस दिली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी आज केली.
Scroll.in

Farmers’ protests: Consensus over 2 issues in sixth round

After the sixth round of talks between the farmers' unions and the Central Government today, Union Agricultural Minister Narendra Singh Tomar said that a consensus has been reached over two out of four issues.
Indie Journal

Pune trade unions protest, appeal boycott of Jio

Protesters from Indian National Trade Union Congress (INTUC), Centre of Indian Trade Unions (CITU), and Kamgar Sanghana Sanyukta Kruti Samiti (Pune) condemned the conglomerate duo of Ambani-Adani.
File Photo

शाहीन बागेत गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजपात अधिकृत प्रवेश

दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनात गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जर या दहशतवाद्यानं आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं समोर आलंय.
Deccan Herald

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा

राज्यातील चौदा हजार गावांमध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडला असून, या निवडणुकांमुळे गावागावातील वातावरण ढवळून निघालं आहे.
File

व्हॅक्सिन आल्यानंतरही कोरोनासोबतंच जगायला शिकणं भाग आहे - डब्ल्यू. एच. ओ.  

कोरोनाविरूद्धची लढाई व्हॅक्सिन आल्यानंतरही सुरूच राहणार असून कोरोनासोबतंच जगायला शिकणं आता आपल्याला भाग आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं सोमवारी घेतलेल्या आपल्या यावर्षीच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत दिला.
The Print

'माझा बळी तुम्हाला देत आहे जेणेकरून तुमचं मूकबधिर झालेलं अंतर्मन थोडं तरी हादरेल', आत्महत्येपूर्वी वकिलाचं सरकारला पत्र

दिल्लीनजीकच्या सिंघू सीमेवर आणि टिक्री इथं देशभरातले काही लाख शेतकरी आंदोलनासाठी गेला जवळपास एक महिना ठाण मांडून आहेत. यादरम्यान शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ आत्महत्येच्या काही घटना घडल्या. यातच रविवारी अमरजित सिंघ, या फाझिल्का जिल्ह्यातील ५५ वर्षीय वकिलानं 'आपण शेतकऱ्यांचा अटळ विनाश घडवून आणतील अशा कृषी कायद्यांच्या विरोधात आपला जीव देत आहोत,' असं सांगत आपलं आयुष्य संपवलं.
Twitter

Sena renames ED office as BJP headquarters

On Monday, members of Shiv Sena put up a poster outside the Enforcement Directorate (ED) office calling it the state headquarters of the Bharatiya Janata Party.
Jansatta

‘लव जिहाद’विरोधात बिहारमध्ये कायदा नाही : जदयू

बिहारमधल्या पटना इथं काल पार पडलेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी सभेत जदयूनं ‘लव जिहाद’ विरोधात बिहारमध्ये कायदा करू दिला जाणार नाही, असं सुतोवाच केलं.
New Indian Express

भाग १ - कृषी कायद्याभोवतीच्या चर्चेत धोरणात्मकतेचा समावेश नाहीये

आपण नव्या येऊ घातलेल्या शेतकरी कायद्याकडे पाहूया. या कायद्या संदर्भात चर्चेत येणाऱ्या शांताकुमार आयोगाचा उद्देश अन्न सुरक्षा असला तरी त्यातून असुरक्षितता वाढीस लागेल अशी टीका हा रीपोर्ट प्रकाशित झाल्यावर वेळोवेळी झाली. या आयोगात शेतकरी किंवा बाजार समिती संरचनेतील कोणत्याही घटकांचा समावेश नव्हता. आता यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की धोरण राबवण्याच्या कुठल्याही प्रक्रियेत ही धोरण पारित करण्याची प्रक्रिया बसवता येत नाही.
Kisan Ekta Morcha

मोदी सतत खोटं बोलून पंतप्रधानपदाची गरिमा कमी करत आहेत: शेतकरी नेते राजेवाल

आज शनिवारी सिंघू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत, सकाळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केलेल्या विधानांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना शेतकरी आंदोलनाच्या अनेक नेत्यांपैकी एक असलेलं बलबीरसिंग राजेवाल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची बदनामी थांबवावी व आपल्या जीवनशैलीत खरं बोलण्याची सवय लावून घ्यावी. यावेळी इतर शेतकरी आंदोलक नेतेदेखील उपस्थित होते.
Peoples Dispatch

जी.एन. साईबाबांना जीवनावश्यक वस्तू देण्यास नकार

नागपूर सेंट्रल जेलमध्ये असलेल्या प्रा. जी.एन. साईबाबा यांच्या वकिलांनी तुरुंग अधिकाऱ्यांनी साईबाबायांच्यापर्यंत काही जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यास मनाई केल्याचं एका पत्रात म्हटलं आहे.
The Week

जम्मू-काश्मीरमध्ये भाजप करतंय घोडेबाजाराचा प्रयत्न : ओमर अब्दुल्ला

निवडणुकांचा निकाल लागण्याअगोदरपासून जम्मू काश्मीरमधील गुपकार युतीच्या काही नेत्यांना प्रशासनानं प्रतिबंधात्मक कारवाईअतंर्गत अटक केली.
Facebook

थिरुवअनंतपुरम महापालिकेला मिळणार सर्वात तरुण महापौर

केरळमधील २१ वर्षीय तरुणी आर्या राजेंद्रन थिरुवअनंतपुरम महानगरपालिकेची निवडणूक जिंकून आता महापौर बनण्याच्या मार्गावर आहे.
The Indian Express

दिवाळीत केजरीवालांनी करदात्यांच्या ६ कोटींचा चुराडा केल्याचं आरटीआयमधून उघड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोव्हेंबर महिन्यात केलेला लक्ष्मीपूजनाचा भव्यदिव्य कार्यक्रम सरकारी खर्चातून करण्यात आला, आणि त्यासाठी करदात्यांचे तब्बल ६ कोटी रूपये उधळले गेले असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलंय.
इंडी जर्नल

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून कारागृहात उपोषण

कृषी कायद्यांच्या विरोधात देशभर सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता तळोजा तुरुंगातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आज लाक्षणिक उपोषण सुरु केलं आहे. एल्गार परिषदेचा प्रतिबंधित माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून, अनेक मानवाधिकार कार्यकर्त्यांना दोन वर्षांपुर्वी युएपीएखाली अटक केली आहे.
Artistic derivation of Reuters image

New COVID strain not a mutation, doctors clarify

The new strain of Coronavirus discovered in the UK is highly contagious, however, the World Health Organisation (WHO) has stated that it is not yet out of control. However, doctors and experts have cautioned that while there is no need to be scared, the government should not repeat the mistakes it made at the beginning of the year, and begin testing and tracing soon.
Onmanorama

केरळच्या स्थानिक निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षाचीच सरशी; भाजप तोंडघशी

केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एलडीएफनंच पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
The Indian Express

Why are doctors protesting in India?

On December 11, thousands of doctors from across the country went on a day-long strike to register dissent against the Government of India’s new rules allowing Ayurvedic doctors to practice minor surgical procedures.
thelegitimatenews.com

इंटरनेट सुविधेतही पुरूष विरुद्ध स्त्रिया हा लिंगभेंद अधोरेखित करणारा एनएफएचएसचा अहवाल

शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात आणि पुरूषांच्या तुलनेत भारतातील स्त्रियांना इंटरनेट सुविधा अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असल्याची माहिती नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेच्या (NFHS) ताज्या अहवालातून समोर आली आहे. ग्रामीण भागातील १० पैकी फक्त ३ तर शहरांमधील १० पैकी ४ महिलांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध असल्याचं हा अहवाल सांगतो‌.
The Week

पगार थकवल्यानं ॲपलच्या बंगळुरूजवळील कारखान्यात कामगारांचा उद्रेक

ओव्हरटाईम काम करूनही महिनोमहिने पगार न झाल्यानं व्यवस्थापनावर चिडलेल्या नागरपुरा फॅक्टरीतील या कामगारांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शनिवारी हिंसक वळण लागलं‌.
Firstpost

राजस्थानमध्ये कॉंग्रेसंच निघाली भाजपची बी टीम

राजस्थानमधील भारतीय ट्रायबल पार्टीनं (BTP) अशोक गेहलोत यांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. राजस्थानमधील डुंगरापूर येथील जिल्हा परिषद प्रमुखाच्या निवडणुकीत थेट भाजपशीच हातमिळवणी करणाऱ्या कॉंग्रेसला उत्तर म्हणून हा निर्णय घेतला जात असल्याची घोषणा बीटीपीचे प्रमुख छोटूभाई वसावा यांनी शुक्रवारी केली.
प्रियांका तूपे

शेतकऱ्यासाठी 'शाहीनबाग' म्हणून उभं पुण्यातलं ‘किसानबाग’ आंदोलन

नवीन कृषीकायद्यांना विरोध करण्यासाठी सध्या देशभरात आंदोलनं केली जात आहेत. पुण्यातही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘किसानबाग’ आंदोलन सुरु झालं असून, शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर सुरु केलेलं हे आंदोलन आणखी व्यापक स्वरुपात होणार असल्याचा निर्धार आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या आंदोलकांनी व्यक्त केला.
The Indian Express

Farmers reject govt offer to amend law

The farmers have warned that the protests will be intensified and that there will be a full-fledged protest across the country by December 14th.
India Today

BJP IT cell head from Delhi resigns, claims party is misleading people

Sukhpreeet Singh resigned from his position while the farmers' protests against the farm reform acts in Delhi and other parts of the country are at their peak, and the ruling party is trying its best to convince the farmers as well as the rest of the citizens otherwise.
DNA India

तळोजा कारागृहातील तुरूंगाधिकाऱ्यांना माणूसकी शिकवण्याची गरज - उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयानं तळोजा कारागृहातील तुरूंग अधिकाऱ्यांच्या अमानवी वर्तवणूकीबद्दल चिंता व्यक्त केलीये.
Sagar Gotpagar

देशभरातून भारत बंदला लक्षणीय प्रतिसाद

महाराष्ट्रासह देशभरातल्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. राज्याभरात लाखो नागरिकांनी उत्स्फूर्त बंद पाळत दुकानं, हॉटेल्स इ. बंद ठेवली होती.
File Photo

Doing the bare minimum, Amit Shah meets farmers

The Bharat Bandh received nationwide support today as protesters, opposition party members and numerous organisations held ‘chakkajam’ demonstrations at various locations across the country.
Indie Journal

“My conscience did not allow me to accept the award.”

Dr Varinderpal Singh, Principal Soil Scientist, Department of Soil Science, Punjab Agricultural University, Ludhiana, has returned the prestigious ‘FAI Golden Jubilee Award for Excellence’ by the Fertilizer Association of India (FAI).
Lawstreet Journal

सनद मिळवण्यासाठी आता मोजावे लागणार दुप्पट पैसे

वकिलांसमोर फीवाढीची अडचण, महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलनं वकिलीची सनद देण्यासाठी लागणाऱ्या फीमध्ये यावर्षी केली तब्बल १०० टक्क्यांनी वाढ.
Indie Journal

GMRT selected as an IEEE Milestone facility

The Institute of Electrical and Electronics Engineers (IEEE) is the world's largest technical professional organisation dedicated to advancing technology in all areas related to electrical and electronics engineering.
Hindy.in

Mah govt. announce 5k aid for sex workers; Organisations welcome move, ask for more inclusion

The Maharashtra Government, on Thursday, announced that registered sex workers in the state will be provided financial aid of Rs 5,000 per month during the pandemic. While the sex workers and their community-based organisations (CBOs) have welcomed the aid, they have also expressed concern that the CBOs are not part of the committees constituted to implement the scheme.
Shubham Patil

देशभर कामगार-शेतकऱ्यांची केंद्र सरकारविरोधात निदर्शनं, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधुराचा वापर

केंद्र सरकारनं अलीकडेच आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातल्या शेतकऱ्यांनी आज ‘दिल्ली चलो’ म्हणत एल्गार पुकारला होता. याचसह देशभरातले कामगार, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, विविध संघटना यांनीही ‘भारत बंद’चं ऐलान केलं होतं. नव्या कृषी कायद्यांविरोधात निदर्शनं करण्यासाठी विविध शेतकरी संघटना, तसंच हजारो शेतकरी मागच्या काही दिवसांपासूनच राजधानी दिल्लीच्या दिशेनं चालून येत होते, मात्र हरयाणा, दिल्ली पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखलं.
Shubham Patil

Quoting hatred: Love Jihad and where political parties stand on the issue

Last month, after an advertisement by Tanishq jewellery brand, that celebrated interfaith marriage, where a Muslim family was shown to organise a baby shower ceremony for its Hindu daughter-in-law, received an unexpected backlash. People trolled the advertisement calling it a promotion of love jihad. Since then, the term has been receiving even more political attention.
शुभम पाटील

'ईडीनं आता सरळ भाजप कार्यालयातुन काम करावं', विहंग सरनाईकांच्या अटकेवर संजय राऊतांची टीका

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरावर सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) धाड टाकली आहे. आज सकाळीच सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावरदेखील ईडीचं पथक दाखल झालं असून सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ईडीनं चौकशीसाठी नुकतंच ताब्यातही घेतलंय.
India Legal

पोलीस कायद्याबाबत डाव्यांचा राईट टर्न, मग यू टर्न

खोट्या माहितीच्या आधारावर अपमानकारक माहिती पसरवून बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करणारा 'वादग्रस्त' कायदा मागे घेण्याचा निर्णय केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी आज जाहीर केला.
Government of India

EAC to meet twice a month, experts call it a farce

In a recent order, the Ministry of Environment, Forest and Climate Change (MoEF&CC) has proposed streamlining of the Environmental Clearances (EC) process in order to avoid the reasons which could apparently delay the clearance process. Several environmentalists have criticised it as a 'farce' by the Ministry in the name of streamlining.
DD News

खाजगीकरणाच्या प्रयत्नांविरोधात रेल्वे कामगार संघटनांची 'महायुती'

रेल्वे खाजगीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी कर्मचार्‍यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारतीय रेल्वेच्या सर्व संघटना, एकत्रित निषेध करण्यासाठी एका व्यासपीठावर एकत्र आल्या होत्या. २ ऑक्टोबर २०२० रोजी घेण्यात आलेल्या वेबिनारमध्ये सर्व संघटनांचे प्रमुख आणि कॅटेगेरीकल संघटनांचे राष्ट्रीय नेतृत्व एकत्र आले होते.
Jean van der Meulen/pexels

Diwali superstitions are endangering owls in the Indian subcontinent

Every year, the festival of Diwali becomes a period of concern for owls in India, especially in North India. In India and some surrounding countries, owls are known to be sacrificed under the superstitious belief that the sacrifice will earn them wealth.
LiveLaw

मृत्यूशय्येवर असलेल्या वरवरा रावना तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवा

तळोजा कारागृहात खितपत पडलेले ८१ वर्षीय मानवाधिकार कार्यकर्ते आणि कवी वरवरा राव यांना तातडीनं नानावटी रुग्णालयात हलवण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.
शुभम पाटील

'गुपकर युती देशद्रोही', गृहमंत्र्यांच्या ट्विटवरून मुफ्ती-शहा यांच्यात शाब्दिक चकमक

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील स्थानिक पक्षांनी 'गुपकर युती'ची स्थापना करून देशद्रोह केल्याचं म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय. मंगळवारी गृहमंत्र्यांनी ट्विटरवरून केलेल्या या आरोपांना जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही ट्विटरवरून तात्काळ उत्तर देत हा वाद एकतर्फी होणार नाही याची खात्री दर्शवली आहे.
Reuters

राहुल, सोनिया आणि मनमोहनसिंग यांच्याबाबत ओबामा नेमकं काय म्हणाले?

'राहुल गांधी हे पुरेसे परिपक्व राजकीय नेते नाहीत,' या त्यांच्या आत्मचरित्रातील वाक्यामुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भाजपसहित काँग्रेसविरोधी इतर पक्षांकडून ओबामांनीं व्यक्त केलेल्या या मताचा वापर राहुल गांधींना लक्ष्य करण्यासाठी केला जातोय.
Wikimedia Commons

पगारकपातीमुळे एशियाटिक लायब्ररीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तणावात

एशियाटिक लायब्ररी ऑफ मुंबई ही महाराष्ट्रातली किंबहुना देशातली एक महत्वाची संस्था आहे. अनेक दुर्मिळ ग्रंथ, हस्तलिखितं, ऐतिहासिक दस्त याशिवाय हजारो पुस्तकं ही एशियाटिक लायब्ररीची वैचारिक संपदा आणि ऐतिहासिक वारसासुद्धा. मात्र याच वारशाचं जतन करणाऱ्या कामगारांवर कोविड महामारीनंतर ओढवलेल्या आर्थिक अरिष्टामुळे वेतनकपातीची परिस्थिती ओढवली.
The Logical Indian

मृत्युशय्येवर असलेल्या ८१ वर्षीय वरवरा राव यांना उच्च न्यायालयाकडून जामीन नामंजूर

अत्यवस्थ असलेल्या ८१ वर्षीय मानवाधिकार कार्यकर्ते आणि कवी वरवरा राव यांना वैद्यकीय कारणांवरून जमीन देण्यात यावा हा त्यांच्या पत्नी पेंड्याला हेमलता यांचा अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा फेटाळला.
The Quint

एनडीएचे मुख्यमंत्री बनण्यास नितीश कुमार अजूनही साशंक?

भाजपसोबत युती करून अटीतटीच्या लढतीत विजय मिळाला असला तरी हे मुख्यमंत्रीपद भूषवण्यास नितीश कुमार फारसे उत्सुक नसल्याची चर्चा बिहारमधील राजकीय वर्तुळात जोर पकडतेय.
Live Law

सर्वोच्च न्यायालयानं आठच दिवसात घेतली सत्र न्यायालयातल्या एका खटल्याची दखल, अर्णब गोस्वामीला जामीन मंजूर

"अर्णब गोस्वामीवर झालेली कारवाई कायद्याला धरून नसून पैसे बुडवले म्हणून कोणावर आत्महत्येचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही," असं म्हणत आज त्याच सर्वोच्च न्यायालयानं अर्णब गोस्वामीला जामीन मंजूर केला. व्यक्तिस्वातंत्र्याचं संरक्षण करण्यात न्यायालयानं हलगर्जीपणा दाखवल्याचं म्हणत खंडपीठानं आज अर्णबला जामीन नाकारणाऱ्या उच्च न्यायलयावर ताशेरे ओढले.
Shubham Patil

‘Khalistan’ label is used for Punjab by the Indian state when it does not want to solve problems

The central government, in response to the protests in Punjab, has cracked down on the state with severe actions like stopping the rail traffic to the state and creating a shortage of coal in the state. A few narratives have also claimed that the Khalistani movement is behind these protests. Indie Journal speaks to Amandeep Sandhu, the author of 'Sepia Leaves', 'Roll of Honour' and "Panjab: journeys through faultlines about it.
Shubham Patil

Students on the streets, go beyond marksheets

While the trend of criticising students for protesting has been seen on social media in the past few years, strong student unions and protests have been an important element of the identity of India’s campuses.
शुभम पाटील

केंद्र राज्य संबंधांच्या बिघाडीत आता पंजाबची भर, केंद्राकडून वाद विकोपाला 

पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं कारण देत राज्यातील रेल्वेवाहतूकंच केंद्रानं बंद केल्याचा आरोप मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केलाय. तर तुमच्या राज्यातील शेतकऱ्यांनी रेल्वे अडवून धरण्याचे आंदोलनाचे हिंसक प्रकार थांबवल्याशिवाय रेल्वे सुरूच करणार नाही, अशी हेकेखोर भूमिका केंद्रानं घेतलीये. सरकारविरोधातील कुठल्याही आंदोलनाचं शेवटचं हत्यार असलेल्या रेल्वेरेकोचा असा खोळंबा पंजाबमध्ये झाला असून यामुळं केंद्र आणि राज्यांमधील संबंध आणखी खराब होत चालले आहेत.
CMO Maharashtra Facebook Live

फटाक्यांवर बंदी वगैरे आणून आणीबाणी लावायची माझी इच्छा नाही

कोरोनावरील ठोस उपचार आणि लसही अजून आलेली नाही. त्यामुळे जाईल तिथे मास्क वापरणं आणि प्रदूषणाला हातभार न लावणं इतकंच आपल्या हातात आहे. "फटाक्यांवर बंदी वगैरे आणून आणीबाणी लावायची माझी इच्छा नाही‌. राज्यातील जनता स्वत:हून फटाके न वाजवता कोरोनाविरूद्धच्या या लढाईला साथ देईल," असा विश्र्वास व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी आणीबाणीवरून राजकारण करणाऱ्या आपल्या विरोधकांना अप्रत्यक्ष टोला लगावला.
File

स्टॅन स्वामींना अन्न-पाण्यासाठी भांडं देण्याचा 'विचार करण्यासाठी' एनआयएने मागितले २० दिवस

आदिवासींच्या हक्कांसाठी लढणारे मानवाधिकार कार्यकर्ते स्टॅन स्वामी यांनी त्यांचे पार्किन्सन्स आजारामुळे हात थरथरतात, या कारणाने तुरूंगात फक्त स्ट्रॉ आणि सिप्पर कप मिळावा इतक्यासाठी मुंबईतील विशेष न्यायालयाला विनंती केली होती.
Hindustan Times

यानंतर कदाचित सिंगल स्क्रीन थेटर पुन्हा उघडणारच नाहीत...

