Amarnath

Indie Journal

पुस्तक परिचय: ते पन्नास दिवस

Quick Reads
जर प्रवास लादला गेलेला असेल. अनिच्छेने करावा लागत असेल. कोणत्याही साधनाशिवाय करावा लागत असेल. अन्न, पाणी या मूलभूत गरजांपासून वंचित राहून करावा लागत असेल, तर काय घडते? मैत्री प्रकाशनाने प्रकाशित केलेली पवन भगत यांची ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अशाच एका महाप्रवासाची कथा मांडते.
इंडी जनरल

‘हजार हातांचा आक्टोपस’ समजून घेतांना

Quick Reads
अशीच चिंतनशील पिढी साठ आणि सत्तरच्या दशकात महाराष्ट्राने पाहिली आहे. त्या पिढीच्या विचारांचे प्रतिनिधित्व करणारे पुस्तक म्हणजे ‘हजार हातांचा आक्टोपस’. सुधीर बेडेकर लिखित या पुस्तकाची हरिती प्रकाशनने दुसरी आवृत्ती काढली आहे.
warli

वारली विद्रोहाच्या प्रदेशात वाढताना माणूस जागा होण्याचा प्रवास

Quick Reads
ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात जव्हार-डहाणू रोडवर तलवाडा ओलांडला की जरा आतल्या बाजूला होती ती सूर्या प्रकल्पची कॉलनी. कॉलनी कसली? आम्ही गेलो तेव्हा चार चाळी कर्मचाऱ्यांना, आठ-दहा क्वाटर्स क्लरिकल स्टाफला, आणि चार-पाच बंगले अभियंत्यांना होते. बाकी आजूबाजूला जंगल आणि फक्त जंगल. अनेक टेकड्या आणि चहुबाजूंनी लांबपर्यंत पसरलेले अनेक डोंगर. सूर्या नदीवर धरण बांधले जाणार होते अन त्यावर होणार होता हायड्रो प्रोजेक्ट. त्या कर्मचाऱ्यांची ही वसाहत.
राहुल सांकृत्यायन

राहुल सांकृत्यायन: भारतीय जनवादाचे सांस्कृतिक सेनापती

Quick Reads
राहुल सांकृत्यायन. लेखक, इतिहासकार, पुरातत्ववेत्ता, साम्यवादी विचारवंत,प्रवासवर्णनकार, तत्वान्वेषी, बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक व बहुभाषाविद अशा असंख्य उपाध्या त्यांच्या नावाशी जोडल्या गेलेल्या आहेत. पण ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये असली तरी त्यांना वेगळेपण देणार्‍या बाबी दुसर्‍या आहेत. ज्यामुळे ते महान लेखक विचारवंतच नाही तर जनतेचे सांस्कृतिक सेनापती ठरतात.
बुद्धप्रिय

पूर्णवेळ कार्यकर्त्याच्या बाबतीत चळवळीचा पाया चुकला आहे का?

Quick Reads
औरंगाबाद येथील कार्यकर्ते बुद्धप्रिय कबीर यांचा अलीकडे अकाली मृत्यू झाला. डावी चळवळ आणि आंबेडकरी चळवळीत ते सक्रिय होते. कबीर यांचे जगणे जसे काळजावर चरा उमटवणारे होते तसाच त्यांचा मृत्यू सुद्धा हृदयद्रावक आहे. कबीर आज आपल्यात नाहीत पण या निमित्ताने चळवळीतल्या एका अत्यंत महत्वाच्या मुद्यावर चर्चा होणे आवश्यक बनले आहे.
Daniel Berehulak for The New York Times

जातींच्या या देशात, मुक्ती कोन पथे?

Quick Reads
जातीवरून माणसाला किती किंमत द्यायची, त्याच्याशी काय व्यवहार करायचा हे ठरत असेल तर आपण ज्या देशात राहतोय तो देश नेमका कोणाचा? १५ ऑगस्टला ज्या स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जातो ते स्वातंत्र्य कोणाचे? असे प्रश्न मनात निर्माण होतात. स्वातंत्र्याचा अर्थ काय? मुक्ती कोन पथे?
VBA

निवडणुकीतून सरकार बदलते, व्यवस्था बदलत नाही!

Opinion
वंचित बहुजन आघाडी हा भांडवली संसदीय राजकारणातला एक प्रयोग आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या प्रयोगाला अनेक मर्यादा सुद्धा आहेत. एकीकडे वंचितने स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले असले. वंचित घटकांच्या मनात नव्या आशा पल्लवित केल्या असल्या. धनदांडग्या व जातदांडग्यांच्या तावडीत असलेल्या सत्तेला महाराष्ट्रात प्रथमच एका ‘स्वतंत्र’ राजकारणाच्या रूपात आव्हान उभे केले असले. तरी, वंचितचे हे राजकारण खरोखरच किती स्वतंत्र आहे?