साडेसात महिन्यानंतर काल महाराष्ट्र सरकारनं अनलॉक मोहिमेअंतर्गत राज्यातील चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी दिली आहे. सात महिन्यांपासून ओस पडलेल्या मल्टिप्लेक्सच्या चालकांमध्ये या निर्णयामुळे आनंदाच वातावरण असले तरी महाराष्ट्रातील एक-पडदा चित्रपटगृह चालकांच्या संघटनेनं सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरही आम्ही थेटर बंदच ठेवणार असल्याचा निर्णय एकमतानं घेतलाय.
Snap from video

न्यायालयीन कामाजातही अर्णबची 'अँकर'गिरी; न्यायाधीशांचा दणका बसल्यावर झाले शांत

सुनावणीदरम्यान कोर्टातच 'अँकर'गिरी करायला निघालेला रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामीला कोर्टानं त्याची जागा दाखवून दिली. सुनावनीदरम्यान मध्येमध्ये करत न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या या पत्रकाराला मुख्य दंडाधिकारी सुनैना पांगळे यांनी 'संशयित आरोपी आहात, तर तसंच वागा. न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करू नका,' असा सज्जड दम भरल्यानंतरच अतिउत्साही गोस्वामी खजिल झाल्याचं या सुनावणीत पाहायला मिळालं.
Mumbai Live

न्यूजलॉंड्रीच्या प्रतीक गोयल यांच्यावरील दडपशाहीचा बृहन्मुंबई पत्रकार संघाकडून निषेध, अर्णबच्या अटकेवरही नोंदवली चिंता

दिवसेंदिवस राज्यात तसेच देशात पत्रकारांवर होणारे हल्ले वाढतच आहेत. नागरिकांकडून किंवा प्रशासकीय यंत्रणांकडून होणारा दबाव हा नेहमीच असतो. परंतु, माध्यमाने अब्रुनुकसानीचा दावा करत पत्रकारांवर दबाव आणण्याची घटना पुण्यात घडली आणि याचा बृहन्मुंबई पत्रकार संघाचे निषेध नोंदवला आहे.
Shubham Patil

मेट्रो कारशेडला पुन्हा केंद्राचा खो, कांजूरमार्गच्या जमिनीवर घेतला आक्षेप

आज नवा मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर आता केंद्र सरकारनं आक्षेप घेतल्यावर मेट्रो कारशेडचा हा राजकीय वाद पुन्हा नव्यानं उफाळून येणार असल्याची चिन्हं आहेत. 
Indie Journal

वन विभागाच्या मुजोरीला ठाण्यातील आदिवासींचं प्रत्युतर; किसान सभेच्या नेतृत्वाखालील आंदोलन यशस्वी

१९ ऑक्टोबर रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहापूर तालुक्यातील आदिवासींनी पिकवलेल्या शेतजमिनीवरील कापणीला आलेली भात,तूर, नागली ही पीकं कारवाईच्या नावाखाली उध्वस्त केली.
NDTV

महाविकास आघाडीचंही येरे माझ्या मागल्या, कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे प्रयत्न

स्वतःचं पद शाबूत ठेवण्यासाठी एकिकडे अनेक मराठी शाळातील शिक्षक धडपडत असताना दुसरीकडे २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांची मान्यता रद्द करण्याच्या हलचालींना वेग आला आहे. यामुळे शिक्षकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.
Indie Journal

Election tourism is the latest fertile ground for political enthusiasts

Amidst loud promises by different political parties, alliances and the looming threat of a possible second wave of the Coronavirus pandemic, Bihar Assembly Election is a phenomenon to behold this year. Not just the Bihari public, but the election campaigns and voting have attracted the attention of several socio-political enthusiasts and social activists from across the country.
Shubham Patil

इस्लाम, मूलतत्त्ववाद आणि युरोपियन सभ्यतेचा (वर्णद्वेषी) चष्मा

फ्रान्समध्ये नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमुळे इस्लाममधील मूलतत्ववाद आणि दहशतवादाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Shubham Patil

देशभरातल्या महिलांच्या 'अदृश्य श्रमांची' दखल घेणारा ऑक्सफॅमचा अहवाल

'ऑन विमेन्स बॅक' हा महिलांच्या वेतनविरहीत घरकाम आणि श्रमावर भाष्य करणारा अहवाल ऑक्सफॅम इंडियानं बुधवारी प्रसिद्ध केला. लिंगभेद आणि पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रियांनाच विनावेतन करावं लागत असलेलं घरकाम आणि देशाच्या आर्थिक वृद्धीतील मुख्यधारेतील अर्थशास्त्र नाकारत असलेलं त्याचं योगदान यावर हा अहवालातून भाष्य करण्यात आलेलं आहे.
Indian Express

ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नांवरून बीड जिल्ह्याचे राजकारण बदलण्याचे संकेत?

मजुरांच्या दरवाढीपासून त्यांना कारखान्यांवर मिळणाऱ्या सुविधांचा अभाव, आरोग्याच्या सुविधा असे अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी नेहमीच आंदोलने होतात. पण, अद्याप तरी ऊसतोड मजुरांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळालेला नाही. मात्र, हा प्रश्न घेऊन राजकीय नेते, संघटनांचे पदाधिकारी लढत आहेत, असतात. यातून होणारे राजकारणदेखील सर्वपरिचितच आहे.
Twitter

फेसबुकचा नवा चेहराही भाजपाचाच?

शिवनाथ ठुकराल हे व्हॉट्सअपचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. आता ते फेसबुक इंडियाचे भारतातील उच्चपदस्थ अधिकारी असतील.
Indie Journal

If you have a brain beneath the black caps, then use it and understand: Uddhav

Launching a stinging attack against the Bharatiya Janata Party and its attempt to raise an issue of opening temples in the state, Maharashtra CM and Shivsena supremo Uddhav Thackeray said that if you have any brains beneath the black caps (a part of the RSS attire) then use it and stop trying to pull governments down.
Indie Journal

सामाजिक कार्यकर्त्या बसु यांची बदनामी केल्याबद्दल 'टाइम्स नाऊ' ला कोर्टाने फटकारलं

न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टँडर्ड्स अथॉरिटीने (एनबीएसए) टाइम्स नाऊ टीव्हीला २०१८ मध्ये झालेल्या चर्चेदरम्यान लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या संजुक्ता बसू यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
10TV

शेतकऱ्यांसाठी केरळ सरकारची 'बेस प्राईझ' ची घोषणा; अशी योजना आणणारं देशातील पहिलंच राज्य

किमान आधारभूत किंमतीसोबतच शेतकऱ्यांसाठी बेस प्राईझ लागू करणारं केरळ हे आता देशातील पहिलंच राज्य ठरलं आहे. १ नोव्हेंबरपासून केरळ राज्य स्थापना दिनाच्या निमित्तानं राज्यभरात हा निर्णय लागू होणार आहे.
Air Power Asia

Quad revival worries China, say observers

China is worried about the Quadrilateral Security Dialogue (Quad) of the United States, India, Australia and Japan, said an SCMP report.
The Tribune India

बिहार निवडणूकीत कोरोनावरील लसीचं राजकारण; भाजपविरोधात वातावरण तापलं

भाजपच्या जाहीरनाम्यात निवडून आल्यास बिहारमध्ये मोफत कोरोना लस वाटप करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे.
The Week

अनेक मिस कॉलनंतर खडसेंचा नंबर पोर्ट, भाजपचं नेटवर्क सोडून राष्ट्रवादीचं कनेक्शन

गेली ३ वर्षे आज-उद्या करता करता अखेर एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला आहे. एकनाथ खडसे शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. एकनाथ खडसे यांच्या या निर्णयामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
Asianet

टाळेबंदीमुळं १९ कोटी लहान मुलांचा मध्यान्ह आहार धोक्यात: ऑक्सफॅम अहवाल

कोव्हीडमुळे टाळेबंदी जाहीर करण्यात आल्यानंतर शाळा बंदच असल्याचा तीव्र परिणाम मध्यान्ह भोजन योजनेवर झाला असल्याचं समोर आलं आहे. टाळेबंदीमुळे शाळा बंद झाल्यानंतर मध्यान्ह भोजन योजनेवर नेमका काय परिणाम झाला याचा विस्तृत अहवाल नुकताच ऑक्सफॅम इंडियानं प्रसिद्ध केला आहे.
Indie Journal

The in'disposable' problem of the pandemic

Despite a battle against plastic waste, non-biodegradable disposable waste is still a huge part of the country’s garbage. The COVID-19 pandemic has added to this, with plastic and other disposable items, especially pertaining to food and medical material, becoming a crucial part of the day-to-day garbage.
Navodaya Times

Uttarakhand's Aarey moment; 10,000 trees in Thano forest to be cut for Airport expansion

Yet another ‘Chipko movement’ is brewing in Uttarakhand's Dehradun, as the state government has sought approval to transfer 243 acres of forest land to the Airport Authority of India (AAI) for the expansion of Dehradun’s main airport. The concerned area of land will cause deforestation of more than 10,000 trees in the Thano range of Uttarakhand.
Indie Journal

वादळी पावसानं शेतकऱ्याचं उसनं अवसानही गळालं, सोलापूर जिल्ह्याला सर्वात जास्त फटका

परतीचा मान्सून आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा तडाखा महाराष्ट्राला बसला. सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. सखल भागात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. गार वारा आणि जोरदार पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला. परतीच्या पावसाने सोलापूर जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने शेतकरी हैराण झाला आहे.
DNA India

Delhi HC asks for Centre’s response on same-sex marriage petition

Making a progressive move in the interest of same-sex couples' rights, Delhi High Court (HC) has sought a response from the Central Government on same-sex marriage. The Delhi HC is hearing two separate couples’ petition for seeking legal recognition of same-sex marriage.
News18

उत्तर प्रदेशात आणखी एक बलात्कार; पोलीसांच्या हलगर्जीपणाला कंटाळून पीडितेची आत्महत्या

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये १५ वर्षीय दलित मुलीवरील लैंगिक अत्याचारानंतर तिने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. ८ ऑक्टोबरला तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. यानंतरही आरोपींवर कारवाई करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप पीडितेच्या घरच्यांनी केला आहे. या आत्महत्येनंतर आता संबंधित सवर्ण आरोपींवर ॲट्रॉसिटी आणि पोस्को ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
The Drum (Representational Picture)

Pune man blackmailed via online gay-dating platform

On Monday morning, Rahul (name changed) woke up to a text message ‘Hi!’ on ‘Blued' -- a gay dating app. Little did he know that this seemingly innocent text was going to lead to a horrifying incident of blackmailing and extortion for him.
Indie Journal

आंध्र उच्च न्यायालयाकडून जगन रेड्डी सरकारच्या आरोपांची सीबीआय चौकशीचे आदेश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी न्यायाधिश एन व्ही रामना यांच्यावर जाहीर आरोप केल्यानंतर आता आंध्र उच्च न्यायालयानं या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. "काही उच्च पदस्थ व्यक्ती ज्यांनी न्यायव्यवस्थेवरच युद्ध पुकारलं आहे, त्यांना हे भान उरलेलं नाही की त्यांचं पद हे लोकशाही व्यवस्थेमुळंच अस्तित्वात आहे," अशी तीव्र टीका यावेळी उच्च न्यायालयाच्या जस्टीस राकेश कुमार व जस्टीस जे. उमादेवी यांच्या खंडपीठानं नोंदवली.
Ullas Kalappura, 2016 CGAP Photo Contest

छोट्या उद्योजकांच्या कर्जावरील व्याज माफ करण्यास केंद्राचा नकार

कोरोना आणि लॉकडाऊनचा फटका बसलेल्या छोट्या उद्योजकांच्या कर्जावरील व्याज माफ करणं आता यापुढे शक्य नसल्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला कळवलं आहे. १ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या कर्जावरील चक्रवाढ व्याज रिझर्व बँकेनं माफ केलं होत़ं. त्यानंतर पुन्हा ३१ ऑगस्टपर्यंत ही सूट वाढवण्यात आली होती.
Representative Image

एमआयटी शाळेची मनमानी फीवाढ, पालकांच्या तीव्र प्रतिक्रिया

एमायटी विश्वशांती गुरूकूल शाळेच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांना परस्परच थेट शाळा सोडल्याचा दाखला पोस्टाने पाठवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळेनं सीबीएसई अभ्यासक्रम राबवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तिथल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विरोध सुरू असतानाच शाळेच्या मॅनेजमेंककडून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ९०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्र्न निर्माण झाला आहे.
Telegraph India

झारखंडमधील मानवाधिकार कार्यकर्ते स्टॅन स्वामी एनआयएच्या ताब्यात

एल्गार परिषद प्रकरणात एनआयएची आणखी एक अटक. आतापर्यंत पंधरा मानवाधिकार कार्यकर्ते, बुद्धजीवींना युएपीएखाली अटक करण्यात आलेली आहे.
Down to Earth

पुण्यातल्या ४ तालुक्यांमधून रोजगार हमीच्या मागणीसाठी कामगार संघटनांची पदयात्रा

कोरोनामुळे रोजगाराची संधी गमावलेल्या ग्रामीण, आदिवासी भागातील नागरिकांना रोजगार हमीच्या माध्यमातून काम मिळावं, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेनं आंदोलनाची हाक दिली आहे. ७ ऑक्टोबर पासून आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि खेड तालुक्यातून संघटनेचे ३० प्रतिनिधी चालत येऊन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत.
Indie Journal

'आशा' कर्मचारींना कोव्हिडनं मृत आईचा देहही पैसे भरल्याशिवाय मिळवता आला नाही

कोव्हीडची लागण झाल्यानंतर आवश्यक उपचारही न मिळाल्याने ज्योती नंदकुमार या आशा कर्मचाऱ्याच्या आईला सरकारी रूग्णालयात बेडच उपलब्ध नसल्याने कर्ज काढून आणि सोनं विकून खासगी रूग्णालयांमध्ये दाखल केल्यानंतरही ५२ वर्षीय महादेवी वजरंती यांना अखेर जीव गमावावा लागला. पूर्ण पैसे भरल्याशिवाय मृतदेहसुद्धा नातेवाईकांच्या ताब्यात न देण्याची मुजोर भूमिका खासगी रूग्णालयांनी घेतल्याचं या प्रकरणात उघड झालं आहे.
Indie Journal

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटण्याच्या मार्गावर

धनगर आरक्षण लढा समन्वय समितीची राज्यव्यापी बैठक रविवारी (दि.०४) लोणावळ्यात पार पडली. या बैठकीला राज्यभरातून सकल धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. धनगर समाजाला आरक्षण मिळावे याकरिता समाजाची दिशा निश्चिती करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आली होती.
INDIE JOURNAL

Will Bihar vote over Sushant? May be, May Not Be

The dates for the Bihar assembly elections have been announced. The elections are going to be held for the first time in any state of India since the Covid-19 crisis began. This election can serve as a model for the elections in other states in the coming days.
इंडी जर्नल

मुलाखत: यांच्या प्रयत्नाने हिंदीमध्येही मराठीतला 'ळ' तसाच वापरावा लागणार

हिंदीमध्ये 'ळ' ऐवजी 'ल'चा वापर करणे चुकीचे ग्राह्य धरले जाणार आहे. भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांनी केंद्र सरकारकडे वर्षभर पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या विषयी त्यांच्याशी इंडीजर्नलने केलेली बातचीत.
Twitter

Young Kerala Surgeon dies by suicide, medical fraternity alleges 'social media lynching'

A 37-year-old doctor in Kollam, Kerala has allegedly died by suicide at his residential place. The death of the doctor is presently being investigated by the police. While the police have not yet confirmed the cause, the incident has followed allegations against the doctor regarding the death of a seven-year-old after a surgery conducted at his hospital.
प्रदीप बिरादार

रिक्षाचालकांना लोकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून पुण्यात आंदोलन

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा परिसर आज विविध कामगार संघटनांच्या आंदोलकांनी दणाणून सोडला. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि दगडखाण असंघटित कामगार विकास परिषदेनं विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून सरकारला धारेवर धरलं.
Indie Journal

Anganwadi workers continue protests for recognition as government employees

The Anganwadi Karmachari Sanghatana (Maharashtra), in association with the Centre of Indian Trade Unions (CITU) and Akhil Bharatiya Anganwadi Sevika, Madatnis Federation, had organised a nationwide protest today, on October 1. The protest was timed a day before the 45th anniversary of the Integrated Child Development Services (ICDS) on October 2.
www.afternoonvoice.com

काँगो तापाच्या साथीनं गुजरात-महाराष्ट्र सीमाभागात प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा

कोरोनाच्या महामारीत अनेकजण व्हायरल फ्लू, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांचा सामना करत आहेत. आता काँगो तापाने लोकांची चिंता वाढवली आहे. कोरोना संकटाचा तडाखा सुरू असतानाच 'क्रिमीयन काँगो हॅमोरेजीक फीवर'(सीसीएचएफ) हे आणखी एक संकट डोक्यावर घोंघावत आहे. 'काँगो फिवर' म्हणूनही ओळखल्या जाणा-या या आजाराने जनावरे बेजार आहेत.
The Tribune India

हाथरस घटनेचे देशभर पडसाद, अजय बिश्त सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पीडित तरुणीला अलीगढमधील मुस्लीम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर १० दिवस तिथे उपचार केल्यानंतर तिला दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथंही तिची प्रकृती गंभीर होती, आणि काल (मंगळवारी) सकाळी उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. सफदरजंग हॉस्पिटलबाहेर तिचे नातेवाईक आणि दलित कार्यकर्ते न्यायाच्या मागणीसाठी ठाण मांडून बसले होते.
Indie Journal

PM- CARES आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'ऐच्छिक' पगारकपातीचं गौडबंगाल

कोव्हीडचा सामना करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या PM CARES फंडसाठी सरकारच्याच सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि इतर वित्तीय संस्थांच्या कर्मचाऱ्यांची पगार कपात करून निधी गोळा करण्यात आल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे. आरबीआय, सार्वजनिक क्षेत्रातील १५ सरकारी बँका तसेच एलआयसी (LIC) सारख्या सरकारी वित्तीय संस्थांमधून २०४.५ कोटींचा निधी पीएम केअर्स फंडला देण्यात आल्याचं इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने माहितीच्या अधिकारातून केलेल्या चौकशीतून समोर आलं आहे.
Indie Journal

Researchers call for systemic survey of Dhamapur lake area for conservation

To promote conservation activity and sustainable tourism in the area around Dhamapur lake in Maharashtra’s Sindhudurg district, experts have called for a systematic study of the biodiversity of the region. Nestled amidst the Western Ghats and rich biodiversity, several areas in the district still remain unexplored and vulnerable to the threats of mining and unplanned developmental and tourist activities.
PTI

केंद्र सरकारने राज्यांचा GST हडपल्याचं कॅगच्या अहवालातून उघड

संपूर्ण देशात एकच करव्यवस्था असा मोठा गाजावाजा करत मोदी सरकारने आणलेल्या वस्तू आणि सेवा कराचं (जीएसटी) उल्लंघन खुद्द केंद्र सरकारनंच केलं असल्याचा धक्कादायक खुलासा कॅगने (Comptroller and Auditor General of India) केला.
Indie Journal

शेती विधेयकांविरोधात शेतकऱ्यांची राज्यात आक्रमक आंदोलनं

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर संसदेत कृषी विधेयके मंजूर केली असली तरीही त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही, अशी भूमिका घेत अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी आज (शुक्रवारी) देशभरासह महाराष्ट्रातही 'भारत बंद' आंदोलन झालं.
Source

विविध विद्यापीठांच्या कर्मचारी संघटनांचे सुधारित वेतन संरचना त्वरीत लागू करणे व इतर मागण्यांसाठी लेखणी बंद सह ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त समितीच्या वतीने सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे रद्द झालेले सुधारित शासन निर्णय पुनर्जिवित करून ते पुन्हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात करणे, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरीत लागू करण्यासह इतर मागण्यांसाठी गुरुवार पासून विविध विद्यापीठांच्या कर्मचारी संघटनांनी लेखणी बंद सह ठिय्या आंदोलनास सुरवात केली आहे.
द न्यूज मिनिट

शेतकऱ्यांनंतर आता कर्मचारीही वाऱ्यावर, ३ कामगार कायद्यांमध्ये विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत बदल

सरकारने गुरूवारी कामगार कायद्यांमधील सुधारणांचा प्रस्ताव लोकसभेत पारित करून घेतला. औद्योगिक संबंध कायदा २०२०, सामाजिक सुरक्षा कायदा २०२० आणि कामगारांची कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता २०२० असे एकूण तीन कायदे संसदेत पास करण्यात आले.
फाईल

पु.ना.गाडगीळ ज्वेलर्सच्या 'थकीत कर्जाचा' खोटा व्हॉट्सऍप मेसेज पसरवल्याबाबत गुन्हा दाखल

पीएनजी ज्वेलर्स कंपनीबद्दल बनावट व्हॉट्सअ‍ॅप संदेश प्रसारित केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरूद्ध (एनसी) पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदेशांमध्ये गुंतवणूकदारांना कंपनीकडून त्यांचे पैसे काढून घेण्यास सांगितले होते.
Free Press Journal

आरटीईच्या 'प्रतीक्षा यादीची' प्रतीक्षा संपेना

प्रवेश प्रक्रिया राबवताना पालकांनी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. परंतु मुदत संपूनही प्रतीक्षा यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी कोणतीही पूर्वसूचना आली नाही. त्यामुळे पालक मुलांच्या प्रवेशासंदर्भात संभ्रमावस्थेत आहेत.
ICIJ

FinCEN फाईल्स - आंतरराष्ट्रीय बॅंकिंग व्यवस्थेचं डार्क सिक्रेट

१९९९ ते २०१७ या दरम्यानचे काही मोजके SAR रिपोर्ट्स बझफीड न्यूजकडे कोणीतरी लीक केले. हे SAR रिपोर्ट्स फक्त संबंधित बॅंका आणि FinCEN कडेच असतात. ज्या खात्यांची आणि खातेदारांची संशयास्पद म्हणून दखल घेण्यात आलेली आहे त्यांनाही हे कळवलं जात नाही. बझफीड न्यूजनं त्यांच्या हाती लागलेले हे गुप्त रिपोर्ट्स International Consortium Of Investigative Journalists (ICIJ) च्या हातात दिले. मग या पत्रकारांनी या रिपोर्ट्सचा अभ्यास सुरू केला तसं तसं हे मनी लॉन्ड्रिंगचं चक्रावणारं प्रकरण वर येऊ लागलं.
दिव्य भारत

नव्या शेतकरी विधेयकांमुळे देशभर शेतकऱ्यांची नाराजी, अनेक शेतकरी नेत्यांचा पाठिंबा, काही मुद्द्यांना विरोध

केंद्र सरकारने सुरवातीला ५ जुनला तीन अध्यादेश काढले. तेव्हापासून शेतकऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला होता. विशेषतः पंजाब आणि हरियाणातील शेतकरी संघटनांनी या अध्यादेशांना विरोध करत आंदोलन सुरु केले. कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली आहेत.
AFP

10 states have 76% of new COVID cases in India

According to data released by the Ministry of Health and Family Welfare (MoHFW) today, 76 percent of the new confirmed cases of Coronavirus Disease (COVID-19) in the country in the last 24 hours are concentrated in 10 states/union territories (UTs) only.
File

क्लिकबेट बातमी: भारताचे सर्वाधिक यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (IG) नोबेल पुरस्कार जाहीर

सर्वकालीन सर्वोत्तम जागतिक नेते आणि भारताचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर्षीचा सर्वाधिक प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱा (IG) नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. कोव्हीडसारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यात त्यांनी दाखवलेलं अभूतपूर्व कौशल्य आणि अतुलनीय नेतृत्वगुणांची दखल आम्ही घेत असल्याचं नोबेल समितीनं यावेळी म्हटलं.
Indie Journal

Locals oppose to Chattisgarh coal block in already over-mined Mand Raigarh

While the commercial coal mine auction for 41 blocks across the country has raised several controversies, Manthan Adhyayan Kendra has released a report demanding the government to stop the auction of the proposed coal blocks in Chhattisgarh’s already over-exploited Mand Raigarh Coalfield.
The Quint

सुदर्शन टीव्हीला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

धार्मिक तेढ आणि पूर्वग्रह निर्माण करणाऱ्या एका टीव्ही कार्यक्रमावर आज सर्वोच्च न्यायालयानं कठोर शब्दात टीका केली आहे. सुदर्शन टीवी या वृत्तवाहिनीच्या ‘युपीएससी जिहाद’ या कार्यक्रमावर ताशेरे ओढताना न्यायालयानं पुढील सुनावणी होईपर्यंत हा कार्यक्रम प्रक्षेपित केला जाऊ नये, असे आदेश दिले आहेत.
Snehal Warekar

The lockdown made us rethink if we want to live in Mumbai slums or a dignified life back home

The COVID-19 pandemic and the lockdown thereafter has forced thousands of temporary workers from the city like Tukaram, to return to their native villages across Maharashtra. According to a report by the World Bank, more than 40 million internal migrants have been affected due to COVID-19 and around 50,000–60,000 individuals migrated from urban to rural areas of origin in a period of few days at the beginning of the lockdown.
Bar and Bench

तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या विनंतीमुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर बाजू मांडली नाही: महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी

बुधवारी (९ सप्टेंबर) न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, हेमंत गुप्ता आणि एस. रवींद्र भट यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मराठा आरक्षणाची तरतूद नाकारत ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याच्या मर्यादेची आठवण करून दिली. सध्यातरी शैक्षणिक संस्थांमध्ये नोकरी व प्रवेशासाठी हा कोटा लागू होणार नाही, असे म्हणत मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे.
Indie Journal

Pune Bird Atlas: A people’s project to map the city’s bird diversity

Several environmentalists and bird watchers in Pune have come together this year, for the first time, to understand the distribution and abundances of birds in the city. Pune Bird Atlas, as the project is called, is the first of its kind project in Maharashtra that aims to understand the biodiversity in the city.
Deepak Joshi/Indian Express

No justice for 3 manual scavengers who died cleaning septic tank of posh mumbai society more than a year later

On May 9, 2019, three Manual Scavengers- 20-year-old Amit Puhal, 21-year-old Aman Badal and 24-year-old Ajay Bumbak, lost their lives while cleaning septic tanks at Pride Presidency Luxuria, Thane west. Manual Scavenging is prohibited in India under section 5 of the “Prohibition of Employment as Manual Scavengers and their Rehabilitation Act, 2013
FIle

एल्गार परिषद प्रकरणात कबीर कला मंचशी संबंधित तिघांना एनआयए कडून अटक

सोमवार, ७ सप्टेंबर रोजी एनआयएनं सागर गोरखे आणि रमेश गायचोर या कबीर कलामंचाच्या कार्यकर्त्यांना या अटक केली. तर कबीर कला मंचाच्या ज्योती जगतापला एनआयएनं काल अटक केली असून आजच त्यांना मुंबईच्या विशेष एन.आय.ए. न्यायालयासमोर हजर करण्यात आलं.
इंडी जर्नल

मुदत संपत आलेल्या सुगंधी दुधाचं आदिवासी आश्रम शाळा विद्यार्थ्यांना वाटप

घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (आयटीडीपी) कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सुगंधी दुधाच्या पाकिटांची मुदत संपण्यापासून दोन दिवसच कमी असल्याचे आढळून आल्यानंतर स्थानिकांनी व आदिवासी संघटनांनी त्वरित चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसे पत्र त्यांनी विभागीय कार्यालय व आदिवासी मंत्री के.सी.पडवी यांना पाठवले आहे.
भारत सरकार

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गतच्या पीकविम्याविना शेतकरी वाऱ्यावर

प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पीकविमा भरणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांची संख्या यावर्षी घटली आहे. यंदाच्या २०२० या खरीप हंगामासाठी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. गेल्यावर्षी २०१९ या खरीप हंगामात १.८७ कोटी शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेसाठी नोंद केली होती.
PTI edited

रायगड इमारत दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण?

रायगड जिल्ह्यातील महाड शहरात तारीक पॅलेस ही पाच मजली निवासी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे जमीनदोस्त झाल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. या इमारत दुर्घटनेतील मदत व बचावकार्य अखेर ४० तासांनी पूर्ण झाले आहे. या दुर्घटनेत एकूण १६ जणांचा मृत्यू झाला. यात ७ पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे.
Bharti Hospital

India's first COVID vaccine human trial begins in Pune

Closing his eyes tight, the 48-year health professional braced himself to make history as one of the first volunteers for the shot of Covishield vaccine at Bharti Vidyapeeth’s Medical College and Hospital, Pune. A total of 5 volunteers were selected for the trials today but three of them, 2 females and one male tested for antibodies thus were left out of the trials.
Indie Journal

कोरोनामध्ये गुजरातच्या सामान्य माणसासोबत गुजरातचं विकासाचं मॉडेलही (नकली) व्हेंटिलेटरवर

कोरोनासंक्रमीत मृत्यूदरात भाजपप्रणित देशाच्या विकासाचं मॉडेल समजला जाणारं गुजरात राज्य कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात देशात आघाडीवर असल्याच्या बातम्या मागच्या दोन महिन्यांपासून येत आहेत. देशाच्या तुलनेत टेस्टिंगचा कमी असलेला दर, सरकारी आरोग्यसुविधांची बोंबाबोंब यांसारखी अनेक कारणं यामागे असली तरी यामागचा एक महत्त्वाचा उलगडा माहितीच्या अधिकारातून समोर आला आहे.
LiveLaw

तबलिगी जमातीवरील कारवाई ही सूडबुद्धीच्या राजकीय हेतूनेच: उच्च न्यायालय

तबलिगी जमातच्या मरकझमध्ये भारतातील सहभाग घेतलेल्या २९ परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने फटकारलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणावर आज निर्णय देताना ही खोटी कारवाई करणाऱ्या पोलिसांबरोबरच यानिमित्ताने पूर्वग्रहदूषित मुस्लीमविरोधी अपप्रचार करणाऱ्या माध्यमांवरही ताशेरे ओढले.
इंडी जर्नल

३० वर्षांपूर्वी तिनं महाराष्ट्राची पहिली धुरकरी बनून शंकरपट गाजवला!

शंकरपट अर्थात बैलगाडा शर्यत. महाराष्ट्रासह देशभरात विविध नावांनी हा खेळ ओळखला जातो. आता या खेळावर बंदी असली तरी, एकेकाळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या खेळाचे शौकीन पहायला मिळत. आजही प्रशासनाची नजर चुकवून काही ठीकाणी पटावरच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं. मर्दानी खेळ म्हणून शंकरपटाची ओळख आहे. पण, जवळपास २५ – ३० वर्षांपूर्वी एका महिलेनं या खेळाला आपलं सर्वस्व मानलं होतं.
Indie Journal

In times of flood and disaster, Kolhapur's wireless man comes to the rescue

Since 1988, Kolhapur’s Nitin Ainapure has been working in radio communications after he got licensed for the same. While he is a licensed Ham Radio Operator and also deals in supplying equipment for the marine band (wireless network for fishermen), he also works with government administration before, during and after disasters, to conduct operations using wireless communication.
Indie Journal

Facebook bans Mah CPIM affiliated page for Yechury lecture on Facebook live

Just while social networking site Facebook and Bharatiya Janata Party (BJP) has been receiving flak after Wall Street Journal published an article stating that Facebook has been biased in the treatment of those spreading hate-mongering content on the social media, Shubha Shamim, media coordinator for Communist Party of India (Marxist), was busy trying to resolve a similar challenge.
Indie Journal

फेसबुकची विरोधी पक्षांवर खप्पा मर्जी तशीच, माकपचे खाते लाईव्हचं निमित्त करत केले ३ दिवस बंद

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कमिटीनं आयोजित केलेलं राष्ट्रीय सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या फेसबुकवरील थेट प्रक्षेपित होत असलेल्या व्याख्यानाची लिंक त्या विविध फेसबुक पेजसवरून शेअर करत असताना अचानक त्यांना फेसबुककडून आलेल्या संदेशात सांगण्यात आलं की, तुम्ही शेअर करत असलेली लिंक वा माहिती फेसबुकच्या कम्युनिटी स्टँटर्डचे उल्लंघन करीत असल्यामुळं त्यांच्या प्रोफाईलवर बंदी घालण्यात येत आहे.
SCC Online

More than 20 law student unions write to the government against EIA 2020

More than 20 Law College student councils and legal aid clinics, over 150 independent law students, 70+ other student councils and clubs, and more than 1,600 individual students pan-India have sent a 22-page detailed letter to the MOEFCC seeking the withdrawal of the draft EIA 2020.
पंजाब सरकार कृषी विभाग

गुलाबी बोंडअळी प्रकरणी तीन विशेष सरकारी वकीलांची नियुक्ती

खरीप २०१७-१८ च्या हंगामात गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात १४ लाख हेक्‍टरवरील कपाशी क्षेत्र बाधित झाले होते. सुमारे १४ लाख कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आयुक्तालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर केले होते. या अनुषंगाने कृषी आयुक्तालयात महासुनावणी घेण्यात आली.
Indie Journal

A year from the abrogation of article 370, a collective report breaks the silence on Kashmir

One year later, when people in Kashmir still face restricted access to internet and movement, Kashmir Reading Room (KRR), a collective of working professionals, has released a report ‘(Dis)Integration at Gunpoint’. On the eve of the day that changed the identity of Jammu and Kashmir, the report was launched by South Asia Solidarity Group in London.
asumed.com

Breast-feeding their children while being COVID-19 positive

While getting infected with COVID-19 or coming in contact with the patients is stressful for everyone, it is even more so worrying for new mothers as being close to their babies and breastfeeding become challenging tasks.

Maharashtra, Bengal capable of leading India even today: Sharad Pawar

The programmes to revive the ties between the two leading states will begin on the death centenary (August 1, 2020) of Lokmanya Bal Gangadhar Tilak. A people’s movement in the fields of literature, art, culture and social relations will be launched in these states.
Priyanka Tupe

Rutuja's journey, from a tribal village to dreams of being a lawyer

Rutuja Lande is one such student who has cleared the HSC exams this year. Rutuja is a tribal girl from a small village called Ghatghar in the Pune district and has scored a phenomenal score of 97 marks out of 100 in political science, with an overall percentage of 84.
Indie Journal

Away from hometown Satara, stranded in Dubai during coronavirus

The Coronavirus pandemic has not just been about positive cases, deaths but also about losing jobs and in some extreme cases losing a roof over your head. Kushal B shares his experience of losing it all due to the pandemic far away from home in a new country.
गोपाळ पाटील. (प्रातिनिधिक छायाचित्र)

महिन्यांच्या वेतन कपातीनंतर आता हजारो एसटी कर्मचाऱ्यांवर नोकरी गेल्यानं उपासमारीची वेळ

उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने पैसा वाचविण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे, याचा मार कर्मचाऱ्यांना बसतो आहे. आधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लावली गेली. आता रोजंदार गट-१ च्या कर्मचाऱ्यांची सेवा अधिकृतरित्या खंडित करण्यात आली. काही आगारांमध्ये या कर्मचाऱ्यांची सेवा आधीच बंद केली गेली होती.
Youtube

मुलाखत: राज्याची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, सरकार परिस्थिती हाताळण्यास अपयशी

२०१५ मध्ये झालेल्या स्वाइन फ्लूच्या धर्तीवर कोरोनाबाधितांवर उपचार झाले तर जनसामान्यांचे प्राण तरी वाचतील, नाहीतर परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, असे मत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे माजी प्रमुख, तसेच महात्मा फुले योजना समिती व धर्मादाय रुग्णालयाच्या समितीचे माजी सदस्य ओमप्रकाश शेटे यांनी मांडले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंडिजर्नलने ओमप्रकाश शेटे यांची घेतलेली सविस्तर मुलाखत.
DNA

कोरोनाच्या काळात रेशनचा काळाबाजार, दुकानदार पळवताहेत राशन

कोरोनाच्या साथीने राज्यासह देशात थैमान घातले आहे. संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात प्रतिबंधात्मक उपाय अधिक कडक केले आहेत. कोणीही घराच्या बाहेर न येण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. त्यामुळे गरीब व हातावर पोट असलेल्या सर्वसामान्य लोकांना एकवेळचे जेवण मिळणे दुरापास्त झाले आहे.
द हिंदू

मध्य प्रदेशच्या गुना येथील घटनेनं दलित समूहांच्या जमिनींचा प्रश्न पुन्हा अधोरेखित

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातील जगनपूर चाक गावात हा प्रकार घडला. १४ जुलैला ही जमीन ताब्यात घेण्याकरता गेलेल्या जिल्हाधिकारी आणि मध्य प्रदेश पोलिसांना, रामकुमार अहिरवार आणि सावित्री अहिरवार या दाम्पत्यानं जमीनीवरील पीकाची काढणी करेपर्यंत तरी, जमिनीवर बुलडोझर फिरवू नये, अशी विनवणी केली होती. मात्र पोलिसांनी ती विनंती धुडकावून लावत अहिरवार दाम्पत्याला अमानुष मारहाण केली.
डेक्कन क्रॉनिकल

एक्सक्लुझिव्ह मुलाखत: केरळनं लॉकडाऊनमध्येही यशस्वीरीत्या शालेय शिक्षण सुरु कसं ठेवलं, सांगत आहेत केरळचे शिक्षणमंत्री

कोरोनाच्या प्रार्दुभावातही डिजीटल क्लासरूम्सच्या माध्यमातून शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहचण्यात केरळ राज्य यशस्वी ठरलंय. डिजीटल लर्निंगच्या मर्यादा लक्षात घेऊन इंटरनेट सुविधांबरोबरच टेलिव्हिजनचाही प्रभावी वापर केला गेला. या पार्श्वभूमीवर केरळचे शिक्षणमंत्री प्रोफेसर सी. रवींद्रनाथ यांनी कोरोना आणि टाळेबंदीच्या काळात डिजिटल डिव्हाईडवर मात करून सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यात केरळला आलेलं यश, याबाबत इंडी जर्नलशी खास बातचीत केली.
The Indian Express

Crop insurance companies reluctant to seven 'loss-making' districts of the state

Apparently, no crop insurance company has been appointed yet in the Aurangabad, Beed, Sangli and four other districts of Maharashtra since the Rabbi season of 2019. Although the 2019 Kharif was sown despite millions of farmers being deprived of crop insurance, no crop insurance company has been appointed yet as the tender process has been completed.
Dheeraj Dubey

Photo essay: The everyday lives of migrants who build our cities

The lockdown brought forth images of the travails of migrant workers as they sought to go home during the pandemic. It also highlighted the tremendous contribution they make to our homes, cities, and nation, even as we, as a society, abandoned them in their time of need.
Appealing india

Goa’s tourism stakeholders demand conservation of protected forests, promotion of ecotourism in the hinterland

In a letter addressed to the Union Environment Minister Prakash Javadekar, Minister of State as Ministry of Tourism and Minister of Culture Prahlad Singh Patel, officials from the Goa State Government and the National Board for Wildlife appealing to revoke the forest clearances approved for Bhagwan Mahavir Wildlife Sanctuary and Mollem National Park in South Goa.
Google Maps

Maharashtra creates 29 sq.km safe corridor for tigers, elephants as Tillari Conservation Region

A total of 10 villages in the proposed area Bambarde, Ghatiwade, Kendre Bank, Kendre Khadi, Patiye, Shirange, Konal, Ainode, Hewale and Medhe have been deemed under the Tillari CR by the State Government. This is known to be the only corridor for the movement of large mammals in the area, without which, the northern Western Ghats could be completely inaccessible to these animals.
The Print

Only 20 pc workforce facilitated by work from home, finds IGIDR study

A study conducted by the Indira Gandhi Institute of Development Research (IGIDR) Mumbai-a Research Institute of Reserve Bank of India (RBI), found that the Work From Home (WFH) occupations employ less than 20% of workers and 15 percent of rural and 17 percent of urban non-farm workers can be categorized as vulnerable, with no decent work.
The Boston Globe

To know how to handle mental ilness, we must learn how to identify it

Rajput’s death is a testimony to the false sense of a content life that money and fame convey. It underlines why is it important to recognize and talk about our mental well-being openly, especially in the present circumstances. But what most people are unaware of is how to identify mental illnesses and talk about them.
India Today

20 Indian, 43 Chinese soldiers killed in Ladakh's Galwan valley clash

A 'violent face-off' between Indian and Chinese soldiers along the border led to twenty casualties (an officer and nineteen soldiers) on the Indian side, said a statement issued by the Indian army. On the other hand, the Chinese side has reported 43 casualties
इंडी जर्नल

विराज जगतापच्या हत्येनंतर टिक-टॉकमुळे सामाजिक तणाव, समंजस राजकीय भूमिकेनं नियंत्रण

पुण्याजवळच्या पिंपळे सौदागर भागात रविवारी रात्री झालेल्या जातीय हत्याकांडाबाबत कारवाई जलदगतीने होण्यासाठी राजकीय दबाव प्रभावी ठरत असतानाच टिक-टॉक नामक व्हिडियो ऍप आणि इतर समाजमाध्यमातील आततायी वर्तणुकीनं मराठा आणि दलित समाजात तणाव निर्माण झाला होता. अशात दोन्ही समाजाच्या राजकीय व सामाजिक नेतृत्वानं जवाबदारीनं भूमिका घेतल्यानं तो काहीसा कमी करण्यात यश आल्याचं दिसत आहे.
SARC broadcast

Exclusive: PM CARES fund to be audited by firm run by BJP sympathiser

The PM CARES fund has stirred another controversy as the Prime Minister’s office has given the mandate to a New Delhi based chartered accountancy firm SARC & Associates, a company founded and led by Sunil Kumar Gupta, to audit the fund. Political activists have found that Gupta has deep ties with the Bharatiya Janata Party
Huffington Post

VBA, AIMIM visit caste violence victim Viraj Jagtap's family, demand speedy trial

On Thursday, VBA leaders Anjali Maydeo, Sujat Ambedkar, and 'Manuski' representative Prachi Salve among others visited the victim family and gave them moral support. After that, they met police officials and demanded to speed-up the recording of the accused Jagdish Kate's statement within the legal framework.
Indie Journal

महाराष्ट्र बनलं तृतीयपंथीय कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणारं देशातील दुसरं राज्य

महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याण मंडळाची नुकतीच स्थापना झाली. कालच याबाबतची अधिकृत घोषणा झाली असून महाविकास आघाडी सरकारनं तृतीयापंथीयांच्या हक्क संरक्षणासाठी टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे.
Shaikh Azizur Rahman

लॉकडाउनच्या पडद्यामागं बंगालच्या तेलीनीपारा मध्ये हिंदू-मुस्लिम हिंसेत उध्वस्त झाले संसार

संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करत असताना, लॉक डाऊन अर्थात संपूर्ण टाळेबंदी चालू असताना ते आले. पेट्रोल बॉम्ब, ऍसिड बॉम्ब, गॅस सिलेंडर्स, आणि अन्य स्फोटकं अशा तयारीनिशी. अंदाजे शंभरेक सशस्त्र लोक. अतिशय सावधपणे ते एका रांगेने छोट्या होड्यांमध्ये चढले, आणि कोणाच्याही नकळत गंगा नदी पार करून पलीकडच्या किनाऱ्यावर उतरले. त्यांचं बेसावध सावज तिथेच एका छोट्या गावात होतं.
National Herald

Exclusive: Proposed Arunachal Dibang Valley 'mega dam' has 'no economic viability,' says researcher duo

The proposed mega-dam project in Dibang Valley in Arunachal Pradesh, which would require clearing of over 2.7 lakh trees, is not economically and financially viable, said, Shripad Dharmadhikary of Manthan Adhyayan Kendra and Ashwini Chitnis, independent researcher and policy analyst, submitting a report to the Ministry of Power (MoP), recommending not to go ahead with this project.
The Asian Age

माहुलमध्ये स्थानिक कंपनीतून गॅस गळती होत असल्याचा आरोप, चेंबूर, पवई, गोवंडी परिसरात केमिकलचा दुर्गंधीने भीतीचे वातावरण

चेंबुर येथील माहुलगावच्या स्थानिकांना करोनासोबतच भयंकर अशा विषारी रासायनिक दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने मात्र नेहमीसारखी बघाची भूमिका घेतल्याने स्थानिक हतबल झाले आहेत. नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
Newsd.in

जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्तीस मान्यता, अन्नधान्य, कडधान्य आणि कांदा यासह अन्नधान्याचे नियमन रद्द

केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी अन्नधान्य, कडधान्य आणि कांदा यासह अन्नधान्याचे नियमन रद्द करण्याच्या साडेसहा दशकाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यात दुरुस्तीस मान्यता दिली. यामुळे कृषी क्षेत्राचा कायापालट होईल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल, या दृष्टीने मंत्रिमंडळाने कृषी उत्पादनात अडथळामुक्त व्यापार सुनिश्चित करण्यासाठी 'शेती उत्पन्न व्यापार व वाणिज्य (पदोन्नती व सुलभता) अध्यादेश, २०२०' यांना मान्यता दिली.
IMD

Mumbai and parts of Maharashtra brace for Cyclone Nisarga; landfall on June 3

With Cyclone Nisarga ready to hit Mumbai on Wednesday, June 3, the Brihanmumbai Municipal Council (BMC) has appealed to the Mumbaikars to stay safe. The Municipal Corporation has also begun bracing itself for the cyclonic storm, which is the first cyclone in the Arabian Sea in 2020.
The Cliff Garden

आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या ६८ हजार तक्रारी सरकारी यंत्रणाकडे दाखल

पुणे आयटी क्षेत्रात येणारे सर्व प्रोजेक्ट हे विदेशातून येत असतात. प्रामुख्याने अमेरिका आणि ब्रिटनमधून मोठ्या प्रमाणात आयटी क्षेत्राला कामे मिळत असतात, परंतु तिथलीच अर्थव्यवस्था ढासळलेली असल्याने नवे येणारे सर्व प्रोजेक्ट बंद झाल्याची माहिती आयटी क्षेत्रातील तरुणांनी दिली. आतापर्यंत यासंदर्भात ६८ हजार तक्रारी सरकारी यंत्रणाकडे दाखल करण्यात आल्या आहेत.
DNA India

३ वर्षात १०,००० ओबीसी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या

All India Federation of OBC Employees Welfare Association नं मागच्या तीन वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयांमधील इतर मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षित जागा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळत असून याचा मागच्या तीन वर्षात तब्बल १०,००० ओबीसी विद्यार्थ्यांना फटका बसल्याचा दावा केला आहे.
femina.in

पहिल्या आदिवासी महिला कुलगुरु डॉ. सोनाझरिया मिंझ यांची मुलाखत

डॉ. सोनाझरिया मिंझ या जेनयुमध्ये कम्पुटर सायन्सच्या प्राध्यापक असून नुकतीच झारखंडमधील सिद्धो कान्हो मुरमू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. एखादी आदिवासी महिला विद्यापीठाची कुलगुरु बनण्याची ही पहिलीच घटना आहे. त्यानिमित्ताने इंडी जर्नलने घेतलेली त्यांची मुलाखत
Swagata Yadavar/Indiaspend

मालेगावमध्ये कापडउद्योगातील कामगार रस्त्यावर

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येमुळे राज्याच्या केंद्रस्थानी आलं आहे. अत्यंत घनदाट लोकवस्ती असलेल्या या शहरात कोरोनाच्या प्रसाराचा वेग आणि मृत्यूंची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे. रुग्णांच्या संख्येनुसार आरोग्यसुविधा अपुऱ्या आहेत. एकीकडे कोरोनाशी सामना करणं हे मालेगावकरांसमोरचं मोठं आव्हान असताना ढासळत्या अर्थव्यवस्थेशीही दोन हात करणं कठीण होऊन बसलं आहे.
The Federal

राज्यात रोज संक्रमण वाढत असताना राज्य सरकारचा शाळा चालू करण्याच्या विचाराबाबत संभ्रम

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना देखील १५ जूनलाच शाळा सुरू होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. असे असले तरीही शाळा सुरू करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचे शिक्षणाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे 'शाळा नक्की कधी सुरू होणार' याबाबत पालकांमध्ये दिवसेंदिवस संभ्रम वाढत आहे.
द गार्डियन

कोरोनावर मात करून दाखवणाऱ्या केरळच्या रॉकस्टार आरोग्यमंत्री

कोरोना नावाच्या विध्वंसापासून केरळच्या सजग आरोग्यमंत्र्यांनी केरळला कसं वाचवलं त्याची गोष्ट. सांगितलीय इंग्लंडमधले आघाडीचे वृत्तपत्र गार्डीयन मध्ये लॉरा स्पिनी यांनी.
Adivasi Resurgence

कोरोना, टाळेबंदी आणि महाराष्ट्रातील आदिवासींचा न संपणारा संघर्ष

टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेला गरीब कामगारवर्ग मोठ्या अरिष्टात सापडला आहे. स्थलांतरित मजुरांप्रमाणेच आदिवासींचाही जगण्यासाठी संघर्ष सुरु आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, ओतूर परिसरातील दुर्गम भागात महादेव कोळी, ठाकर आणि कातकरी जमाती प्रामुख्याने राहतात. जगण्यासाठी हे आदिवासी सध्या काय संघर्ष करत आहेत, ते सांगणारं हे अनुभवकथन.
Dibyangshu Sarkar/AFP

Southern Bengal devastated by cyclone Amphan, 80 reported dead

The southern part of Bengal has been devastated by the horrendous cyclone Amphan. At least 72 people have lost their lives, due to this severe cyclone. The city Kolkata has not experienced such a strong storm in the last five decades. Reports say that this is the worst cyclone since 1737. The impact of Amphan has already exceeded the damages by made cyclone Aila in 2009.
इंडी जर्नल

अभ्यासाचा महत्वाचा मसुदा अंतिम अहवालातून गायब झाल्याचा आक्षेप घेत २०१९ पूर अभ्यास समितीतून प्रदीप पुरंदरे बाहेर

मागील वर्षी (२०१९ च्या पावसाळ्यात) कृष्णा व भीमा खोऱ्यात अभूतपूर्व महापूर आला. फार मोठया प्रमाणावर जीवीत व मालमत्ता हानी झाली. त्या पूर परिस्थितीचा अभ्यास करण्य़ासाठी महाराष्ट्र शासनाने २३ ऑगस्ट २०१९ रोजी नंदकुमार वडनेरे (सेवानिवृत्त प्रधान सचिव, जल संपदा विभाग) यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची नियुक्ती केली. ज्येष्ठ जलतज्ञ प्रदीप पुरंदरे १४ मे २०२० पर्यंत या समितीचे सदस्य होते, १४ मेला मात्र ते समितीतून बाहेर पडले. या पूर-अभ्य़ास-समितीतून ते अचानक बाहेर का पडले, याचा सविस्तर तपशील त्यांनी एका निवेदनातून दिला आहे.
REUTERS/DANISH SIDDIQUI

With 40,000 villages without a mobile signal, taking education online is a distant dream for India

On 15th April 2020, the United Nations Children’s Fund (UNICEF) declared, “Millions of children are at increased risk of harm as their lives move increasingly online during the lockdown in the COVID-19 pandemic.” The study from home in the times of COVID-19 pandemic would last for a long period. But the students from rural area are not ready for this shift.
Angad Taur

As national employment takes a dip, farmers producer companies are hiring, showing the way

As mass unemployment hits, especially Maharashtra, which witnessed a massive exodus of labourers; temporary cut off in the corporate jobs and layoffs, the agriculture sector for selling and marketing of yields in general and Farmers Producers companies, in particular, have already started accumulating skilled and unskilled manpower amid the highest unemployment rate in the country.
प्रियांका तुपे

वृत्तांत: मांगवडगाव मध्ये पारधी समाजाच्या ३ व्यक्तींची जमिनीच्या वादातून जातीय हत्या

बीड जिल्ह्यात, केज तालुक्यातील मांगवडगाव इथं १३ मे (बुधवार) रात्री गावातील सवर्णांनी ३ पारध्यांची हत्या करण्याचा अमानुष प्रकार घडला आहे. जमिनीच्या वादातून बाबू शंकर पवार (वय-७०) तसंच त्यांची दोन विवाहित मुलं संजय पवार आणि प्रकाश पवार यांचा खून केला गेला असून बाबू पवार यांच्या सुनेच्याही खुनाचा प्रयत्न म्हणून तिला चाकूने भोसकलं गेलं, मात्र त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळालं आहे.
नम्रता देसाई

महाराष्ट्रातला शेतमाल बस कुरिअरनं पाठवण्याच्या व्यवस्थेला लॉकडाऊनचा मोठा फटका

महाराष्ट्रातील मालवण, वेंगुर्ला, देवगड, सावंतवाडी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात थेट शेतकरी ते ग्राहक यांच्यातील व्यापारी संबंधांना बस कुरिअर व्यवस्थेद्वारे पाठबळ मिळाले होते. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी संलग्न कंपन्यांद्वारा शेतमालाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा गोव्याला केला जायचा.
cotton

Cotton procurement collapses on confrontation with the COVID-19 crisis

It is May, a month before another sowing of the cotton crop in the fields. Tikaram Bhutapalle, from the Sadalapur village in Palam tehsil of Parbhani district, has a stock of cotton yield resting in the home, but no money in his hands yet. He is one of the thousands of farmers running out of money and facing trouble to get their crop sold this season.
Best Media Info

कोरोनाव्हायरससमोर वृत्तपत्र बेजार, जगाला न्याय देणारा पत्रकार बेरोजगार

कोरोना विषाणूचा संसर्ग व सोबत वाढत जाणाऱ्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे, तसाच मराठी माध्यमांनाही बसला आहे. वृत्तपत्रांचे छापील अंक वितरण करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अंक प्रिंट करायचाही म्हटला तर अजिबात जाहिराती नाहीत, त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय संकटात सापडला आहे. मात्र याचा सर्वात मोठा फटका वृत्तपत्र माध्यमकर्मीना सोसावा लागत आहे.
द हिंदू

लॉकडाऊनमुळं कापूस खरेदी दोन महिन्यांपासून बंद, शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन

लॉकडाऊनमुळे शासकीय व खासगी खरेदी बंद असल्याने कापूस विक्रीची समस्या निर्माण झाली आहे. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने शेतकरी कापूस व्यापाऱ्यांऐवजी सीसीआयला विकणे पसंत करतात. त्यातच नॉन एफएक्यू कापसाच्या खरेदीबाबत सीसीआय व पणन महासंघाचे अधिकारी बोलायला तयार नाहीत.
Indie Journal

मुलाखत: मेडिकल करियरची सुरुवातच कोरोनाग्रस्तांच्या सेवेपासून सुरु करणारी २४ वर्षीय डॉक्टर

ती २४ वर्षांची तरुणी. एम.बी.बी.एस करून नुकतंच वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवलेली. तिची प्रॅक्टीस अजून सुरूही झाली नव्हती कारण तिला पुढं शिकायचं होतं, आहे. एम.डी. करण्यासाठी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत असताना अचानक तिचं डॉक्टर म्हणून काम करणं सुरू झालं. करिअरची सुरुवात झाली तीच कोरोनासारख्या महामारीच्या संकटात काम करण्यापासून.
ration shop

गणेशपूरच्या गावकरी करताहेत स्वतःसाठी मिळालेल्या धान्यातून इतर गरजूंसाठी मदत

कोरोनामध्ये श्रीमंतांनी गरीबांना मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. मात्र इथे गरीबच गरीबांच्या मदतीला सरसावले आहे. हा उपक्रम आहे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील गणेशपूर या गावातला. रेशनच्या दुकानात स्वतःच्या वाट्याचे जे धान्य मिळत आहे, गणेशपूर गावातले लोक त्यातील काही धान्य काढून ते आपल्यासारख्याच इतर गरजूंना देत आहेत.
RSF

भारतात माध्यमांची स्थिती चिंताजनक, ‘प्रेस फ्रीडम इंडेक्स’ मध्ये सलग चौथ्या वर्षी घसरण

‘रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ संस्थेकडून ‘वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२०’ अहवाल काल प्रकाशित करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही १८० देशांमधील प्रेस स्वातंत्र्याचा आढावा यात घेण्यात आला असून येणाऱ्या दशकातील पत्रकारितेसमोरील आव्हांनाबद्दलही यावर्षीच्या अहवालात भाष्य करण्यात आलं आहे.
ajay mane

चेंबूरमध्ये रेशन दुकानात काळाबाजार, हक्काच्या रेशन धान्यावर ऐन लॉकडाऊनमध्ये डल्ला

राष्ट्रीय टाळेबंदीमुळे एकंदरीतच हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे, गरिबांचे अन्नधान्यावाचून हाल होत असताना, आता मुंबईतल्या चेंबूर भागातील काही रेशन दुकानांमध्ये अनधान्याचा काळाबाजार होत असल्याचं उघडकीस आलं आहे.
rural

राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेती, ग्रामीण उद्योग, स्थावर मालमत्ता व्यवहार बाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात टाळेबंदीचे (लॉकडाउन) काटेकोर पालन सुरू राहील, मात्र जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात. शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरू व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी २० एप्रिलपासून होणार आहे.
सूरज येंगडे

सामाजिक न्यायाची भाषा, व्याकरण बदलावं लागेल: सूरज येंगडे

सुरज येंगडे हा भारतातील दलित तरुण सध्या अमेरिकास्थित हार्वर्ड विद्यापीठात, पोस्ट डॉक्टरल फेलो म्हणून काम करतो आहे. तरुण विचारवंत म्हणून तो जगभरात ओळखला जातो आहे. मागील वर्षी प्रकाशित झालेल्या ‘कास्ट मॅटर्स’ या त्याच्या पुस्तकाची जगभर चर्चा झाली. आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्याच्याशी केलेला हा संवाद.
एबीपी माझा

वांद्र्यात झालेली गर्दी ही फक्त एका पत्रकाराची जबाबदारी?

दक्षिण मध्य रेल्वेनं काढलेल्या एका नोटीसच्या आधारे वृत्त दिल्याचं एबीपी माझाचे राहुल कुलकर्णी यांनी वार्तांकन करताना म्हटलं होतं. याच वृत्तामुळे काल दुपारच्या सुमारास वांद्र्यात गर्दी झाल्याचा दावा सोशल मीडियावर अनेकांनी केला. चुकीचं वृत्त दाखवण्यात आल्यानं मजुरांनी गर्दी केली, असा दावा देखील करण्यात आला. मात्र काहींच्या मते याला अनेक पैलू आहेत.
UNI

केंद्र सरकारने गर्भलिंग निदान चाचणीसाठीचा कायदा शिथिल केल्याने गैरवापर होण्याची शक्यता

कोविड -१९ (साथीचा रोग) आणि देशभरातील लॉकडाऊनमुळे 'आणीबाणीची परिस्थिती' असल्याचे नमूद करून केंद्रीय मंत्रालयाने चार एप्रिलच्या अधिसूचनेत जन्मपूर्व निदान तंत्र प्रतिबंध, नियम १९९६ (Prohibition of Sex Selection Rules, 1996) च्या अंतर्गत काही नियम ३० जून पर्यंत स्थगित केले आहेत. तशी अधिसूचना केंद्र सरकारने काढली आहे.
huffington post

४०० भारतीय वैज्ञानिकांनी व्यक्त केला कोरोनाच्या साथीला धार्मिक स्वरूप देण्याला विरोध

जवळपास ४०० भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी एकत्र येऊन कोरोना विषाणूच्या साथीला विज्ञानाच्या आधाराने तोंड देण्यासाठी आय.एस.आर.सी. म्हणजे Indian Scientists' Response to COVID-१९ (www.indscicov.in) नावाच्या एका गटाची स्थापना केली. वैज्ञानिक पुराव्याच्या आधारावर धोरणं घेणं हे या आपत्तीच्या काळात अतिशय महत्त्वाचं आहे. तेव्हा शासन, सामाजिक संस्था/कार्यकर्ते आणि जनता यांना वैज्ञानिक कसोट्यांवर खरी ठरणारी योग्य माहिती पुरवण्याचं काम या गटानं चालू केलं आहे.
संभाजी भिडे

संभाजी भिडे यांचे वक्तव्य व माध्यमांचं प्रसारण शासन आदेशाचा भंग करणारे, कारवाईची मागणी

कोरोना विषाणूच्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले आहे. त्यात अधिनियम सहा मध्ये शासकीय विभागाच्या व्यतिरिक्त कोरोना बाबतीत कुठलीही माहीती प्रसारित करू नये, तसेच त्यासंदर्भात कुठलीही अफवा पसरवू नये असा आदेश आहे. तरीही. गाईच्या तुपाचा आणि मूत्राचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करावा, त्याचा खूप मोठा परिणाम होईल, असं मत शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी सोमवारी वृत्तवाहिन्यांसमोर व्यक्त केले.
Shubham Karnick

देवनार-मानखुर्द भागात खासगी दवाखाने व मेडिकल बंद ठेवले गेल्याने रुग्ण वाऱ्यावर

मानखुर्द-गोवंडी मधील झोपडपट्टीमध्ये मोठ्या संख्येने खासगी डॉक्टरांनी आपले क्लिनिक बंद ठेवले आहेत. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं होते की, खासगी डॉक्टरांनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये.
ताज महाल

लॉकडाऊनमध्ये पर्यटनक्षेत्र संकटात, ३ कोटी लोक बेरोजगार होण्याची शक्यता

इंडस्ट्री चेंबर सीआयआयच्या मते, 'भारतीय पर्यटन उद्योगाला सर्व भौगोलिक कार्यक्षेत्रांवर, अर्थात अंतर्देशीय आणि आंतरराष्ट्रीय, नुकसान करणारे हे संकट आजवरच्या सर्वात वाईट संकटांपैकी एक आहे. देशातील साधारण, साहसी, हेरिटेज, समुद्री, कॉर्पोरेट, इ. सर्वच पर्यटनाला याचा फटका बसला आहे आणि बसणार आहे. हॉटेल्स, ट्रॅव्हल एजंट्स, टूर ऑपरेटर, प्रसिद्ध ठिकाणे, रेस्टॉरंट्स, कौटुंबिक करमणूक स्थळे आणि हवाई, जमीन आणि समुद्र वाहतुकीची संपूर्ण व्हॅल्यू चेन कोलमडून पडली आहे.
Delhi Air Pollution

India's cities breathe better as air cleans up post coronavirus lockdown

The capital city of India, New Delhi, which consistently falls in the ‘Poor’ or ‘Very Poor’ categories of Air Quality Index (AQI) of System of Air Quality and Weather Forecasting and Research (SAFAR), has finally climbed up to the ‘Moderate’ category as of March 20.
DH

कोरोना विषाणूच्या साथीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. त्याचा परिणाम थेट देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. सार्वजनिक बाजारपेठा बंद ठेवल्याने मार्केटमध्ये येणारा माल उचलला जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आठवडे बाजारातही शुकशुकाट असल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकावा लागत आहे. जगभरात कोरोना विषाणूने पाय पसरले असून आता त्याने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे.
Suraj Ujjwala Shankar

Majuli: the Assamese river island where a Marathi boy started a unique school

The Hummingbird. The name comes from a bird found in this region. Majuli is a flood affected island which is surrounded by Bramhaputra waters. Flood is one thing which has constantly questioned the existence of communities on this island. Bipin Dhane, founder and principal of The Hummingbird is an alumini of IIT Kharagpur, on one of his visit to island, he decided to quit his job and devote his self here.
आनंद तेलतुंबडे

आपण जे केलं त्याचं मोल या देशाला, सरकारला, लोकांना नसेल तर का केलं हे सगळं, असं आता वाटतं: आनंद तेलतुंबडे

पूर्ण स्वातंत्र्य (absolute freedom) उपभोगण्याची किंमत त्या त्या देशांतील त्या त्या वेळचे बुद्धीवादी (जे मानवमुक्तीच्या आणि पूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूनं उभे आहेत) यांना मोजावी लागते, समाज संपूर्ण स्वातंत्र्याकडे जाण्याच्या प्रक्रियेत अशा माणसांना आधी बंदीवान बनवलं जातं. डॉ. आनंद तेलतुंबडे त्यापैकीच एक आहेत.
इंडी

यावर्षीचे 'समष्टी' पुरस्कार डॉ. नारायण भोसले, डॉ. अजित नवले व शरद तांदळे यांना जाहीर

'सारं काही समष्टीसाठी' या समष्टी फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले असून एकुणच मानवी उत्थानाच्या व परिवर्तनाच्या चळवळीत भरीव योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
Bombay High Court

कौटूंबिक न्यायालयं वगळता एकाही न्यायालयात महिला पक्षकारांसाठी स्तनपान कक्षच उपलब्ध नाही!

महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालकडून माहिती अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे. राज्यातील सर्व न्यायालयांची देखरेख करणाऱ्या उच्च न्यायालयानं आपल्याकडे ‘सदर माहिती उपलब्ध नाही.’ असं उत्तर दिलं आहे.
HW News

Protest like a girl!

The world is celebrating International Women’s Day today. On March 8, 1917, women in Soviet Russia gained the right to vote. However, women at large have been known to have remained away from politics, for a long time. As women across India, inspired by Delhi’s Shaheen Bagh gathered in their own cities and towns in solidarity, they have certainly proven otherwise.
Adivasi Students

A small experiment to understand why 92 pc adivasi students don't make it to the university

In an attempt to figure out the reason behind the low rate of enrollment, Me, along with my student Harshal Kudu planned and surveyed 100 boys and 100 girls who are taking their Higher Secondary Education in Wada town. All the surveyed students were the ones who travel daily from other villages and Adivasi padas (tribal hamlets) of this region. The survey was carried out at Wada Bus Stand.
geekgazette

मोबाईल कंपन्यांचा बॅलन्स का संपला?

टेलिकॉम कंपन्या आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद विकोपाला गेला असून, या वादात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्याच्या बातम्या तुमच्या वाचनात आल्याचं असतील पण नेमकं प्रकरण आहे काय आणि ह्या वादाची झळ तुम्हाला कशी बसणार आहे चला तर जाणून घेवूयात.
Image

Solapur's 'Shaheen Bag' gets an unusual letter of support, from the Hindu Mahasabha!

While the ongoing politics surrounding the Citizenship Amendment Act (CAA) and National Register of Citizens (NRC) of India clearly seeks to tell the ‘Right’ from the ‘Left’ in the country, the Akhil Bharatiya Hindu Mahasabha (ABHM), Solapur District has extended support to the anti-CAA/NRC protest by the Solapur women at the city's Poonam Gate.
File

SPPU journalism department organises, then cancels lecture visit on 'Knowing RSS' after flak

Amidst the rising polarisation amongst the ideologies and political organisations in varsities across the country, the Department of Communication and Journalism of Savitribai Phule Pune University (SPPU) received flak for a brief period of time as the department scheduled, and then cancelled a lecture visit on 'Knowing the Rashtriya Swayamsevak Sangh (RSS)'.
autostand

महिला रिक्षाचालकांचे देशातील पहिले स्वतंत्र रिक्षा स्टँड निगडीत

महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि घरकाम महिला सभा यांच्या सहकार्याने निगडी भक्ती-शक्ती येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाजवळ देशातील पहिले महिलांचे रिक्षा स्टॅन्डचे उद्घाटन आज गुरुवारी (दि. ६) रोजी महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला रिक्षाचालक महिलांनी फेटे परिधान करून या रिक्षास्टॅन्डचे स्वागत केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असे निगडी येथे सुरू होणाऱ्या महिला रिक्षा स्टँडचे नाव आहे.
म्होरक्या

म्होरक्या सिनेमाच्या प्रदर्शनात प्रस्तुतकर्त्या कंपनीचाच खोडा

दिग्दर्शक अमर देवकर यांच्या म्होरक्या या चित्रपटाला जरी अनेक ठिकाणी दणदणीत यश मिळालं असलं, तरी महाराष्ट्रात प्रदर्शित होणं या चित्रपटासाठी एक मोठं आव्हान ठरलं. विशेष म्हणजे म्होरक्याला गेल्या वर्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं.
पारगड

'तान्हाजी'च्या यशापासून पारगड किल्ल्यावर पर्यटकांची वाढती हुल्लडबाजी, स्थानिकांची तक्रार

'तान्हाजी' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पारगड (जि. कोल्हापूर) किल्ल्यावर वाढत चाललेली हुल्लडबाजी आणि पर्यटनाच्या नावाखाली होणारा तळीरामांचा हैदोस, यांचा त्रास किल्ल्यावरच्या स्थानिकांना व तानाजी मालुसरेंच्या व इतर मावळ्यांच्या वंशजांना होत आहे.
Telegraph

अर्थसंकल्पातील 'मनरेगा'चं दुखणं - डावं की उजवं?

कामगारांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नरेगा संघर्ष मोर्चाच्या सर्वेक्षणानुसार मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी किमान वार्षिक किमान १ लाख कोटींची तरतूद आवश्यक आहे. निधीच्या कमतरतेमुळे काम करूनही वेतन थकवण्याचे प्रकार वाढले असून चालू आर्थिक वर्षातील थकलेल्या निधीचं प्रयोजन आता आधीच कमी करून देण्यात आलेल्या या पुढच्या वर्षीच्या ६० हजार कोटींमधूनच करावं लागणार आहे.
इसलक

अहमदनगरचं इसळक ठरलं NRC-CAA विरोधात ठराव मंजूर करणारी पहिली ग्रामपंचायत

इसळक (ता. जि. नगर) या गावात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित विशेष सभेत सीएए, एनपीआर, एनआरसीविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. ग्रामस्थांनी या कायद्याबाबत नाराजी व्यक्त करून प्रशासनाला याबाबत सहकार्य न करण्याचा निर्णय घेतला आहे.
sabrang

कुपोषित भारताचा स्वप्नरंजनात रमलेला अर्थसंकल्प

उपासमार आणि कुषोपण या बालकांना भेडसावणाऱ्या मुख्य दोन समस्यांसाठी भाजपप्रणित एनडीए सरकारच्या पोषण अभियान आणि मध्यान्ह भोजन या दोन प्रमुख योजना आहेत. कुपोषणाच्या वाढत्या समस्येशी या दोन्ही योजनाचं थेट कनेक्शन असताना कालच्या बजेटमध्ये सरकारनं या दोन्ही योजनांसाठीची आर्थिक रसद कमी करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलाय.
Livemint

अर्थसंकल्प २०२० : शिक्षण क्षेत्रासाठी ९९,३०० कोटी. परकीय गुंतवणूकीची तरतूद प्रस्तावित.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल १ फेब्रुवारी रोजी २०२० सालचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी ९९,३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर “कौशल्य विकास” या योजनेसाठी ३००० कोटी रुपये निधी वर्गीत करण्यात आला आहे.
gunman

जामिया हल्लेखोराच्या गुणपत्रिकेचा घोळ, नकली असल्याचा संशोधकांचा दावा

अवघ्या काही तासांत एएनआय सारख्या वृत्तसंस्थेने या विद्यार्थ्यांच्या सीबीएसई मार्कशीट चा तसेच त्याच्या कुटुंबीयाचाही तपास लावला. गोळीबार करणारा तरुण उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, त्यावेळी तो दिल्लीत राहत नव्हता, जरी राहत असला तरी त्याच्याजवळ कागदपत्रे असण्याची शक्यता कमीच आहे.
KISAN

बजेट २०२०: शेतीसाठी किसान रेल्वे, १५ लाख कोटी कर्जवाटपाचं उद्दिष्ट

२०२०-२१ या आर्थिक वर्षात शेतीसाठी १५ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाटपासाठीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. गेल्या अर्थसंकल्पात हे उदिष्ट १३.५लाख कोटी होतं.

'IAS' मधूची यशोगाथा निघाली खोटी

मधू हा बंगळुरु शहर परिवहन मंडळामध्ये वाहक आहे. आपल्या कुटुंबात शाळेची पायरी चढलेला पहिलाच व्यक्ती आहे." 'बंगळुरु मिरर'ने 'नेक्स्ट स्टॉप': IAS या मथळ्याखाली ही बातमी प्रसिद्ध केली. 'लोकल टू नॅशनल' सर्वच प्रकारच्या माध्यमांत मोस्ट व्हायरल ठरली.
Shooter Jamia

दिल्लीत जामियाबाहेर 'ही घ्या आझादी' म्हणत विद्यार्थ्यांवर गोळीबार, १ जखमी

दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाबाहेर आज सकाळी काही विद्यार्थी महात्मा गांधी स्मृतिदिननिमित्तानं राजघटकडं मोर्चा नेत असताना एका माथेफिरूकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या इसमाच्या हातात पिस्टल होती आणि तो, 'तुम्हाला आझादी हवी आहे ना, मग ही घ्या' असं ओरडत होता. यात एक विद्यार्थी जखमी झाला आहे.
The statesman

शेतकऱ्यांची अधिकृत आकडेवारी सरकारकडे नसल्याने अनेक योजना बारगळल्या

भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणत असलो तरी देशात शेतकऱ्यांची संख्या किती आहे याची कुठलीही अधिकृत आकडेवारी सरकारकडे नाही. शेतकऱ्यांच्या संख्येविषयी अचूक माहितीचा अभाव, शेतीची कागदपत्रे आणि नोंदी डिजीटल स्वरुपात करण्यासाठी राबण्यात आलेल्या योजना बारगळल्या आहेत.
Dempost

देशाच्या आत्म्याचीच सत्वपरीक्षा

नागरिकत्व सुधारणा कायदा वरवर जरी नागरिकत्व देण्यासाठीचा कायदा असल्याची मांडणी केली जात असली तरी प्रस्तूत कायद्यामध्ये एका विशिष्ट समुदायाला नागरिकत्व नाकारण्यात आले आहे. त्याचबरोबर आसाम राज्याप्रमाणे राष्ट्रीय नोंदणी भारतभर लागू करणे तसेच विविध राज्यात नागरिकत्व सिद्ध करु न शकलेल्या नागरिकांसाठी बंदी छावण्या उभारणे हे कायद्याचे पुढील टप्पे असणार आहेत.
Patrika

पुरुष घरात बसलेत आणि महिलांना CAA विरोधात आंदोलनाला बसवलंय: योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिश्त, ज्यांना 'योगी आदित्यनाथ' म्हणून ओळखलं जातं, हे त्यांच्या विखारी आणि भडकाऊ वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी आज कानपुर इथं केलेल्या भाषणात, 'शाहीन बाग सारख्या आंदोलनात महिलांना पुढं करून पुरुष घरी झोपा काढत आहेत," असं विखारी वक्तव्य केलं आहे. ते एका CAA समर्थनार्थ कार्यक्रमात बोलत होते.
शिर्डी

मुख्यमंत्रांच्या निधीनंतर पाथरी आणि शिर्डीमध्ये साई बाबांच्या जन्मभूमीचा वाद

पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर साई जन्मभूमीचा वाद निर्माण झाला आहे. कोणतेच संत महापुरुष आपोआप प्रकट होत नाहीत. त्याला आईची कुसच लागते. हे सर्वज्ञात आहे. पाथरी हीच साई बाबा यांची जन्मभूमी आहे़, असा दावा पाथरीकरांनी केला आहे़ या संदर्भात पाथरीकरांकडून श्री साई बाबा यांच्या जन्मासंदर्भातील पुरावेही देण्यात येत आहेत. पण शिर्डीकरांकडून फक्त तर्क केले जात आहेत.
rajndra patil

कर्नाटक पोलिसांच्या दडपशाहीमुळे सीमाप्रश्न पुन्हा ऐरणीवर

नुकताच 'तान्हाजी' चित्रपटाला कन्नड एकीकरणं समितिने विरोध दर्शवून तानाजीचे शोज बंद पाडले होते. त्यावेळीही वाद चिघळला होता पण पोलिसांनी मध्यस्ती केल्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला होता. बेळगाव आणि सीमा भागात १७ जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रातले नेते येऊ नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी सकाळपासूनच महामार्गावर तपासणी सुरू केली होती.
CAB-NRC

बालहक्क संरक्षण आयोगाला आली जाग, आंदोलनात लहान मुलांचा 'वापरावर' घेतला आक्षेप

लहान मुलांचा बेकायदेशीर कामांमध्ये केला जाणारा वापर दंडनीय असून बालहक्क संरक्षण कायद्याच्या सेक्शन ८३(२) आणि सेक्शन ७५ नुसार यासाठी सात वर्षांचा तुरूंगवास आणि पाच लाखाच्या दंडाची तरतूद आहे. पोलिसांनी या आंदोलकांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करावी असं या पत्रात म्हटलं आहे.
NSA

१९ तारखेपासून दिल्लीत ३ महिन्यांसाठी रासुका

देशाची राजधानी गेला महिनाभर एकीकडं नागरिकता संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर विरोधात अभूतपूर्व आंदोलनांनी भारावलेली असतानाच, दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांनी दिल्लीमध्ये जानेवारी १९ ते एप्रिल १८ दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा कायदा (National Security Act) लागू करण्याची घोषणा केली आहे. हा कायदा अन्यायकारक म्हणून कुप्रसिद्ध आहे.
तीस हजारी

'जामा मस्जिद पाकिस्तानात असल्यासारखं वागत आहात', कोर्टाचे चंद्रशेखर रावण प्रकरणात सरकारी पक्षावर ताशेरे

दिल्लीच्या तीस हजारी कोर्टात, भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद 'रावण' यांच्यावर सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, न्यायाधीश कामिनी लाऊ यांनी, 'जामा मस्जिद पाकिस्तानात असल्यासारखं वागत आहात' अशी टिप्पणी करत सरकारी पक्षाच्या कानपिचक्या घेतल्या. चंद्रशेखर यांना २१ डिसेंबर रोजी स्वतः शरण गेल्यानंतर दर्यागंज पोलीस स्टेशनमध्ये अटक केलं गेलं होतं.
एकनाथ शिंदे

'सारथी' च्या कारभारावर नाराज होऊन मराठा संघटनांचं आंदोलन

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेवर शासनाने टाकलेले निर्बंध उठवावेत आणि सारथीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना थकलेले विद्यावेतन सुरु करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सारथीचा लाभ घेणारे विद्यार्थी यांच्या वतीने करण्यात आली आहे . त्याविरोधात आज शनिवारी (दि. 11) एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं.
Labour

८ जानेवारीच्या संपाच्या मागण्या काय होत्या?

देशातील कामगार (व विविध) संघटनांनी ८ जानेवारी २०२० ला देशव्यापी बंद पुकारला. देशातील १० प्रमुख कामगार संघटनांनी या संपात सहभाग नोंदवला आहे. भारतीय मजदूर संघाने या बंदमध्ये सहभाग घेतला नाही. केंद्राची आर्थिक धोरणे व कामगार कायद्यातील सुधारणे विरोधात नाराजी, वाढती बेरोजगारी, किमान वेतन, पेन्शन व सामाजिक सुरक्षा हे व असे अनेक महत्वाचे निगडीत मुद्धे केंद्रस्थानी ठेऊन ह्या संपातील मागण्या पुढे करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मागण्यांचे पत्र तयार करून त्यात विविध मुद्धे ठेव्नात आले आहेत.
Medicines

पिंपरी-चिंचवडमध्ये नदीकिनारी 'भाजप' योजनेतील वैध औषधांचा खच

पिंपरी-चिंचवडमधून वाहणारी पवना नदी. जलपर्णी, कचरा, प्लॅस्टिकने, दूषित पाण्याने तिचा श्वास कोंडत आहे. रोजचा कचरा, निर्माल्य, हॉटेलमधील उरलेले अन्न असे बरेच काही यामध्ये टाकले जाते. आता तर चक्क मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन इ. नदी पात्रात टाकली गेली आहेत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Farmers

महाराष्ट्रात कर्जमाफीवरून शेतकरी नाराज, ६५ टक्क्यांहून अधिक शेतकरी राहणार लाभापासून वंचित?

राज्यातील ३५ टक्के शेतकरी अधिकृत अशा बँकांकडून कर्ज घेतात. उर्वरित शेतकरी सावकार, बाजार समितीतील दलाल आदींकडून कर्ज घेतात. त्यामुळं या कर्जमाफीचा फायदा फक्त ३५ टक्के शेतकऱ्यांना होणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, या सरकारच्या दाव्यात तथ्य नाही.
NRC

धक्कादायक: देशभर NRC राबवण्याची प्रक्रिया आत्तापासूनच सुरु?

राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (National Population Register) अर्थात NPR ची सुरूवात देशात झाली असून NRC राबवण्याचं हे पहिलं पाऊल सरकारने विरोधाच्या लाटेवर स्वार होत उचलल्याचं स्क्रोलने केलेल्या शोधपत्रकारितून समोर आलेलं आहे.
CAA Protest

Students from Pune varsities rise up against Jamia police violence, CAA

Over 700 students and citizens staged a protest on the Savitribai Phule Pune University (SPPU) campus on the eve of 16th December to express solidarity with the students of Jamia Millia Islamia who faced coarse police action for agitating against the Citizenship Amendment Act (CAA). Citizenship Amendment Bill 2019 was signed by the President of India on 12th December 2019 and is now an Act.
P Chidambaram

पी चिंदंबरम यांचे नागरिकता संशोधन विधेयकावरचं राज्य सभेतील संपूर्ण भाषण

भारतात देशाचा नागरिक होण्यासंदर्भात कायदा आहे. भारतात जन्म, वारसा, नोंदणी, सातत्यपूर्ण रहिवास आणि एखादा नवीन प्रदेश भारतात समाविष्ट होणे, या आधारे एखाद्या व्यक्तीला नागरिकत्व मिळते. ही भारतीय नागरिक होण्यासाठी आवश्यक असणारी मूल्ये आहेत. मात्र, आता हे सरकार नागरीकत्व मिळवण्यासाठी अतिशय मनमानी पद्धतीने नवीन वर्गवारी तयार करत आहे आणि संसदेला निसंशयीपणे या असंवैधानिक विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी विचारत आहे.
Rohingyas

Yes Mr. Home Minister, Muslims too may face persecution in Islamic countries

The opposition has claimed that the bill is discriminatory and it is anti-Muslim. This claim has thrown away in the parliament saying, three of the countries mentioned in the bill have Muslims in the majority. But in reality, the incidents of atrocities against the different sects of the Muslims have been the harsh reality of these countries. There has been over time many cases of persecution reported in these countries.
Kapil Sibal

Jurassic republic with two dinosaurs: Full text of Kapil Sibal's speech in Rajya Sabha

The two nation theory, was perpetrated by Savarkar and this is what Ambedkar said. He said, 'Strange as it may appear, Mr. Savarkar and Mr. Jinnah, instead of being opposed to each on the one-nation or two-nation issue, are in complete agreement about it. Both agree, not only agree, but insist, that there are two nations in India, one the Muslim nation and the other the Hindu nation.'
Kolhapur

व्यवस्थेच्या अपयशाला वैयक्तिक उपक्रमांची ठिगळं

काही तरुणांनी मिळून सोशल मीडियावर सेफ इंडिया, सेफ वुमन, साथ तुमची साथ आमची अशा प्रकारे मोहीमा राबवल्या. त्यातुन महिलांना एक श्वाश्वत विश्वास निर्माण होणार असला तरीही महिलांवरील अत्याचार आणि त्यावरच्या उपायांचा किचकटपणा अजूनतरी निस्तरता येत नाहीये याची गरज अधोरेखीत होत राहते.
FTII

FTII to charge Rs.10,000, just for the entrance test

While the admissions to Film and Television Institute of India (FTII) in Pune and Satyajit Ray Film and Television Institute (SRFTI) in Kolkata take place through a Joint Entrance Test (JET) since the past couple of years, the applicants have raised serious questions about the application fee for applying for a combination of courses at both the institutes being a whopping sum of Rs 10,000.
modi bullet

भाजपला देणगी देणाऱ्या कंपन्यांना मिळाले बुलेट ट्रेनसंबंधित काँट्रॅक्ट

बुलेट ट्रेन प्रकल्पातील गुजराततमधील विविध कामांचं टेंडरिंग ज्या चार खासगी कंपन्यांना मिळालेलं आहे त्या चारही कंपन्यांनी योगायोगानं मागच्या काही वर्षात भाजप या एकाच राजकीय पक्षाला राजकीय अनुदान दिलं असल्याचा खुलासा अहवालात केला गेला आहे.
ht

पाणीकपातीमुळं नागरिक त्रस्त तर टँकर माफियांची चांदी

पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारं पवना धरण शंभर टक्के भरलेले आहे. चोवीस तास पाणी पुरवठा, बंद पाईप लाईन योजना आणि अमृत योजने सारख्या योजनेवर एक हजार कोटी रुपये खर्च झाले तरी देखील यापुढे पिंपरी शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने पिंपरी पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. एका बाजूला पवना तर दुसऱ्या बाजूला इंद्रायणी नदी अशा दोन्ही बाजूनी नद्या असतानाहि फक्त ढिसाळ कारभारामुळे आवाज नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय.
मस्ती कि पाठशाळा

वस्ती शाळेतून मजुर महिला व मुलांना मिळतंय शिक्षण

विकासाला हातभार लावणारे मजूर महाराष्ट्राच्या व इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यातून येतात. त्यांच्या राहण्याची सोय तर होते परंतु त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची होणारी हेळसांड, याबाबत मात्र प्रशासनाची उदासीनतेची भूमिका असते. विविध प्रांतातुन येऊन इथे हे कामगार कष्टाने पोट भरतात.
wcd

महिला व बाल विकास विभागाच्या भरती प्रक्रियेत फेरफार झाल्याचे आरोप

महिला व बाल विकास विभागातल्या भरतीमध्ये चुकीची प्रक्रिया राबवून, अनेक पात्र उमेदवारांचा हक्क डावलल्याचा आरोप राज्यातील जवळपास १० उमेदवारांनी केला आहे. अनेक पात्र उमेदवार असतानाही, अनुभव आणि पात्रता नसणाऱ्या उमेदवारांची नावं, निवड झालेल्या उमेदवारांच्या यादीत आल्याचा आरोप या उमेदवारांनी, महिला व बाल विकास आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.
Uruli Devachi

Pune garbage continues to suffocate Uruli Devachi villagers

As the Pune Municipal Corporation gets ready for the upcoming SWACHH SARVEKSHAN 2020, residents of Uruli Devachi and Phursungi are finding a way to breathe freely amid dumping yard and waiting for the government’s promise to come true that the garbage site will be shut before the end of this year.
Aurangabad Protest

रक्त हिरवं-भगवं नसतं, ते फक्त लाल असतं

औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती असणार्‍या गुलमंडी बाजार पेठेतून मोर्च्याला सुरुवात करून धूत बांगल्यावर हा मोर्चा धडकणार होता. ५० बँकांकडून ५८ हजार ७३० कोटी रुपयांचं कर्ज उचलणाऱ्या व कर्ज बुडणाऱ्या वेणुगोपाल धूत याच्या व्हिडिओकॉन कंपनीत काम करणाऱ्या ३४० कामगारांचा एक वर्षाहून अधिकचे वेतन थकीत आहे.
kayar_storm_konaka

क्यार वादळामुळं कोकणातली शेती उध्वस्त

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निकालानंतर ऐन दिवाळीत सत्त्तासमिकरणे जुळत असताना कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. क्यार चक्रीवादळासह आलेल्या बेमोसमी पावसाने कोकणातील शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला आहे.
change.org

The No Strings Attached candidates

When the elections are being fought and won on agendas, that hardly matter to the day-to-day lives of the people, the possibility of these candidates fighting against the big fish, without any prominent political backing is as shrink as it could get. Nevertheless, they risk their life’s savings and their hard-earned prestige to fight for the tiniest possibility of winning.
Save Aarey

आरेमध्ये रात्रीतून केलेल्या वृक्षतोडीनंतर जनक्षोभ, अनेक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मुंबई हायकोर्टाने मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोड करण्याची परवानगी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री झाडे तोडण्यात आली. शुक्रवारी म्हणजे ४ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने आरे मेट्रो कारशेड बाबतीतल्या सामान्य जनतेने आणि पर्यावरण प्रेमींनी दिलेल्या याचिका फेटाळून झाडे तोडण्यास परवानगी दिली. त्यानंतर संध्याकाळी ७.३० च्या सुमारास मेट्रो प्रशासनाने झाडे तोडण्यास सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केला.
IT sector

With PIL filed in Telangana, exploitation in Indian IT sector surfaces again

Recently, three IT employees along with Vijay Gopal, head of Hyderabad based Forum Against Corruption, have filed a Public Interest Litigation (PIL) at the Telangana High Court against renowned IT companies, Telangana State Principal Secretary, and the Labour commissioner regarding the issues faces faced by IT employees. Several leading companies like Cognizant, Caspex Technologies, Genpact, Accenture have been named in the PIL. The techies have appealed in the PIL, that 'white-collared slavery prevailing in the state in the name of employment' should end.
bt cotton

बीटी मुळं कापूस उत्पन्न वाढलं हा दावा चुकीचा: तज्ञ

२००५-२००६ हे बीटी बियाणे लागवडीचे प्रमाण व मुलभूत वर्ष मानून आकडेवारी बघितल्यास असं दिसते की २००२ साली कापसाचे सरासरी उत्पादन हेक्टरी १९१ किलोग्रॅम होते. २००४-२००५ साली ते ३१८ किलोग्रॅम प्रतिहेक्टर झाले. तीन वर्षात कापसाच्या सरासरी उत्पादनात ६६ टक्के वाढ झाली असा निष्कर्ष निघतो. पण खरी मेख इथेच आहे. अभ्यासकांच्या आकडेवारीनुसार उत्पन्नाचा हा आकडा फुगलेला दिसत असला तरी त्याच्यामागे बीटी तंत्रज्ञान नसून इतर अनेक छुपे घटक आहेत.
asha workers

ASHA workers brave rains as strike enters eighth day

ASHA (Accredited Social Health Activists) workers have constantly been on strikes across the state from time and again. This time around, in multiple districts such as Solapur and Kolhapur, it is the 8th consecutive day of their protest to demand a hike in their meagre remuneration.
Gadchiroli

No contact with more than 100 villages in flooded Gadchiroli

Heavy rains in Gadchiroli have caused the Parlakota river to overflow, thus submerging more than 200 villages in the district under water. While almost 500 civilians have been rehabilitated by authorities, contact with more than hundred villages is yet to be established to initiate any rescue operation.
News 18 Hindi

Medha Patkar ends hunger strike for flood victims after talks with govt

Patkar went on an indefinite hunger strike in Madhya Pradesh’s Barwani district demanding rehabilitation of people in flood affected districts of Barwani, Dhar and Aliraipur. She had also demanded opening up the channel gates of the Sardar Sarovar dam, as rising backwaters have flooded areas around Barwani.
chunabhatti

चुनाभट्टी-लाल डोंगर प्रकरणात पोलिसांच्या ढिसाळ कामगिरीविरोधात आंदोलन, भेदभावाचा आरोप

चुनाभट्टी पोलीस ठाण्याबाहेर गेल्या दोन दिवसांपासून भिम आर्मी संघटना तसेच वेगवेगळ्या आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांशी जेव्हा आम्ही इंडी जर्नलतर्फे बोललो तेव्हा त्यांची बाजू वेगळीच होती.
farmers agitation jalna

The farmer is being duped for the profits of insurance companies

A sum of Rs. 2,117 crores 14 lakh was the amount paid by farmers including government to the insurance companies in the last financial year. However, only Rs. 1,669 Crores, 52 lakh were received by farmers as compensation towards the loss incurred in the relevant period, making it a further loss-making transaction for the farmers.
Subramanyam Swami

मुंबई विद्यापीठात आयोजित हिंदुत्व आणि झायनवाद कार्यक्रमावरून वाद

मुंबई विद्यापीठामध्ये २६ ऑगस्ट रोजी कॉन्सुलेट ऑफ इस्राएल व इंडो-इस्राएल फ्रेंडशिप असोसिएशन द्वारे 'Leaders' Idea of the Nations in the context of Zionism-Hindutva' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
kashmir

आम्हाला आमचं सत्य मांडण्यासाठी झगडावं लागतं, त्यामुळं सत्य मांडण्याची किंमत आम्हांला माहित आहे

इथल्या पत्रकारांची व माध्यमांची परिस्थिती, त्यांचे प्रश्न, त्यांची आव्हानं, त्यांची स्वप्नं, त्यांच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी त्यांनाच बोलतं करणं अधिक गरजेचं आहे. त्याचा प्रत्यक्ष काश्मिरमध्ये जाऊन केलेला हा रिपोर्ताज.
Sangli Floods

As floods recede, students worry for their marksheets, documents

“It’s like the water has robbed me of all my qualifications. All my passing certificates, marksheets, my identity proofs, are gone,” sighed Pradeep. Pradeep’s worries are echoed by almost all the youngsters in the flood affected areas in Western Maharashtra. While some of them managed to save their essential documents before being rescued, most of them could not.
कविता कृष्णन

काश्मिरची अवस्था या क्षणी बंदीखान्यासारखी आहे: फॅक्ट फाइंडिंग अहवाल

९ ते १३ ऑगस्ट २०१९ या काळात महिला अधिकार कार्यकर्त्या कविता कृष्णन, अर्थशास्त्रज्ञ ज्यो ड्रेझ, जनवादी महिला संघटनेच्या मैमुना मोल्लाह आणि एन.ए.पी.एमचे विमल भाई यांनी जम्मू काश्मिरमध्ये सखोल पाहणी केली आणि काश्मिरच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. तो काल १४ ऑगस्टला रोजी ‘काश्मिर केज्ड’ नावाने प्रकाशित झाला आहे.

Locating the Indian Queer within the Tyranny of a Heterosexual Marriage

If you apply Michel Foucault’s theory of the queer in the Indian context, 95% of Indian queer male population is not gay but homosexual. To simplify Foucault’s distinction, homosexuals are satisfied with the gratification of their base physical needs (in India, the post-AIDS crisis led to the coinage of the term MSM – Men who have Sex with Men). Being gay, however, is a lifestyle choice. It is an intellectual activity. It demands rejecting the existing structure and creating new ones. Like any other intellectual activity, for its survival, gay identity too needs a nursing environment.
EC Vehicle

Suspicious movement of EVMs raises eyebrows in Solapur

Amid heavy flood situation across the western parts of Maharashtra, a Vanchit Bahujan Aghadi (VBA) member has released two videos of EVM machines being suspiciously transported in two trucks, raising eyebrows just ahead of the assembly elections.
Dhairyasheel Mane

Amid floods, young Sena MP earns praise for owning to failures of gov, alleges negligence

The Member of Parliament, Dhairyasheel Mane, who represents the Hatkanangale constituency for the ruling Shiv Sena in the lower house of the parliament, criticised the Maharashtra government, where his party is a member of the ruling coalition, for showing negligence towards the flood affected areas of the state and its victims.
Devendra Fadnavis

Fadnavis faces flak for election campaigning amid Maharashtra flood

After facing flak for prioritising his Maha Janadesh tour over the floods in Maharashtra, Chief Minister Devendra Fadnavis finally surveyed the flood affected areas in Kolhapur on Friday. The flood situation, owing to incessant rains in western Maharashtra has affected nearly 51,000 people in 200 villages along with 67,000 hectares of crops.
Farmguide India

पीक विमा योजना : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील सदोष तरतुदी आणि अंमलबजावणी मुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई पासून वंचित ठेवून हजारो कोटी रुपये मलिदा विमा कंपन्या हडप करीत आहेत. हे प्रमाण अत्यंत भयावह आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यामागे एक कोटी रुपये विमा कंपन्या मिळवीत आहेत.
RTI

Amendment to RTI spark protests, civil society orgs to mobilise

The new bill amends section 13 and section 16 of the Right to Information Act 2005. Where earlier, the Central Chief Information Commissioner and the Information Commissioner’s term was held at 5 years or until the age of 65 (whichever is earlier), the amendment states that the appointment and term of these officers will now be held responsible by the central government.
juna bazaar

Police ban hawkers on traditional days of Juna Bazaar stalls

On July 23, an order was issued by the Joint Police Commissioner (Law and Order) Ravindra Shisve, imposing a 30-day experimental ban on selling any kind of goods at the Juna Bazaar chowk. The order, which was issued after a proposal made by the traffic control branch, also declared the area between the Juna Bazaar chowk to Kumbharve chowk as a no-parking zone.
Sugarcane cutters

The curse of being a sugarcane cutter

Sugarcane cutters from Beed and their families are left in appalling conditions due to the drought, extreme poverty, seasonal migration and lack of alternative employment. Despite having a marginal piece of land in their names, they are forced to migrate every season to work as sugarcane cutters in the sugar belt of western Maharashtra, Telangana, Karnataka and few parts of Andhra Pradesh.
manvendra gohil

मुलाखत: अस्तित्वाच्या शोधातला समलैंगिक राजकुमार

या राजकुमाराचे नाव मानवेंद्रसिंह गोहिल. २३ सप्टेंबर १९६५ ला यांचा जन्म झाला. वयात येतायेता मानवेंद्रला कळाले की तो समलैंगिक आहे आणि १४ मार्च २००६ ला त्याने तसे सर्वांसमोर घोषित केले आणि ही बातमी गुजरातच्या सर्वच वर्तमान पत्रातून राज्यात आणि देशात पसरली. तिथून सुरु झालेला प्रवास आणि मग त्याची समलैंगिक समाजबद्दलची जाणीव हया मुलाखतीद्वारे मांडली आहे.
Akash Bhosale

If no action is taken against university officials, I will set myself on fire

“My life is under threat. If no action is taken, I will set myself on fire. I expect action against the accused immediately, the lethargic response by the police is condemnable,” says Akash Bhosale, the student who registered a complaint against four varsity officials under the SC/ST Prevention of Atrocities Act including vice-chancellor Dr. Nitin Karmalkar, on 6th July this year.
Modi Gandhi

Modi's obsession with Gandhi

During the Lok Sabha election campaign and Modi’s speeches saw him almost vilifying Jawaharlal Nehru, the Modi government, on the other hand, has shown much more generosity towards Mahatma Gandhi. The 150th birth anniversary of Mahatma Gandhi has been taken up by the Union Government with the kind of fervour that no other leader’s memorial might have seen in the country’s history.
sunil chhetri

मेसीला मागे टाकत सुनील छेत्री बनला जगातला २ऱ्या क्रमांकाचा गोल मेकर

अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉल खेळाडू लिओनेल मेसीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च गोल करणार सक्रिय फुटबॉलपटू म्हणून स्थान पटकावले आहे.
kondhwa building

Government collected Cr. 32, 632 in construction workers cess, spent just Cr.7516

Building and other construction workers are one of the most numerous and vulnerable segments of the unorganized labour in India. The work is also characterized by its casual nature, the temporary relationship between employer and employee, uncertain working hours, lack of basic amenities and inadequacy of welfare facilities.
msp

MSP hike: too little, too late

On Wednesday, the Central Government of India announced the much awaited and discussed MSP for major Kharif crops. Agricultural Minister Narendra Singh Tomar, along with Information and Broadcasting Minister Prakash Jawadekar, announced the ‘hike’ ranging from 1% to 9% in MSP.
wari

Wari in the times of Whatsapp

Usage of social media and technologyis being conveniently used to enhance the palakhi pilgrimage in the last few years. It is interesting to see that the palakhi tradition is being practiced since decades, and has managed to survive through the changing times, whilst acknowledging the contemporaries and taking them along.
गणित

One three things I hate about Math

While all they apparently wish is to try and make Mathematics easy and comfortable for our children, it seems like the Balbharti has highly misread the signs of distress of the ‘Maths Haters Club’.
litchi

It's not just the Litchi

More than 100 children, all aged below 10 years, have succumbed to what is medically known as the acute encephalitis syndrome (AES), a disease categorised by drop in blinood sugar level which affects consciousness.
आर्यन खडसे

लहानग्याला फरशीचे चटके देणाऱ्याला अटक

आर्यनवर झालेल्या या अमानुष अत्याचाराचा निषेध सर्व स्तरातून होत असून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक समाजिक संघटना कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत.
पोलीस लाईन

तडजोडी करत जगणारी पोलीस लाईनची कुटुंबं

पोलिस वसाहतीत राहण्यात जितका फायदा आहे तितकाच त्रासदेखील आहे. एक दिवसाआड येणारे पाणी, अस्वच्छता, वीज नसणे आदि समस्यांना येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून तोंड द्यावे लागत आहे. पुण्यात ५००० पेक्षा जास्त परिवार हे पोलिस वसाहतीत राहतात.
शेतकरी

निषिद्ध जीएम बियाणं पेरणं हा कायद्याचाच नव्हे आंतरराष्ट्रीय मानकांचा भंग

सोमवारचे अकोलीचे आंदोलन प्रतिकात्मक होते. देशातील शेतकऱ्यांनी कायदा हातात घेत फक्त मान्यता नसलेले एक बियाणे रूजविले आहे. यानिमित्ताने येत्या काळात जनुकीय संशोधित बियाणांच्या बाबतीत अभ्यासपूर्ण तोडगा काढणे ही महत्त्वाची जबाबदारी सरकारवर येऊन ठेपली आहे.
Alka

Singles screens seek a final release

According to the Maharashtra Regional and Town Planning Act of 1966, single screen cinemas in the state cannot be shut down or used for any other commercial purposes, leaving the owners stranded and seeking help from the government in hopes of getting the act is amended.
EVM

निवडणुकांवर एव्हीएमची भुताटकी?

२०१९ च्या भारतीय लोकसभा निवडणुकांमध्ये कोणता पक्ष विजयी झाला, कुणाचा पराभव झाला यापेक्षा सगळ्यात जास्त चिंतित करणारा पराभव म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाचा होय. फक्त राजकीय पक्षच नव्हे तर अनेक मतदारांची विश्वासार्हता व आदरही निवडणूक आयोगानं गमावलाय.
pride pune

The rainbow soars higher, and above all stereotypes

“The rainbow soars higher, and above all stereotypes,” said Ayushi, who came out as a lesbian today at Pune’s 9th Pride Walk. Ayushi has known about her sexuality for 6 years and planned to tell her family about it during the pride walk.
हिंदी जानकारी

Almost 64 percent smokers want to quit but can't : Study

According to a report, cigarettes and khaini are the most popular in urban areas, while beedi and gutka are popular in rural areas. Needless to say, these are also the number one cause of death by tobacco in their respective regions.
Japan Nagaland

Film Review: Japan in Nagaland

‘Japan in Nagaland’, a 52-minute documentary, is primarily about the COSFEST (costume festival) that is held in Nagaland. Just like the events of Comic-Con, a lot of people come to this festival dressing up as one of their favorite characters, either from comics or films.
पुनाळेकर

संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना १ जूनपर्यंत पोलीस कोठडी

“दाभोलकर हत्या प्रकरणातील शस्त्रं नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरनंच शरद कळसकरला दिला तर विक्रम भावेनं दाभोलकरांच्या हत्येसाठी रेकी केली” असा दावा सीबीआयनं आज पुणे सत्र न्यायालयात केला. दोघांनाही न्यायालयानं १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
Disha Shaikh

ट्रान्सजेंडर प्रवक्तीला टी. वी. चर्चेतून वगळलं

वृत्त वाहिन्यांवर आता एक्झिट पोल्सच्या चर्चा झडतायत. या राजकीय चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये नेहमी स्त्रिया, लैंगिक अल्पसंख्याक, धार्मिक अल्पसंख्यांकांचा पुरेसा सहभाग दिसत नाही, त्यातच वंबआच्या ट्रान्सवुमन प्रवक्त्या दिशा शेख यांना, ‘पुरुषी’ आवाजामुळे टीवी ९ मराठीवरील चर्चेतून वगळण्यात आलं.
Tejas Harad

वाडा ते ऑक्सफोर्ड - पत्रकार तेजस हरडची झेप

पालघर जिल्ह्यातल्या एका लहानशा गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला तेजस आज इकनॉमिक अ‍ॅंड पॉलिटिकल वीकलीसाठी काम करतो. तेजसला अलीकडेच ‘रॉयटर्स’ या नामवंत आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थेच्या फेलोशिपअंतर्गत इंग्लडमधल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठात माध्यमांशी निगडीत संशोधन करण्याची संधी मिळाली आहे.
रंजन गोगोई

न्यायसंस्था उत्तरदायित्व टाळू शकत नाही

खरं-खोटं याचा निष्कर्ष नि:पक्ष चौकशीशिवाय ‘कुणीही’ काढणं चूकच ठरेल. ही घटना ‘कामाच्या ठिकाणी होणार्‍या लैंगिक छळाची’ घटना आहे व त्या अनुषंगाने चौकशी करण्याचे अधिकारक्षेत्र व जबाबदारी संबंधित कायद्याअंतर्गत स्थापन केलेल्या अंतर्गत समितीची आहे. स्वत: सरन्यायाधीशांनाही त्या चौकशीचे अधिकारक्षेत्र नाही.
Drought Marathwada

Post election, Marathwada goes back to tackling drought

The dust of the Loksabha election campaigns has settled. Speculations are lingering in the air about who will be the winners and losers, but the farmers and villagers in the middle of a drought region in Maharashtra are facing a severe water scarcity and a major agrarian crisis.
NULL

व्हिडियो: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, विचार माणसाला अधिक प्रगल्भ आणि बनवतो

स्टार प्रवाह वाहिनीवर मेपासून प्रसारित होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर - महामानवाची संघर्षगाथा या मालिकेचं पटकथा लेखन कांबळे यांनी केलं आहे. जात वर्ग स्त्री प्रश्नांना आजच्या दृष्टिकोनातून भिडणारी महत्वाची लेखिका म्हणून तिच्या लेखनप्रवासाबद्दल तिच्यासोबत केलेला हा संवाद.
इंडिया टुडे

ईव्हीएमवरची शंका चुकीची निघाल्यास मतदाराला तुरुंगवास

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईवीएममध्ये मतदान केल्यावर मतदाराला आपल्या मतदानाबाबत काही बिघाड झाल्याची शंका आल्यास तो केंद्रातील ऑफिसरकडे तक्रार करु शकतो, मतदान प्रक्रिया तपासल्यावर त्यात काही दोष आढळला नाही, तर मतदाराला सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.
टाटा

एलआयसीनं टाटा सन्समधून काढून घेतले २९३० कोटी

टाटा सन्सचं खाजगी कंपनीत रूपांतरण झाल्यानंतरही यामध्ये एलआयसीनं केलेली २९३० कोटींची गुंतवणूक काढून घेतली नव्हती. विमा अधिनियम कलम २७ अ नुसार बेकायदेशीर आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाल्यानंतर एलआयसीनं २९३० कोटी रुपये टाटा सन्समधून काढून घेतले आहेत.
prison harrasment

पाच मुस्लिम तरुणांचा पोलीस कोठडीत छळ झाल्याचे निष्पन्न

जालन्यातील पाच मुस्लीम तरुणांना २०१६ मधल्या एका खटल्यातून न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. मात्र त्यांचा पोलीस कोठडीतला छळ हे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लघंन असल्याचं राज्य मानवी हक्क आयोगाच्या निदर्शनास आलं आणि त्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईचा आदेश आयोगानं दिलाय.
victim

पाच मुस्लिम तरुणांचा पोलीस कोठडीत छळ झाल्याचे निष्पन्न

जालन्यातील पाच मुस्लीम तरुणांना २०१६ मधल्या एका खटल्यातून न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं. मात्र त्यांचा पोलीस कोठडीतला छळ हे त्यांच्या मानवी हक्कांचं उल्लघंन असल्याचं राज्य मानवी हक्क आयोगाच्या निदर्शनास आलं आणि त्यासाठी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात कठोर कारवाईचा आदेश आयोगानं दिलाय.
kimava

निवडणूका आणि टू स्टेप थेअरी

आपण वाचत असलेलं वर्तमानपत्र, रेडियोवरल्या बातम्या आणि टीव्ही, मोबाईल इंटरनेट यांचा नकळत परिणाम आपल्यावर होत असतो. तुम्ही अग्रलेख वाचला. थोड्या वेळाने किंवा नंतर कधी तरी त्याच विषयावर तुम्ही चर्चा करताना वाचलेला अग्रलेख तुमची मते तयार होण्यावर परिणाम करत असतो.
Banjara Holi

तांड्यावरची होळी

होळीचं स्वरूप आणि बंजारा समाजाची लोकपरंपरा पाहता वैदिक हिंदू आर्यांचा आणि होळीचा अग्नीपुजेव्यतिरिक्त काही संबंध आढळत नाही. नागर हिंदू समाजात फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या रात्री होळी पेटवण्याची परंपरा आहे. मात्र गोर बंजारे त्या रात्री फक्त होळी रचून ठेवतात.
असिमानंद

स्वामी असीमानंदसह चार जणांची निर्दोष सुटका

१८ फेब्रुवारी २००७ ला दिल्लीहून लाहौरला जाणाऱ्या समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. ६८ नागरिकांचा या स्फोटात मृत्यू झाला. ३० पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक यात मृत्यूमुखी पडले होते. तब्बल बारा वर्षांनंतर पंचकुला एनआयए कोर्टानं आज या खटल्याचा निकाल दिलाय.
स्नेहा काळे

मुलाखत: स्नेहा काळे, लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ट्रान्सवुमन

स्नेहा काळे या लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या ट्रान्सवुमन आहेत. घाटकोपरच्या रमाबाई नगरमध्ये राहणाऱ्या काळे या उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत. अनेक दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी निवडणूक लढवायची असा निर्धार त्यांनी केलाय. इंडी जर्नलनं केलेला हा संवाद.
राष्ट्रवादी

महाआघाडीतच माकप - राष्ट्रवादी आमने सामने

दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी महाआघाडीनं उमेदवार न देता माकपला पाठिंबा द्यावा अशी माकपची अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादीनं धनंजय महालेंना इथं उमेदवारी दिलीय तर माकपनंही काल विद्यमान आमदार जीवा पांडू गावित यांची उमेदवारी जाहीर केली.
Kolse Patil

वंचित बहुजन आघाडी आरएसएसला मदत करत आहे: बी.जी कोळसे पाटील

लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता मात्र ते वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढणार नाहीत. वबआ कडून कॉंग्रेसला संपवण्यासाठी आरएसएसला मदत केली जातेय, असं यामागचं कारण कोळसे पाटील यांनी सांगितलंय.
pansare

गोविंद पानसरे हत्येच्या तपासाची देशात थट्टा: मुंबई उच्च न्यायालय

कॉ. गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील संथगतीनं सुरु असलेल्या तपासामुळे मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला कडक शब्दांत सुनावलं आहे. कोर्टानं ताशेरे ओढण्याची ही पहिली वेळ नाही मात्र यावेळी कोर्टानं राज्याच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना स्पष्टीकरणासाठी कोर्टासमोर येण्याचा आदेश दिलाय.
Marath Morcha

चार वर्षात मराठा समाजाला काय मिळालं?

५८ मोर्चे, मूक मोर्चा ते ठोक मोर्चा अशा अनेक आंदोलनातून मराठा समाजानं आरक्षण, शेतकऱ्याला कर्जमाफी, हमीभाव या मागण्या केल्या. सत्ताधाऱ्यांनी आपला कार्यकाल संपण्याआधी १६ टक्के आरक्षणाची घोषणा केली, मात्र मराठा समाजाच्या पदरात खरंच काय पडलं याचा हा लेखाजोखा.
How's the josh

Bollywood’s war hype and a curious document leaked by Wikileaks

A 2010 leak from Wikileaks, which contains a diplomatic cable by an CIA operative from London, describes that officials from Washington had met with persons in touch with Bollywood producers and actors and offered collaboration and funds to insert ‘anti-extremist content in Bollywood films.
election_commision_india

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक घोषित

भारतीय निवडणूक आयोगानं आज संध्याकाळी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. ११ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार असून एकूण ७ टप्प्यात ही निवडणूक होणार आहे.
N Ram

राफेल प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी: एन राम

राफेल प्रकरणाबाबतच्या बातम्यांमुळं चर्चेत असलेले ‘द हिंदू’ वृत्तपत्राचे माजी संपादक एन. राम म्हणाले, की राफेल प्रकरणात सरकारने घेतलेल्या अनेक संशयास्पद निर्णयामुळं या प्रकरणाला भ्रष्टाचाराची दुर्गंधी आहे. ते रविवारी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई, इथं झालेल्या ‘मुंबई कलेक्टिव्ह’ या कार्यक्रमात बोलत होते.
Bashirbi

The unrelenting feminism of Bashirbi Ismail Shaikh

70 years back, she chose not to wear the Burkha, she struggled as a single woman, did not let people’s gossip and taunts affect her and going even further, cultivated these feminist values in her next generations too.
Adivasi Schools

राज्यातल्या ८ आदिवासी आश्रमशाळा होणार बंद

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या २ शासकीय आश्रमशाळा, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रत्येकी २ शाळा, अशा एकूण ८ आदिवासी आश्रमशाळा जून २०१९-२० पासून बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. २३ जानेवारीच्या या जीआरमध्ये, या शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थी संख्या कमी असल्याचं कारण दिलं आहे.
vastalya_special_school_pune

विशेष बालकांच्या शाळेत अल्पवयीन मुलीला मारहाण

देहू रस्ता इथल्या ‘वात्सल्य’ या विशेष मुलांच्या शिक्षण संस्थेत १५ वर्षीय मुलीला मारहाण केली असल्याचा आरोप तिच्या पालकांनी केलाय.११ फेब्रुवारीला ही घटना घडली. संस्था प्रमुखांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष न घातल्यानं आज मुलीच्या पालकांनी बाल कल्याण समिती आणि चाकण पोलिसांत तक्रार केली आहे.
Students outside FTII to support Shriniwas Rao

एफटीआयआयचा विद्यार्थी राहतोय इन्स्टिट्यूटच्या गेटबाहेर

एफटीआयआयमधील श्रीनिवास राव आणि मनोज कुमार या विद्यार्थांना प्राध्यापकांशी गैरवर्तन केल्याच्या आरोपाखाली निलंबित केलं असून त्यांना हॉस्टेलबाहेर काढण्यात आलं आहे. मनोज कुमार काही दिवसांआधीच कॅम्पसबाहेर पडला असून प्रचंड मानसिक तणावाखाली आहे.
GullyBoy

‘गलीबॉय’- धारावीतून साउथ बॉम्बेवर उडालेला चिखल

ही फक्त मुरादची गोष्ट नाही. धारावीसारख्या गटारातून आलेला, नाही रे वर्गातला तरुण, रॅपच्या माध्यमातून आपल्या अंगाला चिकटलेली घाण घेऊन ‘आहे रे वर्गात येतो’ आणि ही गटार ‘तुम्हीच’ तुंबवून ठेवलीय, हे कवितेतून ठासून सांगतो.
Regatta

Regatta in the drain

While boat clubs world over have a certain quality of environment to function in, Regatta participants are practicing in waters as mosquitoes hover over them and pigs spectate from the swamp on the banks.
Budhan Theatre

Budhan theatre group to perform in the U.S with Rohingyas

A group of Budhan theatre artists, along with members of the Bhasha research center of Gujarat have been invited for a cultural exchange programme along Rohingya artists from Myanmar by the United States Department of State for Culture. The program is being hosted by University of Northern Colorado.
Sabarimala

The long struggle before Sabarimala

The sense of history is something that the current movement regarding the issue of women entering Sabrimala, lacks. The current issue is to be seen in relation, without detaching it from, the history of the fight for temple entry by both Dalits and women.
anand teltumbde

विचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका

आनंद तेलतुंबडे यांना पोलिसांनी केलेली अटक आज पुणे सत्र न्यायालयानं बेकायदेशीर ठरवली. तेलतुंबडे यांची त्वरित मुक्तता करण्याचा आदेश न्यायालयानं दिल्यानं त्यांना मुक्त करण्यात आलं आहे. पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे, असंही सत्र न्यायालयानं नमूद केलंय.
प्रवीण बांदेकर

लवकरच प्रकाशित होतंय ‘इंडियन अ‍ॅनिमल फार्म’ [इन फोकस: प्रवीण बांदेकर]

कोकणातलं बदलतं सामाजिक पर्यावरण, माणसांमधलं तुटलेपण संवेदनशीलपणे चितारणारा हा लेखक आजच्या परिस्थितीत लेखकांवर असलेल्या भय - दहशतीला झुगारुन प्रसंगी त्याची किंमत मोजून लिहित राहणारा लेखक आहे. प्रवीण बांदेकर यांची मुलाखत.
Activists

पुणे सत्र न्यायालयाने आनंद तेलतुंबडेंचा जामीन फेटाळला

एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांचा जामीन अर्ज आज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळून लावला. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयानं हा निकाल दिला आहे.
Sessions

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण

एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात सरकारी पक्षानं आज जामीन अर्जावर युक्तीवाद केला.
Anand Teltumbde

आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी

एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सत्र न्यायाधीश के.डी.वडणे यांच्या न्यायालयात बचाव पक्षानं जामीन अर्जावर युक्तीवाद केला.
प्रकाश आंबेडकर

जागावाटपापेक्षाही काँग्रेसने संघाला संवैधानिक विरोध करावा ही आमची मागणी : प्रकाश आंबेडकर

इंडी जर्नल इन फोकस मध्ये प्रियांका तुपे यांच्याशी बोलताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख व भारिप बहुजन महासंघाचे नेते बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, म्हणाले, की काँग्रेस सोबत युती करण्यात अडचण जागावाटपाच्या प्रश्नावरून कमी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संवैधानिक विरोध करण्यावरून आहे.
BT Cotton

कापसावर बीटीची मक्तेदारी

सर्वोच्च न्यायालयानं ८ जानेवारीला एक निर्णय दिला. मॉन्सॅन्टो या अमेरिकन बियाणे कंपनीला तिच्या बीटी कॉटन या तंत्रज्ञानावर पेटंट (बौद्धिक संपदा हक्क) मागण्यास कायदेशीर परवानगी मिळाली आहे.
Nayantara

अखेर नयनतारा सहगल महाराष्ट्रात

९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण अपमानकारकरित्या साहित्य मंडळाने रद्द केलं होतं. यानंतर साहित्य संस्कृती क्षेत्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्याभोवती निर्माण झालेल्या वादळानंतर आता मुंबईतील एका कार्यक्रमात रसिकांना सहगल यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
Ordinance Factory

संरक्षण कामगारांचा संप

भारतातील संरक्षण क्षेत्रातील ४ लाख नागरी कर्मचारी २३ ते २५ जानेवारी दरम्यान तीन दिवस संपावर गेले आहेत. १ जानेवारी २००४ पासून सेवेत भरती झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनीच निवृत्तीवेतन योजना लागू करणे व या क्षेत्रातले खाजगीकरण रोखणे, या मागण्या संपाच्या केंद्रस्थानी आहेत.
अशा मुथाळने

पाड्यावरची पोर ओलांडते अडचणींचा डोंगर

२४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन आहे. त्यानिमित्ताने जुन्नर भागातील आदिवासी मुलींच्या माध्यमिक - महाविद्यालयीन शिक्षणातली आव्हानं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. उन्हाळा - हिवाळ्यातल्या सुट्टीतही साखरझोपेतून उठून त्या मजूर अड्ड्यावर जातात, शेतमजुरी करुन शिकतात.
anand teltumbde

तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर 29 जानेवारीला सुनावणी

एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणातील संशयित आरोपी असलेले विचारवंत आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन अर्जावर आज पुणे सत्र न्यायालयात सुनावणी होती. सरकारी वकील उज्जवला पवार यांचा जामीन अर्जावर ‘से’ दाखल झाला नसल्याने पुढील सुनावणी २९ जानेवारीला ठेवण्यात आली आहे.
ASO

त्यांना ‘आंबेडकर’ नावाची एलर्जी

आज रोहित वेमुलाचा स्मृतीदिन. यानिमित्ताने रोहितच्या आत्महत्येनंतर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनांतून शैक्षणिक कॅम्पसमधील दलित - आदिवासी विद्यार्थींना मिळणाऱ्या सर्वांगीण विकासाच्या संधी आणि वातावरण या बाबींमध्ये काही बदल झालेत का - दलित विद्यार्थ्यांना काय वाटतं यावरचा हा रिपोर्ट.
manual scavenging

सफाई कामगारांच्या मृत्यूविरोधात फौजदारी खटले चालवावेत

मानवी मैला माणसाने साफ करणं कायद्यानं प्रतिबंधित असतानाही हे काम माणसांना करावं लागतं. यामध्ये आजवर १७०० पेक्षा जास्त कामगारांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूंविरोधात आयपीसी ३०४ नुसार गुन्हे दाखल करुन फौजदारी खटले चालवले जावेत,अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे.
BEST

मुंबईत ३ दिवसांपासून ‘बेस्ट’ कर्मचारी संपावर

विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी मुंबईत बेमुदत संपाची हाक दिली आहे. सलग तिसऱ्या दिवशी कामगारांच्या एकीमुळे संप यशस्वी झालाय, मात्र शिवसेनेची युनियन असलेल्य़ा बेस्ट कामगार सेनेनं संपाला पाठिंबा दिलेला नाही.
Dhanushkodi

An ocean of issues

What is pertinent to note is that by reducing the No Development Zone in some areas to mere 50m from the high tide line, coastal areas have been thrown open to commercial interests like tourism, industrialisation and real estate.
चैत्राम

बारीपाडा साधतंय शाश्वत विकास

१३ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त बारीपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार पुण्यात उपस्थित होते. यावेळी लोकसहभागातून दुर्गम आदिवासी पाड्याचा विकासाचा प्रवास त्यांनी उलगडला.
Halima Ejaz

हलिमाच्या पत्रकारितेतला 'अनहर्ड' इंडिया

बुजुर्ग लोक म्हणायचे, नकाब नही पहनती। सायकलपर आवारा घुमती है. पती की बराबरी करती है, “लेकिन मैने किसी की कुछ सुनके अपना काम रुकने नही दिया”. आज पत्रकार दिन, यानिमित्ताने झारखंडमधल्या खेड्यातल्या एका महिला पत्रकाराच्या संघर्षाची ही कहाणी.
Parandaman marriage

Suspicious suicide of Dalit youth from Tamil Nadu near Pune

Parandaman a 26-year-old boy from Cuddalore in Tamil Nadu was found dead on Friday afternoon in a hotel in Khed, Pune district. While the Police have registered it as a suicide case, his parents have alleged that he was murdered in the name of caste honour.
Dr. Narendra Dabholkar Andure

तपासात प्रगती नाही, सीबीआयला आरोपपत्रासाठी मुदतवाढ

दाभोलकर हत्या प्रकरणात सचिन अंदुरे व शरद कळसकर या आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास ४५ दिवसांची वाढीव मुदत घेऊनही सीबीआयकडून तपासात प्रगती नाही. आज सीबीआयला न्यायालयाने आणखी ४५ दिवसांची मुदतवाढ दिलीय. सीबीआयच्या गलथानपणामुळे याआधी अमोल काळेसह तिघांना जामीन मिळाला आहे
Korku

The free men of the Satpuras

Until few years ago, the resources Korkus used in their everyday life, from the roo to the musical instruments, would come from the forests around them. This isolated life had some limitations, but it had it's benefits too. Korkus are now finding their ways to deal with the 'outside' world.
ट्रान्सजेंडर मोर्चा

ट्रान्सजेंडर बिलचा किचकट तिढा

त्यातील प्रावधानं पाहता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं तर तो ट्रान्सजेंडर्सच्या गळ्यात सोन्याचा फास ठरेल. २०१६ च्या मसुद्यात तब्बल २७ सुधारणा केल्यानंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर ट्रान्स समूहाने आनंद मानण्याऐवजी त्याचा निषेध करत देशभरात अनेक ठिकाणी विधेयकाचा मसुदा जाळला.
kilvenmani

किलवेनमनीची ५० वर्ष 

तामिळनाडूच्या नागपट्टीनम भागातल्या किलवेनमनी (किझवेनमनी) गावात २५ डिसेंबर १९६८ रोजी ४४ दलित, ज्यात ६ पुरुष, १६ महिला आणि २३ लहानग्यांचा समावेश होता, त्यांना एका झोपडीत बंद केलं गेलं. त्यानंतर झोपडीला आग लावून देण्यात आली.
Anganwadi Workers

The Nursery needs nursing

With total apathy from the politicians and government officials and irregular distribution of the funds among the Central and State governments, the plight of the Sevikas and Madatnis at the Anganwadis across the state continues to be quite the same around two years after they began their protests.
Mohammad Sadiq Shaikh

न्यायाच्या प्रतीक्षेत मोहसीन शेखच्या वडिलांचा मृत्यू

हडपसरमध्ये २०१४ मध्ये आक्षेपार्ह पोस्ट्स फेसबुकवर दिसल्याने, भडकलेल्या दंगलीत मोहसीन शेख या तरुणाचा खून करण्यात आला होता. या खटल्यात न्याय मिळवण्यासाठी वणवण करणाऱ्या मोहसीनच्या वडिलांचा सोमवारी मृत्यू झाला. ही लढाई लढण्याची जबाबदारी आता मोहसीनचा धाकटा भाऊ मुबीनवर आली आहे.
Gadling

जप्त डेटाच्या प्रतिकृतींअभावी जामीनाला विरोध कसा? - अॅड. गडलिंग

एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक डेटाच्या मिरर इमेजेस आरोपपत्र कोर्टात दाखल केल्यानंतरही आपल्याला मिळाल्या नाहीत, जामीनावरील निकालाआधी ही कागदपत्रे आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी अॅड. गडलिंग यांनी कोर्टाकडे केली आहे.
कंजारभट

पोलिसांना न जुमानता अल्पवयीन तरुणीचा विवाह

१५ वर्ष वय असणारी ही मुलगी कंजारभाट जमातीची असून ती वाघोली परिसरात तिच्या आई – वडिलांसोबत राहत होती. मुलीचे आई वडिल दारुविक्रीचा पारंपरिक व्यवसाय करतात. रावळकर (मुलीचे) कुंटूंबियांनी कोल्हापूरला नेऊन तिचे लग्न लावले आहे.
BJP Loss

विरोधकांचा धुमाकूळ!

एकूण निकाल पाहता २०१४च्या लोकसभा निवडणुकांवर भाजपचा असलेला प्रभाव या विधानसभा निवडणुकांवरून पुरता नाहीसा झाल्याचं चित्र आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.
McCarthyism

मॅकार्थीझमचं भारतीय वर्जन

मानवाधिकार कार्यकर्ते हे कायम राज्यसंस्थेच्या विरोधी, फुटीतरतावादी, देशविघातक असतात, असा अपप्रचार अनेक पातळ्यांवर केला जातो. मानवाधिकार कार्यकर्ते यांच्याकडे बघण्याची ही दृष्टी तिचा परिणाम आणि मानवाधिकार संघर्षाचे महत्व, याचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.
the wild pear tree

IFFI Goa roundup

Entering its 49th year, IFFI, the International Film Festival of India, 2018 edition, took place in the pristine lands of Goa from the 20th to 28th November. But, there was hardly anything satisfying about this festival in almost every way imaginable.
NULL

आंबेडकरवादी २.०

जगभर बदल घडत असताना बाबासाहेबांचे अनुयायी बदलत नसतील तर विशेष.
Babasaheb

The man behind a million smiles

An attempt to canvas the gathering of lakhs of followers of Dr. B.R Ambedkar, India's most prominent social revolutionary and jurist.
Kisan March

Reminding Delhi

Thousands of farmers from various parts of the country came together in Delhi on November 29th and 30th, breaking all barriers of caste, religion or economic class between them, to make their distressed voices heard by this 'deaf' government and the nation.
Maratha  Reservation

Shocking findings emerge about Marathas

According to the report, 70 percent of the Maratha families live in 'kuchcha' (incomplete, non-concrete) houses, out of which 37 percent live in the temporary shelters built in the fields. Rate of suicides in Maratha community too is found to be alarmingly high.
Sentinelese

सेंटिनली आदिवासिंचा एकांताचा हक्क

अंदमान हा एकूण ५७२ बेटांचा समूह असला तरी त्यातील फक्त ३६ बेटांवरच बाहेरचे लोक जाऊ शकतात. निकोबार बेटावर पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. भारत सरकारनं या बेटांवर वास्तव्यास असणाऱ्या जारवा यांसारख्या पाच जमातींना मूळ आदिम जमातींचा दर्जा दिला ज्या बाहेरील व्यक्तींबरोबर संपर्क नसण्यासाठी प्रसिद्ध आहेत.
Ayodhya Bricks

अयोध्येचा धर्म काय?

धर्मशाळेचा तो व्यवस्थापक रजिस्टर घेऊन आला, ” नाम बोलो,” मी म्हणालो, "रफीक मुल्ला" तो पटकन थांबला, "अरे भैय्या, आप तो मुसलमान हो!” मी तेवढ्याच आश्चर्याने बोललो, "हा तो फिर?” त्यानं रजिस्टर बंद केलं..."परेशानी यह है की यह धर्मशाला विश्व हिंदू परिषद की है.”
Ethanol

धान्यापासून इथेनॉलनिर्मितीचा मार्ग मोकळा

‘नॅशनल पॉलिसी ऑफ बायोफ्यूल्स २०१८’ या नव्या धोरणानूसार जास्त उत्पादन झालेल्या अन्नधान्य पीकांचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्याकरता नॅशनल बायोफ्यूल कॉर्डिनेशन कमिटीला अधिकार देण्यात आला आहे.
NULL

Nation for farmers

During the travel in train towards Delhi for covering the Kisan Mukti March happening on November 29 and 30, Indie Journal tried to speak with diverse people in the train about agrarian conditions in their region and about the upcoming protest in Delhi.
ABVP

ABVP beats up book seller on constitution day

The student organisation aligned with the Rashtriya Swayamsevak Sangh, claimed that the literature sold by Hariti, was ‘anti-national’ in nature and promoted ‘Naxalism’. The book which was the bone of contention for the ABVP was ‘JNU Diary’, written by Mithilesh Priyadarshi.
Sexual Harassment

भारतीय पुरुषाची (अव) लक्षणे

स्त्रियांवरील बलात्कार, मारहाण अशा गंभीर गुन्ह्यांवर काय प्रतिक्रिया द्यावी, याबाबत सगळ्यांमध्ये बऱ्यापैकी एकसंधता आहे. मग, वरील प्रत्यक्षरित्या शारिरिक इजा न करणाऱ्या घटनांवर रिअॅक्ट होण्यात आपल्यालाच काय पीडित महिलांमध्येही एकवाक्यता दिसत नाही.
kisan

The Farmer Strikes back

All India Kisan Sangharsh Coordination Committee, which was formed last year by around 200 farmer's organizations spread across the country, coming together for 'securing farmers' rights', has called for a huge protest in Delhi on November 29 and 30.
Rabbi Crop

हुकलेला हंगाम

दुष्काळामुळे प्रमुख राज्यांतील डाळ उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा देशपातळीवर शेतकरी आणि सामान्य ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षी रब्बी हंगामात डाळीची लागवड १०.६१ लाख हेक्टर होती. यावर्षी डाळ लागवडीचे क्षेत्र अवघ्या ५.६२ लाख हेक्टरपर्यंत येऊन घसरले आहे.
अवनी

प्रश्न फक्त अवनीचा नाही

अवनी एवढी सराईत होती की कोणत्याच सापळ्यात ती अडकत नव्हती. यवतमाळचं जंगल खुरट्या झुडुपी वनांचा प्रदेश असल्याने अवनीला शोधण्यात अडथळा येत असे. अखेर शूटर अजगर अलीच्या गोळीने अवनी कायमची शांत झाली.
NULL

विषाची परीक्षा

भारतातील शेतकरी पीकांवर फवारणीसाठी जी कीटनाशकं वापरतात त्यापैकी ५३ प्रकारची कीटकनाशके अतिविषारी या प्रकारात मोडतात. पैकी दोन तृतियांश कीटकनाशक वापराताना शेतकरी कोणतीही काळजी घेत नसल्याने त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतायेत.
NULL

I need a break

Although I do consider being happy in the situation one is, the peace of mind just doesn’t work like that. Being comfortable in one’s own skin is getting more and more difficult, not just for me, but for many I have come across.
NULL

Formulaic distress

Sugarcane, the major cash crop, will give lower returns to farmers if the new FRP calculations are implemented according to MP Raju Shetti.
NULL

Inverted Priorities

India provides just 1.2 buses per 1000 population, well below South Africa with 6.5 and Russia 6.1. In Bihar it is only 0.02 and in Bengal 0.2 This is an appalling picture of which the Indian ruling class should be ashamed.
Marathwada Drought

Staring at drought

By the end of this month only 13.9 percent rainfall from the average was recorded in Marathwada. It is the end of the September but rounds of almost 155 tankers are still active in Jalna and Aurangabad to supply drinking water in 142 villages.
LGBT

मुक्त!

सर्वोच्च न्यायालयानं भारतीय दंडसंहितेच्या ३७७ कलमानुसार गुन्हा ठरत असलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या यादीतून काढलं. लैंगिकता या शब्दांचंच वावडं असणाऱ्या आपल्या देशात, जिथे उभयलिंगी संबंधांमुळे देखिल संस्कृती आणि धर्म भ्रष्ट होण्याची भाषा केली जाते, हा निर्णय ऐतिहासिक ठरला.
Demonetisation

Demonetisation Dilemma

The demonetisation drive was one singular event that put India on the world map mostly because of the uncertainties it carried with itself.
Parveena Ahengar

Ghosts of the valley

On this International Day of the Victims of Enforced Disappearances, Indie Journal follows the 28 year struggle by a mother to find her son who went missing in Kashmir.
Kuldeep Nayar

कृतीशील पत्रकारिता

कुलदीप नय्यर यांच्या जाण्याने पत्रकारितेतील एक निर्भीड चेहरा हरवल्याची प्रतिक्रिया संपूर्ण देशभरातून व्यक्त केली जात आहे.
Kerala Floods

ट्रोल राष्ट्रवाद

केरळ, या भारताचाच भाग असलेल्या राज्यावर दुःख कोसळलं असताना, इंटरनेट ट्रोल कडून झालेला अपप्रचार हा त्यांच्या भारत आणि इथल्या सांस्कृतिक वैविध्याबाबतच्या तोकड्या समजुतीचा परिपाक आहे.
Vetalwadi Fort

वेताळवाडी किल्ला

औरंगाबाद जिल्ह्यात जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं आहेत. एक परदेशी पर्यटक सात जणांना रोजगार देतो. या दुर्लक्षित गड-किल्ल्यांची योग्य निगा राखल्यास इथे पर्यटकांचा ओघ वाढेल.
Emmy

एमी २०१८

२२ हजार सदस्यांच्या मतांवर आणि ऑस्करच्या तिप्पट विभांगात पुरस्कार देणारे एमी पुरस्कार, अमेरिकन टीव्हीच्या आशयाचा सर्वोत्तम अंदाज करून देतात.
NULL

After the blast

Residents of Mahul’s Project Affected Persons (PAP) township have been asking for relocation and on the morning of August 9, little did they know that their fears will come true.
Pink Bollworm

Worming up for losses

The cotton farmers have been facing the Mealybug, White Flies, Mirids, Thrips and other pests, but the pink bollworm is an unstoppable onslaught.
Pride

Gay! not sick

Even if section 377 is invalidated, there is still a long fight for civil rights like right to marriage, adoption and equal opportunity, which stands before the LGBTQ community.  
Khandoba Vithoba

Khandoba, Vithoba and the Monsoon

Given that agriculture was and continues to be the primary occupation for most of the population, it is no surprise that most of the festivals in Indian subcontinent revolve around it.
Warkaris

The fight for Tukaram's hill

Madhusudan Patil, a man in his 60s has been strongly opposing the encroachment of the Bhamachandra dongar, the site where Sant Tukaram meditated and composed his poetry.
Rainpada village

The Whatsapp Menace

Cheap data packs and low cost smartphones have disrupted the telecom market and flamed the growth of internet in rural India. Whatsapp is the most popular instant messenger currently.
Raju Shetti

Sugar woes

Sugarcane farmers are facing problems due to delay in the payments from Sugar factories for this season, which has been a repetitive theme in recent years. Many sugar factories have failed to release even a single rupee.
Pesticides

कीटकनाशकांची कीड

“जास्त विक्री- जास्त नफा” ही कंपन्यांची अतिरेकी वृत्ती कंपन्यासह विक्रेत्यांना फायद्याची ठरत असली तरी शेतीचा अन् शेतक-याचा बो-या वाजतोय. २००० ते २०१५ या काळात एकट्या महाराष्ट्र राज्यातील कीटकनाशकांचा वापर ३,२३९ टनांवरुन ११, ६६५ टनांपर्यंत पोहचलाय
farmer rent

जमीन नसलेला बळी

भाडेतत्वावर जमिन घेऊन ती कसणा-या शेतक-यांच्या आत्महत्येचं प्रमाण, एकूण शेतकरी आत्महत्येच्या ७५ टक्के आहे. त्यापैकी ८१ टक्के कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
Chicken Legs

अमेरिकन लेग पीस

२००९ साली बर्डफ्ल्यूच्या भीतीने अमेरिकेतून आयात होणारे कोंबड्याचे मांस आम्ही स्विकारणार नाही अशी भूमिका भारताने घेतली होती. यावेळी तिथला शेतकरी, पोल्ट्री उद्योग यांचा विचार करत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी जागतिक व्यापार संघटनेकडे धाव घेतली.
Agriculture

The server is not working

The Maha e-Seva Kendras can issue a document which has digital signature, but technical failure is obstructing them and what farmers are told most of the time by these facility centers is the standard template - The server is not working.
well groundwater

पाणी आमच्या हक्काचं!

भूजलाचे व एकूणच पाण्याचे व्यवस्थापन व नियमन रोमॅंटिक असून चालणार नाही. आपल्या देशातील जातीव्यवस्था, स्त्रि-पुरुष विषमता, वर्गीय भिन्नता वगैरे वास्तव लोकसहभागाला अडथळे आणते.
angamwadi

Not everything rhymes in the nursery

In Maharashtra alone, there are around 97,000 Anganwadi run by nearly two lakh workers. 56 lakhs children are being fed by these Anganwadis.
marathwada

Unwaivered still

As the country looks forward to a favourable monsoon this year, there is no respite for the farmers in Marathwada and Vidarbha as banks are not yet done with the loan waiver scheme announced last year and are unable to pay fresh crop loans to farmers.
sterlite protest

स्टरलाईट प्रकल्प: कोर्पोरेट, सरकार आणि १२ जीवांची व्यवसाय सुलभता

वेदांताच्या २०१४ च्या वार्षिक अहवालानुसार स्टरलाईट इंडस्ट्रीकडून भाजपाला १५ करोड तर वेदांताच्याच मालकीच्या केर्न इंडियाकडून ७.५ करोड रुपये एवढ्या राजकीय देणग्या २०१७ च्या वित्तीय वर्षात मिळाल्या.